आणखी किती टाळणार ?
दोन दशकांपासून मंजुरीच्या फेऱ्यात अडकलेल्या आंतरराष्ट्रीय संवाद केंद्राच्या अंमलबजावणीबाबत उद्योग क्षेत्र अजूनही ठोस उत्तरांच्या प्रतीक्षेत आहे. Source link
दोन दशकांपासून मंजुरीच्या फेऱ्यात अडकलेल्या आंतरराष्ट्रीय संवाद केंद्राच्या अंमलबजावणीबाबत उद्योग क्षेत्र अजूनही ठोस उत्तरांच्या प्रतीक्षेत आहे. Source link
-डॉ. गणेश मोहिते आत्मसंवाद ही व्यक्तीच्या विकासात महत्त्वाची बाब. समाजजीवनातील बदलांची वाट व्यक्तीच्या मनोव्यापारातून जाते; म्हणून जगाच्या बदलापेक्षा व्यक्तीच्या मनोव्यवहारात आधी बदल अपेक्षित ठरतो. बदलाची सुरुवात व्यक्तीने स्वतःच्या मनोभूमिकेपासून केली तर अंतिमतः जग सुंदर दिसते. जग बदलणाऱ्या व्यक्तींची जीवनचरित्रे पाहिलीत तर लक्षात येते की महापुरुषांनी बदलांचे प्रयोग जगासाठी नाही, तर स्वतःवर केले होते; नंतर ते…
-न्या. सत्यरंजन धर्माधिकारीमहाराष्ट्र सरकारने माहिती अधिकार कायदा २००५ अंतर्गत नियमावलीत बदल योजिले. अस्तित्वातील नियमावली या कायद्याचा दुरुपयोग रोखू शकत नाही, असे गृहीतक मांडून नियम दुरुस्तीचा निर्णय घेतला. तो अंगाशी येणार हे जाणल्यावर सुधारित नियमाचा मसुदा माघारी घेतला आहे, अशी घोषणा सभागृहात करावी लागली. तरीही नियमावली सुधारण्याचा निर्धार असल्याचे दिसते. माघारीचा निर्णय अण्णा हजारे यांच्या विरोधामुळे…
शाळकरी मुलांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशाने अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शाळांच्या परिसरात हानिकारक जंक फूडच्या विक्रीवर कडक बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत, त्याचे स्वागतच करायला हवे. मुंढे यांच्या नवीन आदेशानुसार, शाळांच्या ५० मीटरच्या परिसरात सर्व प्रकारचे हानिकारक पदार्थ, जंक फूड, अति-प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ यांच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. आता…
सभ्यतेची आणि लोकलज्जेची चौकट सांभाळतच उदात्ततेच्या आणि समर्पणाच्या चर्चा सामान्यतः लोक करत असतात. सगुण निर्गुण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) -डॉ. गजानन नाटेकरशहराच्या गजबजलेल्या चौकामध्ये, सिग्नलच्या बाजूला तो तरुण उभा होता. त्याची सडपातळ शरीरयष्टी, विशिष्ट पेहराव, हातातील पुस्तके यांमुळे जाणाऱ्या-येणाऱ्यांची नजर सहजच त्याच्याकडे जात होती. त्याला पटलेल्या धर्ममताचा तो अनुयायी होता, हे सहजच कोणाच्याही ध्यानात यावे. त्या धर्माच्या…
Shalarth ID Scam: अपात्र किंवा सरळसरळ बनावट शिक्षक व शिक्षकेतरांची भरती किंवा कागदोपत्री नियुक्ती करून वर्षानुवर्षे त्यांचे वेतन आणि थकबाकीपोटी सरकारी तिजोरीवर हा कोट्यवधींचा दरोडा घालण्यात आला आहे. Source link
सर्वात मोठी संपत्ती काय आहे? शिक्षण. ज्ञान. जीवनाच्या या सर्वात महत्त्वाच्या निधीवरच दरोडा पडू लागला तर त्याचे परिणाम काय होतील? हे खरे आहे की, शिक्षण आणि ज्ञानाचा कोणत्याही पदवीशी किंवा कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेपेक्षा जास्त संबंध नाही, पण याचा अर्थ असा नाही की नीट पेपर फुटणे ही मोठी गोष्ट नाही! सरकार आणि व्यवस्थेचे हे सर्वात मोठे…
नीट परीक्षेचा निकाल लागला आहे. जे जिंकले त्यांना अभिनंदन मिळाले आहे. पण जे चुकले, त्यांचे काय? आणि जे या परीक्षेची तयारी करताना आपल्या जीवनातूनच सुटले, ते? तुम्हीही त्या सर्वांना आठवत आहात का? कारण जे हरतात – परीक्षेत किंवा जीवनाच्या परीक्षेत – त्यांची कोणतीही रँकिंग नसते. उभ्या उंचीचा वाटा फक्त विजयाच्या वाट्याला येतो. जे सुटले, त्यांची…
‘दीवार’ चित्रपटातील अमिताभ बच्चन यांच्या हमालाच्या भूमिकेची आठवण करा, जो हार्बरवरून गोदामांपर्यंत किंवा ट्रकांपर्यंत जड पोती वाहून नेत असे? ही 1970 च्या दशकातील गोष्ट आहे. आता 2026 मध्ये येऊया. कदाचित तुम्ही एआयची ती जाहिरात पाहिली असेल, ज्यात पॉवरलूम चालवणारा एक तरुण कापड कामगार विणकाम करताना फोनवर एआयचा वापर करतो. तो मुलाखतीतील उत्तरांचा सराव करतो आणि…
– प्रगती बाणखेलेझैनाब फकिह लेबनॉनमध्ये राहते. युद्ध सुरू झाल्यापासून तिला दोनदा घर सोडून दुसरीकडे आश्रय घ्यावा लागला आहे. यावेळी तिचा नवरा दक्षिणेत अडकला आहे आणि ती मुलं, आजारी सासू-सासरे यांच्यासह एका शिबिरात आहे. अन्न, औषधं, सुरक्षितता या सगळ्यांची जबाबदारी तिच्यावर आहे. ती दमली आहे, थकली आहे. यातून कधी आणि कशी सुटका होणार, याचं उत्तर तिच्याकडे…