Headlines

Eknath Shinde Order Police to takes strict action against rickshaw driver who assaulted elderly man

ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पीटल जवळ वृद्धाला मारहाण करणाऱ्या परप्रांतीय चालकावर ३०७ कलमाअंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना दिलेत. काल संध्याकाळी रस्त्यावर थुंकणाऱ्या परप्रांतीय चालकाला एका वृद्धाने जाब विचारल्यानंतर या चालकाने खाली उतरून या वृद्धाला बेदम मारहाण केली होती. यावेळी या परप्रांतीय चालकाने या वृद्ध व्यक्तीला मारण्यासाठी हातात दगड घेतल्याचेही स्पष्टपणे दिसत…

Read More

vasai-virar municipality first general meeting held on 16 feb standing committee members elected ; वसई-विरार महापालिकेची पहिली महासभा; स्थायी समितीवर 16 सदस्यांची निवड

म. टा. वृत्तसेवा, वसई: वसई-विरार महापालिकेची पहिली महासभा शुक्रवारी दुपारी पार पडली. यावेळी स्थायी समितीच्या १६ सदस्यांची निवड करण्यात आली असून सभागृह नेते आणि विरोधी पक्षनेत्याचीदेखील निवड करण्यात आली आहे. मात्र, या महासभेच्या आधीच भाजप नगरसेवकांनी ठिय्या आंदोलन करत सर्व नगरसेवकांसाठी स्वतंत्र दालनाची मागणी केली. त्यामुळे महासभेपूर्वी तणावाचे वातावरण तयार झाले होते. वसई-विरार महापालिकेची निवडणूक…

Read More

Ratnagiri Aare Ware Mumbai Businessman Family Brutally Beat; ‘तुमच्या गाडीचा नंबर पाहिलाय, तुम्हाला…’; कोकणात फिरायला गेलेल्या मुंबईतील व्यापारी कुटुंबाला मारहाण, कार अडवून जीवघेणा हल्ला

Mumbai Tourists Attacked in Ratnagiri Aare Ware : कोकणातील रत्नागिरीत पर्यटनासाठी मुंबईहून गेलेल्या व्यापारी कुटुंबावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी रत्नागिरी पोलीस ठाण्यात पीडित कुटुंबाने तक्रार दाखल केली आहे. रत्नागिरी पर्यटकांवर हल्ला(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रसाद रानडे, रत्नागिरी : कोकणातील रत्नागिरी शहराजवळ फिरण्यासाठी आलेल्या एका कुटुंबावर काही अज्ञातांनी हल्ला केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे….

Read More

Eight Youths Killed in Ambenali Ghat Horrific Accident Revives Dark Memories of 2018

कोकणात आंबेनळी घाटात झालेल्या अपघातात 8 जीवलग मित्रांचा मृत्यू झाला आहे. आंबेनळी घाटात अशाप्रकारे अपघातात इतक्या जणांचा जीव जाणारी ही पहिली दुर्घटना नाही. आजच्या या अपघाताने 2018 साली झालेल्या भीषण अपघाताच्या काळ्याकुट्ट आठणवी जाग्या केल्या आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रसाद रानडे, रायगड : पोलादपूर आणि महाबळेश्वर दरम्यान आंबेनळी घाटात झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू…

Read More

Swabhimani Shetkari Saghtana protest in Sindhudurg ; Raju Shetti : आंबा-काजू बागायतदार आक्रमक, राजू शेट्टींचा सरकारला इशारा; मागण्यांवर निर्णय न झाल्यास मुंबई-गोवा महामार्ग रोखणार

कोकणातील आंबा-काजू बागायतदारांच्या मागण्यांसाठी राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत. त्यांनी १० दिवसांत निर्णय न झाल्यास २३ मार्चला मुंबई-गोवा महामार्ग रोखणार असं म्हटलं आहे. आंबा कलमाला हेक्टरी ५ लाख रुपये नुकसान भरपाई मागणी- राजू शेट्टी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सिंधुदुर्ग: निसर्गाच्या लहरीपणामुळे संकटात सापडलेल्या कोकणातील आंबा आणि काजू बागायतदारांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते…

Read More

youth brutally killed in navi Mumbai digha durng birthday celebration ; जुन्या वादाची ठिणगी मनात होती, वाढदिवसाची पार्टी सुरु असतानाच पाच जणांची बेदम मारहाण, सोनराजने जागीच जीव सोडला

Youth killed in digha navi mumbai : दिघा परिसरात वाढदिवस साजरा करताना झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर भीषण हत्येत झाले आहे. जुन्या वैमनस्यातून एका ३० वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली असून, रबाळे एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या काही तासांत पाच आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. नवी मुंबई दिघा परिसरात वाढदिवसाच्या पार्टीत तरुणाचा खून(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन,…

Read More

Ambadas Danve : विधानपरिषदेच्या उपसभापतीसाठी महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर, कुणाची वर्णी? – ambadas danve announced as the maha vikas aghadi candidate for the deputy chairperson of the legislative council.

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•30 Jun 2026, 12:07 pm Follow महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती पदासाठीची निवडणूक १ जुलै रोजी पार पडणार आहे. महाविकास आघाडीकडून ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार ज मो अभ्यंकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याच्या आशा मावळल्या आहेत. Source link

Read More

Thane Municipal Corporation Decided to Cut Water Supply in Various Area of City

ठाणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. येत्या 12 जूनला ठाण्यातील काही भागांमध्ये 24 तासांसाठी पाणी पुरवठा खंडीत केला जाणार आहे. ठाणे महापालिकेकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ठाणे : राज्यात अल निनोच्या संकटामुळे यंदा पाऊस हा सरासरीपेक्षा कमी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. याशिवाय शहरी भागांमध्येही पाणी…

Read More

वसई-विरारमधून जाणार बुलेट ट्रेन, विरार स्थानकाचा कायापालट; कसा होणार विकास?| Maharashtra Times

Mumbai-Ahmedabad High Speed Railway: मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे म्हणजेच बुलेट ट्रेन ही महाराष्ट्रातील वसई-विरार शहरातून जाणार आहे. यावेळी दोन्ही स्थानकांचा विकास होणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) वैष्णवी राऊत, वसई: मुंबई-अहमदाबाददरम्यान चालवण्यात येणाऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्पामध्ये विरार येथे एक स्थानक उभारण्यात येणार आहे. या स्थानकाचा आणि परिसराचा विकास विविध टप्प्यांत करण्यात येणार असून, तो शाश्वत पद्धतीने…

Read More

रत्नागिरीत कमळ फुलणारच! प्रमोद जठारांचं मोठं वक्तव्य; उदय सामंत यांना चिमटा – pramod jathar says bjp will expand its strength in ratnagiri takes dig at uday samant

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•10 May 2026, 11:29 am कुंपणावर असलेले लवकरच भाजपमध्ये येतील असं वक्तव्य विधान परिषदेचे भाजपचे आमदार प्रमोद जठार यांनी केलंय. रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या प्रमोद जंठार यांनी रत्नागिरीत कमळ फुलणारच असं म्हणत शिवसेना नेते आणि आणि पालकमंत्री उदय सामंत यांना चिमटा काढला. तर २०२९ पर्यंत भाजपचे लोकप्रतिनिधी वाढवणार असल्याचंही जठार यांनी म्हटलंय. Source link

Read More