Headlines

Mumbai Asiatic Election 2026 Former BJP MP Vinay Sahasrabuddhe vs Former Congress MP Kumar Ketkar; उद्याच्या ‘एशियाटिक’साठी…

Mumbai Asiatic Election 2026 : भाजपचे माजी खासदार विनय सहस्रबुद्धे विरुद्ध काँग्रेसचे माजी खासदार कुमार केतकर अशा दोन गटांत ही लढत होती आणि कुणीही कितीही नाकारले तरी या संघर्षास गडद राजकीय रंग होताच. मुंबई एशियाटिक निवडणूक २०२६(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांखालोखाल गेल्या काही दिवसांत गाजलेली निवडणूक म्हणून मुंबईतील ‘एशियाटिक सोसायटी’च्या निवडणुकीचा उल्लेख करायला…

Read More

एन. रघुरामन यांचा कॉलम:व्यवसाय मॉडेल बदलण्यासाठी मानसिकता बदलणे गरजेचे

ग्रामीण भारतातील ‘ते’ सर्वकालीन चित्र आठवा. मुले अनवाणी पायांनी चिखलाने भरलेल्या रस्त्यांवर नाचत आहेत. पाण्याने भरलेल्या खड्ड्यांत उड्या मारत आहेत. पहिल्या पावसात भिजताना दोन्ही हात पसरून शाहरुख खानसारखी पोज करत आहेत. शहरी लोकांना हा पावसाचा उत्साही जल्लोष वाटतो. पण त्या मुलांसाठी हा खेळापेक्षा खूप काही जास्त आहे. त्यांना माहीत आहे की पावसाच्या प्रत्येक थेंबाचा अर्थ…

Read More

मायकेल ब्लूमबर्ग यांचा कॉलम:जगातील शहरांनी एकत्र येऊन‎ हवामान बदलाशी लढा द्यावा‎

‎‎‎‎‎‎‎‎हवामान बदलाच्या विरोधात संपूर्ण जग एक लढा देत‎आहे. या संघर्षात ध्येये आणि वचनबद्धतेची कोणतीही‎कमतरता राहिलेली नाही. पण शेवटी लोक या दिशेने‎झालेली प्रगती या आधारावर मोजतात की ते त्यांच्या‎दैनंदिन जीवनात काय अनुभवतात आणि हवामान‎कृतीचा प्रभाव जगातील शहरांत जास्त थेट दिसून येतो.‎ शहरांमध्ये आता ही समज निर्माण होऊ लागली आहे‎की हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करणारे आणि‎हवामानविषयक आव्हानांचा…

Read More

मिन्हाज मर्चंट यांचा कॉलम:निवडणुकांमध्ये होणाऱ्या अफाट ‎खर्चामुळे भ्रष्टाचारास खतपाणी‎

‎‎‎‎‎‎‎‎निवडणुकांना एक किंमत असते आणि ती म्हणजे‎भ्रष्टाचार. लोकसभा किंवा विधानसभा निवडणूक‎लढवण्यासाठी पक्षांना दोन प्रमुख आवश्यकता असतात.‎पहिली, आपल्या उमेदवाराच्या निवडणूक प्रचारासाठी‎मोठ्या प्रमाणावर निधी गोळा करणे. दुसरी, आपल्या‎जागा वाढवण्यासाठी विरोधी पक्षाच्या उमेदवारांना पक्षात‎घेणे. असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्सच्या मते,‎2024 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान पाच राष्ट्रीय‎आणि 21 प्रादेशिक राजकीय पक्षांना देणगीदारांकडून‎अधिकृतपणे एकूण 7,445 कोटी रुपये मिळाले होते. हा‎निवडणूक निधीचा वैध…

Read More

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:देवाचे दर्शन घेत राहावे,‎त्याने डोळे सफल होतात‎

डोळ्यांतील अश्रू सुकलेला व्यक्ती भक्ती करू शकत नाही. काही‎दिवसांपूर्वी मला एक नेत्ररोगतज्ज्ञ भेटले आणि ते म्हणाले, अश्रू ही‎डोळ्यांची औषधी असते. पण वय वाढते, तसतसे डोळ्यांत कोरडेपणा‎येतो. जीवनातील काही अनुभव डोळ्यांतील अश्रूही सुकवून टाकतात.‎म्हणून वृद्ध लोकांनी डोळ्यांच्या बाबतीत अत्यंत सावध राहिले पाहिजे.‎ दोन कामे करा. एक तर काकभुशुंडीजींनी गरुडजींना सांगितले – निज प्रभु‎बदन निहारि निहारी, लोचन…

Read More

Indus Water Treaty: सिंधूकरार स्थगितीचे शस्त्र – indus waters treaty still in abeyance says india

India- Pakistan Indus Water Treaty: पाकिस्तानात गंभीर होत चाललेल्या पाणीप्रश्नास जलवाटप कराराची स्थगिती – म्हणजे पर्यायाने भारत जबाबदार आहे, अशी आवई पाकिस्तान उठवत असले तरी त्याच देशाची पाण्याबाबतची नियोजनशून्यता त्याच्या मुळाशी आहे. indus waters treaty(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) इतिहास आणि वर्तमान यांपासून काहीच शिकायचे नाही, असा विडाच जणू पाकिस्तानने उचललेला असावा. या देशाचा इतिहास विखारी भारतद्वेषाचा….

Read More

सगुण-निर्गुण: किमया नामस्मरणाची… – anirudh shandilya sagun nirgun article on chanting importance

जितक्या प्रेमानं आणि भक्तीनं मी हरीचं नामस्मरण करीन, तितका तो त्या मूर्तीत मला दिसायला लागला. नामस्मरणाची किमया(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) -अनिरुद्ध शांडिल्य वाचता वाचता अचानकपणे वामन पंडिताचा एक श्लोक समोर आला. ‘हरिपण हरिनामे धातुमूर्तीस आले। हरिमय हरिनामे विश्वसंतांसि जाले।। भवभय हरिनामे साधकांचे पळाले। वाद वाद वाद जिव्हे, रामनामे रसाळे ।।’ श्लोक वाचला आणि जे वाचत होतो,…

Read More

Ram Mandir Scam: रामभूमीतले 'नापास विद्यार्थी'

Ram Mandir Scam: श्रीराम मंदिराचे भारतीय राजकारण व समाजजीवनातील स्थान आणि या विषयावरील राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू राहतील, असे दिसते. मात्र, लाखो भक्तांचा या मंदिर व्यवस्थापनावरील विश्वास ढासळणार नाही ना, ही मोठी चिंता संघाच्या भूमिकेतून अधोरेखित झाली आहे. Source link

Read More

एन. रघुरामन यांचा कॉलम:मुलांना अशा जगापासून वाचवा, जे कामापेक्षा जास्त दिखाव्याला महत्त्व देते

आपली मुले आणि किशोरवयीन आज ज्या मोठ्या संख्येने भावनिक तणावांना सामोरे जात आहेत, त्यातून बाहेर पडणे कठीण वाटू शकते. यात झोपेची कमतरता, शैक्षणिक दबाव आणि एकटेपणा यांसारख्या गोष्टींचा समावेश आहे. परंतु जगात ज्या समस्येवर उपचार घेणाऱ्या तरुणांची संख्या वाढत आहे, ती म्हणजे चिंता (Anxiety). आणि हीच पालकांची सर्वात मोठी चिंता आहे. चिंतेने ग्रासलेली मुले अनेकदा…

Read More

Shafaat Khan: हरवलेल्या चावीची गोष्ट – shafaat khan special article on the story of lost key

-शफाअत खानहल्ली खरं खोटं असं काही वेगळं नसतं असं म्हणतात. हे आता खरं वाटू लागलं आहे. खऱ्या खोट्यात भेद करता येत नाही. त्याची आता गरजही उरलेली नाही. खोटं खऱ्यापेक्षा जास्त खरं वाटू लागलं आहे. खरा आनंद खोट्यातूनच मिळतो, हे आता सगळ्यांनाच पटू लागलं आहे. काही दिवसांपूर्वीची गोष्ट. रात्री उशिरा घरी परतलो. बंद दारासमोर उभा राहिलो….

Read More