Headlines

Womens T20 World Cup 2026 Semifinal | England vs South Africa

क्रीडा डेस्क2 तासांपूर्वी कॉपी लिंक महिला टी-20 विश्वचषक 2026 चा दुसरा उपांत्य सामना आज इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात लंडनच्या द ओव्हल मैदानावर खेळला जाईल. हा नॉकआउट सामना भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजता सुरू होईल. या सामन्यातील विजेता संघ अंतिम फेरीत सहा वेळा विजेत्या ऑस्ट्रेलियाशी भिडेल. दोन्ही संघ उपांत्य फेरीत तिसऱ्यांदा आमनेसामने येतील. मागील दोन…

Read More

काय करतोय यार ईशान! अभिषेक शर्मा किशनवर चांगलाच भडकला, सामना रद्द पण Video तुफान व्हायरल

मुंबई : भारत आणि इंग्लंडमध्ये पहिला टी-२० सामना पावसामुळे रद्द झाला. या सामन्यामध्ये भारतीय संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर याने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. अभिषेक शर्मा आणि श्रेयस अय्यरच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने मालिकेतील पहिल्या टी-२० क्रिकेट सामन्यात इंग्लंडविरुद्ध ७ बाद १८९ धावा केल्या होत्या. भारत फलंदाजी करत असताना पावसाची रिपरिप सुरूच होती….

Read More

बेल्जियमने सेनेगलला 3-2 ने हरवले:86व्या मिनिटापर्यंत 0-2 ने मागे, शेवटच्या 4 मिनिटांत स्कोअर बरोबरीत, अतिरिक्त वेळेत विजयी गोल

बेल्जियमने फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये गुरुवारी 86व्या मिनिटापर्यंत दोन गोलने पिछाडीवर असूनही अतिरिक्त वेळेत सेनेगलला 3-2 ने हरवले. आता त्यांचा सामना यजमान अमेरिकेशी होईल. अमेरिकेच्या संघाने बोस्निया-हर्जेगोविनाला 2-0 ने हरवले. सिएटल स्टेडियममध्ये बेल्जियमच्या रोमेलु लुकाकूने 86व्या मिनिटाला पहिला गोल केला. त्यानंतर युरी टिलेमन्सने 89व्या मिनिटाला बरोबरी साधली. त्याने अतिरिक्त वेळेत 125व्या मिनिटाला पेनल्टीवर विजयी गोल केला….

Read More

वैभव आज धिंगाणा घालणार? आयर्लंडविरूद्धच्या मॅचची वेळ बदलली, कुठे पाहता येणार? जाणून घ्या

मुंबई : भारत आणि आयर्लंडमधील टी-२० मालिकेला सुरूवात होणार असून पहिला सामना आज पार पडणार आहे. या सामन्याकडे वैभव सूर्यवंशीमुळे सर्वांचं लक्ष लागलं असून तो आज अंतिम ११ मध्ये खेळणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे. या दोन सामन्यांमध्ये वैभवने त्याच्या नेहमीच्या शैलीत फलंदाजी केली तर इंग्लंडविरूद्धच्या टी-२० मालिकेत त्याची जागा पक्की मानली जात आहे. वैभवने…

Read More

वैभव सूर्यवंशी आज डेब्यू करणार की नाही? बॅटिंग कोचच्या उत्तराने वाढवा संभ्रम, नेमकं काय म्हणाले?

Vaibhav Sooryavanshi News : भारत आणि आयर्लंडमधील पहिला टी-२० सामना सुरू व्हायला काही तास बाकी आहेत. या सामन्याआधी बॅटिंग कोचने वैभव सूर्यवंशी याच्या खेळण्याबाबत संभ्रम वाढवला आहे. गंभीर आणि श्रेयसचं नाव घेत काय म्हणाले जाणून घ्या. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : भारताचा स्टार खेळाडू वैभव सूर्यवंशी याची सर्वत्र चर्चा असून आज आयर्लंडविरूद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यामध्ये…

Read More

आयर्लंडकडून वर्ल्ड कप विनर भारताचा पराभव, 2 खेळाडूंनी फिरवली संपूर्ण मॅच

मुंबई : भारत आणि आयर्लंडमधील पहिल्या टी-२० सामन्यांना वर्ल्ड कप विजेत्या भारताला आस्मान दाखवलं. या सामन्यामध्ये भारताची फलंदाजी ढेपाळली, आयर्लंडच्या १८३ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ १४८ धावांवर ऑल आऊट झाला. आयर्लंडने भारताला पहिल्यांदाच हरवत इतिहास रचला आहे. याआधी आयर्लंड भारताविरूद्ध कधीही पराभूत झाला नव्हता. भारताने हा सामना नेमका कुठे गमावला? टर्मिंग पॉइंट कोणता जाणून…

Read More

‘कर्णधार म्हणून ही उत्तम सुरूवात’; कॅप्टन म्हणून पहिलीच मॅच हरणारा श्रेयस अय्यर असं का म्हणाला?

Shreyas Iyer News : कर्णधार म्हणून पहिला सामना खेळणाऱ्या श्रेयस अय्यरसाठी शुक्रवारचा दिवस खराब ठरला. ज्या संघाविरूद्ध देश कधी हरला नाही अशा संघाविरूद्ध पराभव सोपी गोष्ट नाही. सामना संपल्यावर कॅप्टन श्रेयस अय्यर ही उत्तम सुरूवात असल्याचं म्हणाला. परंतु पराभवानंतरी तो असं का म्हणाला? जाणून घ्या. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : भारत आणि आयर्लंडमधील पहिल्या टी-२०…

Read More

भारताने भर पावसात इंग्लंडला धुतलं, अभिषेक शर्माकडून सिक्सरची सेंच्युरी करत वर्ल्ड रेकॉर्ड, पहिला सामना रद्द

Abhishek Sharma Record : आयर्लंडविरूद्धचा पराभव पोरांच्या मनाला चांगलाच लागला. त्यामुळे इंग्लंडला पहिल्या सामन्यात भर पावसात धुतलं. अभिषेक शर्मा याने १०० षटकार पूर्ण करत इतिहास रचला आहे. इंग्लंड संघाच्या मदतील पाऊस धावला नाहीतर भारतीय संघ आज जिंकण्याच्या इराद्यानेच उतरला होता. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : भारत आणि इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या सामन्यात पहिल्यांदा बॅटिंग करताना भारताने…

Read More

‘मला विश्वासच बसत नाहीये भारताने वैभवला खेळवलं नाही’; माजी कर्णधाराचं गंभीर-श्रेयसकडे बोट

Vaibhav Sooryavanshi News : आयर्लंडविरूद्धच्या पहिल्याच टी-२० सामन्यामध्ये भारताचा ३४ धावांनी पराभव झाला. आयर्लंडने भारताचा केलेला पहिला पराभव ठरलाय. या सामन्यात वैभवला खेळवलं नसल्याने टीका होताना दिसत आहे. अशातच माजी कर्णधारानेही यावरून निशाणा साधला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : टी-२० क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेतील विजेतेपद राखल्यानंतर प्रथमच आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाला पराभवास सामोरे…

Read More

भारत आणि इंग्लंड पहिला टी-20 सामना सुरू, भारताची पहिली बॅटिंग, 2 हुकमी एक्क्यांचे कमबॅक

मुंबई : भारत आणि इंग्लंडमधील पहिल्या टी-२० सामन्याला सुरूवात झाली आहे. भारतीय संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकत प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. इंग्लंडमधील रिव्हरसाइड ग्राऊंड चेस्टर ली स्ट्रीट येथे हा सामना पार पडत असून भारताकडून सलामीला संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा उतरतील. आजच्या सामन्यामध्ये या दोघांकडून मोठ्या भागीदारीची अपेक्षा असणार आहे. कारण आयर्लंडमध्ये संजू…

Read More