मित्रांची भेट ठरली अखेरची; भरधाव कंटेनरची कारला धडक, तीन मित्रांचा जागीच मृत्यू| Maharashtra Times
Wardha Car Accident: वर्धा जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे.अल्लीपूर-धोत्रा मार्गावर भरधाव कंटेनरने कारला धडक दिल्याने तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला, तर एक गंभीर जखमी आहे. जय पवार निवडणुकीच्या मैदानात? नगराध्यक्षपदासाठी चर्चा; बारामतीकरांनी मनातलं सांगितलं म.टा. प्रतिनिधी, वर्धा: वर्धा जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला आहे. यामध्ये एका भरधाव कंटेनरने कारला जबरी धडक दिल्यामुळे कारमधील तीन युवकांचा…
