हिंदीला वेब सीरिजला टक्कर देणारी ‘सौभाग्यवती सरपंच’
वेब सीरिजविश्वानं गावाकडच्या गोष्टींकडे मोर्चा वळवला आहे, ही बाब काही नवीन नाही. यात देशाच्या उत्तरेकडील भागांमध्ये घडणाऱ्या कथांचं जास्त प्रमाण आहे. कारण तेथील पार्श्वभूमी दाखवणाऱ्या कथांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. पण या सगळ्यातही महाराष्ट्राच्या मातीत घडणारी एक सीरिज उजवी ठरत आहे; ती म्हणजे ‘ सौभाग्यवती सरपंच ‘. एका खेडेगावतील महिला सरपंच होते आणि गावाच्या…
