Headlines

Bus with Seepz employees on Rajgad Fort Trek plunges in Pabe Ghat Two Mumbai residents dies Crime News; राजगड किल्ल्यावर जाताना पाबे घाटात बस 40 फूट खोल दरीत, काचा फोडून प्रवाशांना बाहेर काढलं, मुंबईकर तरुण-तरुणीचा मृत्यू

SEEPZ Employee Bus Accident : घाटामध्ये एका वळणावर चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस सुमारे ४० फूट दरीत कोसळून एका झाडाला अडकल्याने मोठी दुर्घटना घडली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, मुंबई : चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे खासगी बस संरक्षक कठडा तोडून सुमारे ४० फूट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात मुंबईतील दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर, चालकासह…

Read More

Bhiwandi food poisoning; पायधुनीनंतर भिवंडीत शोरमा, पिझ्झा आणि फालुद्यातून विषबाधा; बाधितांचा आकडा 14 वरुन 37 वर, डॉक्टरांनी काय सांगितलं?

Bhiwandi Food Poisoning Incident: शोरमा खाल्ल्यानंतर भिवंडीतील तब्बल ३७ नागरिकांना विषबाधा झाली आहे. या धक्कादायक घटनेनंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. या घटनेतील रुग्णसंख्याही वाढत असल्याने आता चिंता व्यक्त केली जात आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: मुंबईतील पायधुनी परिसरात काही दिवसांपूर्वी अन्नातून विषबाधेच्या संशयास्पद घटनेत एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेची चर्चा…

Read More

जगातील ‘टॉप १०’ बंदरांपैक एक, सर्वांत मोठी जहाजे येणार; ‘वाढवण’मुळे विकासाला वेग मिळणार असा मुख्यमंत्र्यांचा विश्वास| Maharashtra Times

Vadhavan Port Project: रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वाढवण बंदराची पाहणी केली. या बंदरामुळे पालघर जिल्ह्यासह संपूर्ण राज्याला मोठा फायदा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पालघर जिल्ह्यातील इतर प्रकल्पांचीही त्यांनी यावेळी पाहणी केली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.टा. वृत्तसेवा, डहाणू: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दुपारी डहाणूच्या चिंचणी समुद्रकिनाऱ्यावरून वाढवण बंदर प्रकल्पाचा आढावा घेतला. ‘पुढील ३०…

Read More

कोकणात तीन आगारांसाठी १५ ‘जिजाऊ’ बस आल्या, रातोरोत रत्नागिरीला दिल्या; एसटी प्रवाशांमध्ये संतापाची लाट| Maharashtra Times

ST Bus: एसटी महामंडळाकडून काही महिन्यांपूर्वीच राजमाता जिजाऊ बससेवा सुरू करण्यात आली. आता कोकणासाठी दिलेल्या 15 नव्या बसगाड्यांवरून वाद निर्माण झाला आहे. तीन वेगवेगळ्या आगारांसाठी आलेल्या बसेस रत्नागिरीला देण्यात आल्या आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, चिपळूण: कोकणातील दापोली हा महत्त्वाचा पर्यटन तालुका असतानाही, दापोली, मंडणगड आणि खेड एसटी आगारासाठी आलेल्या एकूण १५ जिजाऊ…

Read More

Thrilling Rescue of Two Trekkers in Sahyadri Valleys in Raigad

सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये अडकलेल्या दोन ट्रेकर्सची अखेर सुखरुप सुटका करण्यात आली आहे. त्यांच्या शोधासाठी पोलीस यंत्रणा आणि इतर सामाजिक संघटनांकडून अथक प्रयत्न करण्यात आले. अखेर या थरारक शोध मोहीमेत दोन्ही तरुण सापडले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रायगड : मोठमोठ्या डोंगररांगा असलेल्या भागांमध्ये ट्रेकिंगला जावं, अशी अनेक तरुणांची इच्छा असते. अनेक तरुण आपली ही इच्छा पूर्ण…

Read More

मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवा महिन्याभरातच बंद; आता सिंधुदुर्गातून गोव्यापर्यंत नव्या जलवाहतूक मार्गाचा प्रस्ताव सादर| Maharashtra Times

Chipi Airport To Goa Water Travel: सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सुरू झालेली एक फेरी एप्रिल महिन्यातच तात्पुरत्या स्वरूपात बंद झाल्यानंतर आता आणखी एका जलवाहतूक मार्गाचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. चिपी विमानतळाजवळ जेट्टीमार्गे गोव्यापर्यंत वाहतूक सुरू करण्याची योजना आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रसाद रानडे, मुंबई: कोकण ते मुंबई ही बोट सेवा सुरू झाल्यानंतर काही दिवसातच काही तांत्रिक…

Read More

Navi Mumbai 28 year old pratik raskar from pune jumped into sea from atal bridge still missing; पुण्यातील 28 वर्षीय प्रतिक कारने मुंबईकडे आला; पण अटल सेतूवरून स्वत:ला झोकून दिलं

अमुलकुमार जैन, नवी मुंबई: अटल सेतू मार्गावरील पुलावरून एका 28 वर्षीय तरुणाने समुद्रात उडी मारल्याची धक्कादायक घटना रविवारी पहाटे घडली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी आणि संबंधित बचाव यंत्रणांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली असून, सोमवारी सकाळपर्यंत तरुणाचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नव्हता. उलवे पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार, प्रतिक सुभाष रासकर (वय 28) या तरुणाने रविवारी पहाटे…

Read More

Maharashtra Live News 29th June 2026: दिवसभरातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज पाहा एका क्लिकवर

Marathi News Live: शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) पेपरफुटीचे धागेदोरे बिहार, हरियाणा, आग्रा, दिल्लीसह इतर राज्यांतही पसरले असल्याचा पोलिसांना संशय असून, यात सहभागी असलेल्या आणखी दोन आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.हवामान विभागाने २ जुलैपासून कोकण विभागात आणि घाट परिसरामध्ये पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार आता पावसाळी वारे अधिक सक्रिय होताना दिसत असून, सिंधुदुर्गात…

Read More

सोशल मीडियावरील व्हायरल ‘बॉटेल नेक’ पूल अखेर खुला, गुपचूप उरकलं उद्घाटन; पुलासाठी ६ महिने प्रतीक्षा का?| Maharashtra Times

Bottleneck Flyover: मिरा भाईंदरमधील बहुचर्चित बॉटलनेक उड्डाणपूल गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेचा विषय बनला होता. पुलाच्या रचनेपासून ते उद्घाटनाला झालेल्या विलंबापर्यंत अनेक कारणांमुळे चर्चा सुरू होत्या. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, मिरा-भाईंदर: अनोख्या रचनेमुळे देशभरात चर्चेत आलेला मिरा-भाईंदरमधील ‘बॉटल नेक’ पूल अखेर रविवारी गुपचूप नागरिकांच्या सेवेत दाखल झाला. पुलाचे बांधकाम पूर्ण होऊनही उद्घाटनाअभावी तो अनेक…

Read More

वसईतील वाहतूक कोंडीवर उपाय! शहरात चार नवे रेल्वे पूल उभारणार; कुठे असतील मार्ग?| Maharashtra Times

Vasai Rail Over Bridges: वसई शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी नव्या रेल्वे उड्डाणपुलांना गती मिळण्याची शक्यता आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार नवीन मार्गांची गरज वाढत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, वसई: वाढती आणि वसई-विरार महापालिका क्षेत्रातील लोकसंख्या वाहतूककोंडी लक्षात घेता प्रस्तावित चार रेल्वे उड्डाणपुलांच्या प्रकल्पाला गती मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. या प्रकल्पांसंदर्भात लोकप्रतिनिधी व महापालिका अधिकाऱ्यांनी…

Read More