Rajgad Fort: किल्ले राजगड…
Rajgad Fort: पाऊस असावा, धुवांधार पाऊस असावा आणि एखादा गड जवळ करत पावले चालत असावी. त्यातही तो गड जर ‘किल्ले राजगड’ असेल तर बातच न्यारी! Source link
Rajgad Fort: पाऊस असावा, धुवांधार पाऊस असावा आणि एखादा गड जवळ करत पावले चालत असावी. त्यातही तो गड जर ‘किल्ले राजगड’ असेल तर बातच न्यारी! Source link
Vithal Kamat: ‘सम्राट’ रेस्टॉरंट ते पंचतारांकित ‘ऑर्किड’सह जगभरात शेकडो हॉटेल उभारलेले विठ्ठल कामत म्हणजे हॉटेल व्यवसायातील जणू ‘विद्यापीठ’. त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत आलेली वळणं आणि त्यातून त्यांनी चोखाळलेल्या प्रेरणादायी वाटांवर ते या सदरातून दर रविवारी प्रकाश टाकणार आहेत. Source link
– डॉ. आदित्य अणवेकरदेशाची आर्थिक राजधानी असणारं हे मुंबई शहर. स्वप्नाचं. स्वप्नपूर्तीचं शहर. सोशिकपणा, सर्वसमावेशकता हा या शहराचा स्थायीभाव मानला जायचा. मात्र मागील काही महिन्यांपासून या सोशिकता संपू लागल्याच्या अनेक घटना आजूबाजूला दिसतायत. पळणाऱ्यांच्या पायाला भिंगरी असली तरीही पूर्वीसारखा आता संयमाचा बांध राहिलेला नाही. लोकलमध्ये झालेली तरुण मुलाची हत्या, प्लॅटफॉर्वर प्राध्यापकावर झालेला हल्ला आणि मृत्यू,…
-परिमल माया सुधाकर‘भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे…’ ही प्रतिज्ञा आपण सर्वांनी दररोज शाळेत म्हटलेली आहे. पण, जो माझा देश आहे, ज्यातील लोक माझे बांधव आहेत, ज्यावर माझे प्रेम आहे, ज्याचा मला अभिमान आहे त्या देशाची राज्यव्यवस्था…
आपल्याला स्मरणशक्ती आणि नैतिक प्रश्न विचारण्याची हिंमत पुन्हा जिवंत करावी लागेल. जोपर्यंत सामान्य नागरिक १२ तासांच्या ‘बातमी चक्रा’तून बाहेर पडून व्यवस्थेला दीर्घकालीन, धोरणात्मक प्रश्न विचारत नाही, तोपर्यंत वॉटरगेट सारखे ऐतिहासिक प्रसंग आजच्या लायब्रऱ्यांमध्ये केवळ भाषणांचे आणि लेखांचे विषय बनून राहतील. Source link
-नीना कुळकर्णी मी साधारण दहाएक वर्षांची असेन. आयुष्यात पहिल्यांदा नाटक पाहायला गेले होते. नाटकाचे नाव होते ‘जास्वंदी’. खरे तर नाटकाचा विषय मला फारसा समजला नव्हता; पण एका अभिनेत्रीच्या रंगमंचावरील वावरामुळे मी अक्षरश: भारावून गेले होते. ती अभिनेत्री म्हणजे माझ्या बाई; ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता. त्यांनी ज्या पद्धतीने अभिनय केला होता; त्यातून व्यक्तिरखेविषयी सारे काही समजले…
येत्या 28 ऑगस्टला माझ्या कुटुंबात एक लग्न आहे. ठिकाण आहे चेन्नईपासून 300 किमी दूर कुंभकोणम. रेल्वेचे तिकीट आरक्षित करता यावे यासाठी सर्व नातेवाइकांना दोन महिने आधीच सांगण्यात आले आहे. पण गोष्ट तेव्हा बिघडू लागली जेव्हा मोठा वेळ आणि बजेटचे गणित एकमेकांशी भिडू लागले. मुंबईपासून तिथपर्यंतचा ट्रेनचा प्रवास 35 तासांचा आहे. वृद्धांसाठी एवढा प्रवास कष्टापेक्षा कमी…
Marathi News Opinion एन. रघुरामन: दररोज संडेसारखा अनुभव पीक जेन कसे साध्य करावे? 3 तासांपूर्वी कॉपी लिंक रविवारच्या एका शांत सकाळची कल्पना करा. आकाशात ढग दाटून आले आहेत, खिडकीवर हलकीशी पावसाची सर पडत आहे आणि हवामान अगदी आल्हाददायक आहे. कोणतीही घाई नाही, तयार होण्याचे कोणतेही दडपण नाही आणि ऑफिसलाही जायचे नाही. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत शांतपणे…
RTI Rules Maharashtra Stayed: संभाव्य परिणामांचा विचार न करता असे बदल सरधोपटपणे पुढे रेटण्याच्या प्रशासनाच्या धोरणांमुळेच हजारे आणि या क्षेत्रातील कार्यकर्त्यांची नाराजी सरकारला ओढवून घ्यावी लागली. RTI(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) माहिती अधिकार ाच्या चळवळीतील कार्यकर्त्यांकडून झालेला विरोध आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा उपोषणाचा इशारा, यांमुळे राज्याच्या माहिती अधिकार कायद्याच्या नियमावलीतील जाचक बदलांवरून सरकारने माघार घेतली…