वाढवण बंदराला चालना! पालघर जिल्ह्यातील 124 ग्रामस्थांनी स्वेच्छेने जमीन सोपवली; कसा होणार बंदराचा विकास?| Maharashtra Times
India’s First Offshore Port: देशातील महत्वाकांक्षी वाढवण बंदरावरील पायाभूत सुविधांच्या विकासाला वेग मिळणार आहे. पालघर जिल्ह्यातील हे बंदर 2034पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पालघर: जिल्ह्यातील वाढवण बंदर प्रकल्पाला अखेर वेग मिळाला आहे. पालघरमधील 124 ग्रामस्थांनी सरकारी अटी मान्य करून स्वच्छेने त्यांच्या जमिनीची ताबा जिल्हा प्रशासनाकडे सोपवला आहे. त्यामुळे देशाला जागतिक सागरी व्यापारात…
