फ्लायओव्हर सुरू होण्यापूर्वीच पडली भगदाडे
सावंतवाडी प्रतिनिधी : मुंबई-गोवा महामार्गावरील झाराप आणि इन्सुली-खामदेव नाका येथील फ्लायओव्हर पूल अद्याप वाहतुकीसाठी सुरूही झालेले नाहीत. मात्र, त्यांवर आधीच भगदाडे पडल्याचा आरोप डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केला आहे. डॉ. परुळेकर म्हणाले, “या पुलांवरील भगदाडे नागरिकांच्या नजरेस पडू नयेत म्हणून ती लपविण्याचा प्रयत्न केला जात असून, त्यावर घाईघाईने प्लास्टरिंग केले जात आहे.” ते पुढे म्हणाले,…
