Headlines

SIR मुळे प्रशासनाची धावपळ:अमरावती जिल्ह्यातील 9 लाख मतदारांची नावे वगळण्याची भीती

अमरावती जिल्ह्यात मतदार यादीच्या एसआयआर कार्यक्रमांतर्गत २५ लाख मतदारांपैकी आतापर्यंत केवळ १६ लाख नागरिकांनीच गणना फॉर्म भरले आहेत. यामुळे ९ लाख नागरिक अजूनही या प्रक्रियेपासून दूर आहेत. वेळेत फॉर्म न भरल्यास त्यांची नावे मतदार यादीतून कमी होण्याची भीती असल्याने प्रशासनाची मोठी धावपळ सुरू आहे. भारत निवडणूक आयोगामार्फत जून महिन्यापासून मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम राबवण्यात…

Read More

शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर चांदूरमध्ये जल्लोष:कॉकरोच जनता पार्टीने फटाके फोडून घोषणाबाजी केली

चांदूर रेल्वे येथे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर कॉकरोच जनता पार्टीने जल्लोष साजरा केला. शहरातील जुन्या मोटार स्टँड परिसरात कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी “असा कसा देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही…” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. कार्यकर्त्यांनी भारतीय संविधानाची प्रत हातात घेऊन संविधान आणि लोकशाही मार्गाने लढा देण्याचा संदेश दिला. या…

Read More

Good news rainfall intensity expected to increase in next three days in marathwada; आनंदाची बातमी! पुढील तीन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता, मराठवाड्यातील बळीराजाची चिंता दूर होणार

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: नाशिक जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू असल्याने धरणांतील विसर्ग कायम आहे. जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरू असून रविवारी सायंकाळी जायकवाडीचा पाणीसाठा ५१.४४ टक्के झाला. धरणात ६८ हजार १४३ क्युसेक आवक होत आहे, अशी माहिती ‘कडा’ विभागाने दिली आहे. विभागात पुढील तीन दिवस पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे….

Read More

वर्ल्ड अपडेट्स:नेपाळमध्ये ₹25 हजार पर्यंतच्या भारतीय नोटांना घेऊन जाण्याची परवानगी, ₹200 आणि ₹500 च्या नवीन नोटाच वैध

नेपाळने भारतीय आणि नेपाळी नागरिकांना 9 नोव्हेंबर 2016 नंतर जारी केलेल्या ₹200 आणि ₹500 च्या भारतीय नोटा, जास्तीत जास्त ₹25,000 पर्यंत नेपाळमध्ये आणण्याची आणि नेपाळमधून बाहेर घेऊन जाण्याची परवानगी दिली आहे. नेपाळ राष्ट्र बँकेने (NRB) नवीन अधिसूचना जारी करून नियमांचे स्पष्टीकरण दिले आहे. केंद्रीय बँकेनुसार, 8 नोव्हेंबर 2016 पूर्वी जारी केलेल्या ₹500 आणि ₹1,000 च्या…

Read More

भारताचा झिम्बाब्वेवर सलग तिसरा विजय, वर्ल्ड कपनंतर जिंकली पहिलीच सीरीज; शेवटच्या सामन्याचा हिरो कोण?

IND vs ZIM 3rd T20 Match Result : भारताने झिम्बाब्वे संघाला शेवटच्या टी-२० सामन्यातही पराभूत करत मालिका ३-० ने जिंकली. आज वैभवचा शो पाहिला मिळाला. कॅप्टन झाल्यावर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच मालिका जिंकली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : तिसऱ्या आणि अंतिम सामन्यामध्ये भारताने यजमान झिम्बाब्वे संघाचा ३५ धावांनी पराभव करत मालिका ३-० ने जिंकली आहे….

Read More

Actor Sudhir : अत्याचारामुळे दारूच्या आहारी गेलेल्या पत्नीचं वयाच्या 44व्या वर्षी निधन; एका भयानक घटनेनं बदललं सुप्रसिद्ध अभिनेत्याचं आयुष्य

Actor Sudhir : अभिनेता सुधीर यांच्या पत्नी शीला राय यांच्यावर १९७७ मध्ये सामूहिक अत्याचार झाला होता. त्यांचा मुलगा अशोक बँकर यानं सांगितलं की, या घटनेनंतर शीला दारूच्या आहारी गेल्या आणि वयाच्या ४४ व्या वर्षी त्यांचं निधन झालं. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – लोक नेहमी बॉलिवूडची ग्लॅमरस दुनिया पाहतात. पण त्यामागे एक काळी बाजू दडलेली आहे….

Read More

Ramanandacharya Narendracharya Maharaj Reaction on Ayodhya Ram Mandir Case

जगद्‌गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांनी मोठी मागणी केली आहे. देशातील मंदिरं ही आचार्यांची समती गठीत करुन त्यांच्या ताब्यात द्यावीत, अशी मागणी नरेंद्राचार्य महाराजांनी केली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) रत्नागिरी : अयोध्येतील राम मंदिरातील दान चोरी प्रकरणावर जगद्‌गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांनी मोठी मागणी केली आहे. “राम मंदिरामध्ये झालेल्या चोरीमुळे हिंदू धर्मियांच्या हृदयाला ठेच पोहचलेली आहे. चोरीची…

Read More

Nagpur Manewada Crematorium Four Youth Killed Friend Together; आधी इन्स्टाग्रामवर मैत्री, घाटावर बोलावून मित्रानेच केला घात, चौघांनी मिळून एकाला संपवलं; विश्वास नांगरे पाटील घटनास्थळी पोहोचताच…

Nagpur Crime News : पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, एप्रिल महिन्यात पवन आणि काका यांच्यात वाद झाला होता. वाद विकोपाला गेल्यानंतर पवन, अमन आणि अजय सोलंकी या तिघांनी काकाला गाठून त्याच्यावर चाकूने हल्ला केला होता. नागपूर मानेवाडा स्मशानघाट तरुणाची हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, नागपूर : टोळीयुद्धातून मानेवाडा स्मशानघाटात दिवसाढवळ्या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. या…

Read More

Raju Shetti On Sadabhau Khot | ‘लाळघोटेपणा करायला काही मर्यादा असते’ – raju shetti targets sadabhau khot

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•26 Jul 2026, 8:47 pm Follow कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठातील ‘माधुरी’ हत्तीच्या घरवापसीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गुजरातमधील वनतारा येथे माधुरीला हलवून 28 जुलै रोजी एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी लाक्षणिक उपोषणाची घोषणा केली आहे.आणि त्यांनी बोलताना सदाभाऊ खोतांच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरील वक्तव्यांचा चांगलाच समाचार…

Read More

18 वर्षांच्या अनाहत सिंहने रचला इतिहास! 15 वर्षांचा इजिप्तचा दबदबा मोडत जिंकले गोल्ड; पंतप्रधान मोदींकडून कौतुक

Anahat Singh News : भारताच्या अनाहत सिंहने वर्ल्ड ज्युनिअर स्क्वॅश इंडिव्हिज्युअल चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. ही स्पर्धा जिंकणारी ती पहिली भारतीय स्क्वॅश खेळाडू ठरली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : भारताची १८ वर्षांची स्टार खेळाडू अनाहत सिंह हिने कॅनडातील ओंटारिओ येथे पार पडलेल्या ‘वर्ल्ड स्क्वॅश ज्युनिअर इंडिव्हिज्युअल चॅम्पियनशिप’मध्ये सुवर्णपदक (गोल्ड मेडल) जिंकून इतिहास रचला आहे….

Read More