अल-निनोचा कहर! महाराष्ट्रात भीषण उष्णतेची लाट, चेरापुंजीत मुसळधार, मान्सूनच्या लहरीपणाचे नक्की कारण काय? । Maharashtra Times
देशात मान्सूनचे आगमन झाले असले तरी अल-निनोच्या विळख्यामुळे हवामानाचा समतोल पूर्णपणे बिघडला आहे. पूर्व आणि मध्य भारतात कोरड्या हवामानामुळे तीव्र जलसंकट निर्माण होत असताना, ईशान्य भारतातील चेरापुंजी आणि मौसिनराममध्ये मात्र ढगफुटीसदृश पाऊस झाला आहे. हवामानातील हा टोकाचा बदल आणि पाऊस गायब असण्यामागचे मुख्य तांत्रिक कारण खालीलप्रमाणे आहे. भारतात 2026 चा मान्सून हंगाम सुरू होताच हवामानाचा…
