इंग्लंडच्या 388 धावांचा पाठलाग करताना भारताचा 27 धावांनी पराभव, रोहित-विराटची झुंजार खेळी व्यर्थ, अवघ्या 3 चेंडूत फिरला सामना
IND vs ENG 3rd ODI Match Turning Point : हरले पण वाघासारखे लढले! इंग्लंडविरूद्धच्या तिसऱ्या सामन्यात ३८८ या डोंगराएवढा आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ ३६० धावा करू शकला. भारत शेवटपर्यंत सामन्यात होता, परंतु तीन चेंडू जिथे सर्व सामना फिरला आणि इंग्लंडच्या बाजूने झुकला, जाणून घ्या. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : तिसरा वनडे सामन्यात इंग्लंड संघाने…
