Headlines

Sanjay Raut : राम मंदिर दानपेट्यातील चोरी प्रकरणावरून थेट सोमनाथ मंदिर लुटणाऱ्याशी तुलना. – sanjay raut on ayodhya ram mandir donation theft

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•30 Jun 2026, 11:43 am Follow उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत अयोध्येतील राम मंदिर टानपेट्यांमधील चोरी प्रकरणावरून भाजपची थेट १७ वेळा सोमनाथ मंदिर लुटणाऱ्या मेहमूद गजनबी याच्याशी तुलना केलीय… सोबतच रावणामध्येही दुर्गूण होता मात्र त्यानं कधी दानपेट्या लुटल्या नाही म्हणत भाजपनं रामद्रोह केला आणि इतिहास घडवत…

Read More

Vasai Virar Politics: भाजपचे 23 नगरसेवक बाद होणार? घडामोडींना वेग; महापौरपदाच्या निवडणुकीआधी मोठा धमाका?

वसई-विरार महापालिकेत भाजपला मोठे यश मिळाले आहे. मात्र, महापौर पदाच्या निवडणुकीपूर्वी राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. भाजपच्या २३ नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द होऊ शकते. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पालघर: वसई-विरार महापालिकेत यंदा भाजपला चांगलं यश मिळालं. पण महापौर पदाच्या निवडणुकीआधी वसई-विरारमध्ये मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. भाजपच्या २३ नगरसेवकांचं सदस्यत्व रद्द होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात…

Read More

चाकणकरांसह आमदार, मंत्री अडकू शकतात, खरात प्रकरणातील सर्वांवर कारवाई करा; भास्कर जाधवांची मागणी – bhaskar jadhav demands that action be taken against other leaders including rupali chakankar who were in contact with ashok kharat

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•29 Mar 2026, 11:56 am भोंदू कॅप्टन अशोक खरातच्या कारनाम्यामुळे महाराष्ट्रच नाही तर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. महाराष्ट्रातील अनेक राजकारणी या खरातच्या संपर्कात असल्याने अडचणीत सापडले आहेत. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली चाकणकर यांना हे खरात प्रकरण चांगलंच भोवलंय, मात्र खरातसोबत फोटो, व्हिडिओ असणाऱ्या इतर मंत्री, आमदारांचं काय हा प्रश्न तसाच आहे. या…

Read More

Raigad bridge collapse; अवजड वाहतुकीमुळे पूल कोसळला; पावसाळ्याच्या तोंडावर आदिवासी वाड्यांचा संपर्क तुटला, शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांचं काय?

रायगडच्या सुधागड तालुक्यातील आमणोली गावाकडे जाणारा महत्त्वाचा प्रवासी पूल अचानक कोसळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. क्षमतेपेक्षा जास्त वजनाच्या अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे हा पूल कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रायगड: सुधागड तालुक्यातील आमणोली गावाकडे जाणारा महत्त्वाचा प्रवासी पूल अचानक कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. क्षमतेपेक्षा अधिक वजनाची मालवाहतूक करणाऱ्या…

Read More

BJP suspends 23 leaders in Konkan Sindhudurg ahead of ZP Election for Activity against Party; निवडणुकांच्या तोंडावर भाजपची जागेवर कारवाई; एक-दोन नव्हे, तब्बल 23 नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, धक्कादायक कारण समोर

सिंधुदुर्ग : कोकणात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच भाजपाने पक्ष शिस्तीच्या विरोधात काम करणाऱ्या तब्बल 23 पदाधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे. पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात काम केल्याने ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. 23 जणांना पक्षातून तब्बल सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. निवडणूक काळात पक्षविरोधी काम केल्यास थेट…

Read More

उन्हाळी हंगामासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज! ‘नेटवर्क कनेकटीव्हीटी’ होणार सुरू; 30 नव्या मार्गांवर उड्डाणे| Maharashtra Times

NMIA Network: नवी मुंबई विमानतळावरून कॅब बुकिंगसाठीही नेटवर्क सेवा उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना टॅक्सीचालकांना वाढीव दर द्यावे लागत होते. आता काही दिवसांत विमानतळावर नेटवर्क कनेकटीव्हीटी मिळणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नवी मुंबई: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अखेर प्रवाशांसाठी नेटवर्क सुविधा उपलब्ध झाली आहे. तीन प्रमुख टेलिकॉम कंपन्यांपैकी दोन कंपन्यांकडून नेटवर्क सुरू झालं असून या आठवड्यात तिसरंही…

Read More

Sachin Ahir Shiv Sena UBT Leader joins Eknath Shinde for Vidhan Parishad Deputy Chairman Election; ठाकरेंना सर्वात मोठा हादरा, सचिन अहिर यांनी शिवबंधन सोडलं, थेट विधान परिषद उपसभापतीपदाचं तिकीट, वरळीत राजकीय भूकंप

Vidhan Parishad Deputy Chairman Election 2026 : उद्धव ठाकरे फुटीर खासदारांच्या मतदारसंघात दौरे करत असतानाच त्यांच्या सुपुत्राच्या वरळी मतदारसंघात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वात मोठा धक्का दिला आहे. ठाकरे गटाचे विधान परिषद आमदार सचिन अहिर यांनी विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी…

Read More

समुद्रातील पहिलं विमानतळ मुंबईजवळ उभारणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, पण केंद्राकडे अद्याप प्रस्ताव नाहीच; कारण काय?| Maharashtra Times

Offshore Airport: देशातील पहिलं समुद्रातील विमानतळ पालघरमधील वाढवणमध्ये उभारण्याची घोषणा केली गेली होती. निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी सभांमध्ये या घोषणा केल्या होत्या. परंतु अद्याप केंद्राकडे विमानतळाबाबत कोणताही अधिकृत प्रस्ताव दिला गेला नाही अशी माहिती समोर आली आहे. म. टा. वृत्तसेवा, पालघर: पालघर जिल्ह्यात प्रस्तावित विमानतळ प्रकल्पाबाबत राज्य सरकारकडून अद्याप केंद्र सरकारकडे कोणताही अधिकृत प्रस्ताव पाठवण्यात आलेला नसल्याचे…

Read More

सुट्ट्यांसाठी कोकणात गेले, समुद्रात पोहताना कुटुंबातील दोघे बुडू लागले; आरे-वारे बीचवर युवकाचा मृत्यू| Maharashtra Times

Tourist Drowns in Konkan: सुट्ट्या म्हणल्या की कोकणात पर्यटकांच्या रांगा लागतात. यावेळी समुद्र किनारी पर्यटनाला मोठी मागणी आहे. परंतु, अशा वेळी दुर्घटना घडण्याची शक्यताही वाढते. पाण्याचा अंदाज न आल्याने कोकणात रविवारी एका तरूणाचं बुडून मृत्यू झाला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रसाद रानडे, रत्नागिरी: सध्या सुट्ट्या असल्याने पर्यटक मोठ्या संख्येने कोकणात दाखल झाले आहेत. कोकणात सागळीकडेच…

Read More

Raigad SP Anchal Dalal Cycle Journey raises awareness for fuel conservation

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचं आवाहन केल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. मुख्यमंत्री आज थेट दुचाकीने विधान भवनात दाखल झाले. तर रायगडमध्ये पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनीदेखील सायकलने प्रवास करत एसपी कार्यालय गाठलं. त्यांच्या या कृतीचं कौतुक होत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रायगड : लाल दिव्याच्या गाड्या,…

Read More