Headlines

फसवणूकीविरूद्ध आवाज उठवणाऱ्यांवरच गुन्हा का? किरीट सोमय्यांचा ठाणे पोलिसांना जाब| Maharashtra Times

Kirit Somaiya questions Thane Police: विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून नौपाड्यातील एका संस्थेविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी, पालक आणि भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी किरीट सोमय्या यांनी नौपाडा पोलिस ठाण्यात जाऊन पोलिसांना जाब विचारला. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करून योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. चुना, तेल, केमिकल्स अन्… दुधात भेसळ कशी होते? गोपीचंद…

Read More

मतदार यादीत नावनोंदणीसाठी आणखी एक संधी, निवडणूक आयोगाचे सोशल मिडियावरुण स्पष्टीकरण| Maharashtra Times

वृत्तसंस्था, पटणा: बिहारमधील मतदारयाद्यांच्या विशेष पडताळणी (एसआयआर) मोहिमेसंदर्भात वर्तमानपत्रांतील जाहिरातीवरून राजकीय वर्तुळात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असताना नावनोंदणीसाठी मतदारांना आणखी एक संधी दिली जाणार असल्याचे निवडणूक आयोगाने रविवारी स्पष्ट केले. ‘मतदारयाद्यांच्या पडताळणीसाठी आता फक्त अर्ज भरायचे आहेत. कागदपत्रे सादर करण्याची गरज नाही’, अशा आशयाची एक जाहिरात निवडणूक आयोगाने वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध केल्याने राजकीय वर्तुळासह बिहारमधील नागरिकांमध्येही…

Read More

Pratap Sarnaik’s Letter: राज ठाकरे आता बडव्यांच्या कडेवर अन् उद्धव ठाकरेंनी फक्त मराठी माणसाला टोपी घालण्याची कामे केली – सरनाईकांचा डबल वार

Pratap Sarnaik’s Letter to Shinde: मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राज ठाकरे ज्यांच्यामुळे पक्ष सोडले, त्यांच्याच मांडीवर बसले आहेत, असा टोला त्यांनी लगावला. उद्धव ठाकरेंनी मराठीच्या नावाखाली सत्ता उपभोगली पण मराठी माणसाला टोपी घातल्याचा आरोप सरनाईकांनी केला. ठाकरे बंधू एकत्र येताच प्रताप सरनाईकांचं शिंदेंना पत्र, किशोरी…

Read More

‘विचार पटले नाही तर नक्षलवादी ठरवणे ही आता फॅशन झाली आहे’, पवारांची सरकारवर टीका| Maharashtra Times

Sharad Pawar Criticizes Government: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारवर टीका करताना म्हटले की, ‘एखाद्याचे विचार पटले नाही की त्याला नक्षलवादी ठरवणे ही फॅशन झाली आहे. पालखी सोहळ्यात शहरी नक्षलवादी सहभागी असल्याच्या आरोपावर त्यांनी ‘लोकायत’ संस्थेचे काम समाजप्रबोधनाचे असल्याचे सांगितले. आम्ही मुख्यमंत्र्यांकडून समजून घेऊ की दुसरा रस्ता गरजेचा आहे का? शक्तीपीठावर पवारांची प्रतिक्रिया…

Read More

CM बदलाचा निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील – काँग्रेस अध्यक्ष खर्गे; भाजपचा टोला ‘तर मग खर्गे कोण?’

Karnataka Congress: कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेवर मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्पष्टीकरण दिले. अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील, असे ते म्हणाले. रणदीप सिंह सुरजेवाला आमदारांशी चर्चा करणार आहेत. सिद्धरामय्या यांनी डी. के. शिवकुमार यांच्याशी चांगले संबंध असल्याचे सांगितले. भाजपने खर्गे यांच्यावर टीका केली. म्हैसूर दसरा उत्सवाच्या मुद्द्यावरून सिद्धरामय्या यांनी भाजपवर पलटवार केला. Deputy CM D. K. Shivkumar, Congress…

Read More