#bhaskarjadhav #shivsenaubt #manojjarange #devendrafadnavisमनोज जरांगे पाटील यांना सरकार बदमान करण्याचा प्रयत्न करेल, असे म्हणत भास्कर जाधव यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.सगळ्या पक्षाचे लोक जरांगे पाटलांना भेटले,पण देवेंद्र फडणवीस आजवर कधी भेटले का? असा सवालही भास्कर जाधवांनी उपस्थित केलाय.