दादर-रत्नागिरी पॅसेंजरसाठी अजून प्रतीक्षा, रेल्वे मंत्र्यांच्या आदेशाला दोन महिने उलटले; एक्सप्रेससाठी हालचाली नाहीच| Maharashtra Times
Konkan Railway: दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्याच्या मागणीनंतर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक्सप्रेसी कार्यव्यवहार्यता तपासण्याचे आदेश दिले होते. पण एप्रिलमध्ये दिलेल्या या आदेशांवर अद्याप काहीही पावलं उचललं नाही आहेत (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रसाद रानडे, रत्नागिरी: कोकणातील प्रवाशांसाठी जिव्हाळ्याची असलेली दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी मध्य रेल्वे प्रशासनाला याची व्यवहार्यता तपासण्याचे आदेश…
