पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाह यांच्यावर टोकाची टीका, महाराष्ट्राला 40 टक्के कमिशनचे ग्रहण असल्याचा दावा
काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर अतिशय खोचक शब्दांमध्ये टीका केली. तसेच विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे मोदी सरकार पॅनिक मोडमध्ये असल्याचा दावा त्यांनी केला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) कोल्हापूर : “देशातील शिक्षण व्यवस्था आणि नीट परीक्षेतील घोटाळ्यामुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व जनक्षोभामुळे केंद्र सरकार आता पूर्णपणे पॅनिक मोडमध्ये आले आहे. विद्यार्थ्यांच्या या पॅन इंडिया आंदोलनापुढे…
