Headlines

सगुण-निर्गुण: समदृष्टी – ganesh mohite sagun nirgun article on equanimous vision

-डॉ. गणेश मोहिते संत एकनाथांनी ‘सगुण निर्गुण’ हा भाव स्पष्ट करताना म्हटलेय ‘बीजे व्यापिलें वृक्षासी। तैसे निर्गुणें व्यापिलें सगुणासी’ बीज अवस्थेत वृक्ष निर्गुण निराकार असतो. बीजावस्था संपल्यावर वृक्षाचा जो विस्तार होतो त्याचा आकार चित्रविचित्र असू शकतो. मूलतः कोणतीही व्यक्ती वाईट अथवा चांगली नसते. तिला आकार देणारे घटक परिणामकर्ते असतात. व्यक्तीचे अंतःकरण शुद्ध-अशुद्ध घडविण्यात बाह्य संस्कार…

Read More

Maharashtra ST Bus: निष्काळजी की गैरव्यवहार – material is being procured as st corporation regular rate contracts have stalled

-श्रीरंग बरगे लाखो प्रवाशांचा विश्वास असणारी आणि अखंड महाराष्ट्राची जीवनवाहिनी समजली जाणारी एसटी महामंडळ सध्या एका अत्यंत गंभीर व आव्हानात्मक टप्प्यातून जात आहे. दररोज धावणाऱ्या हजारो गाड्यांमुळे कोट्यवधी जनतेची नाळ एसटीशी जोडलेली आहे; परंतु याच महामंडळात सध्या गैरव्यवहाराचे आणि प्रशासकीय निष्काळजीपणाचे काळे ढग जमा झाल्याचे विषण्ण करणारे चित्र समोर येत आहे. सुट्या भागांच्या खरेदीत सातत्याने…

Read More

Mark Zuckerberg Apology To PM Modi: चावडीवरच्या चरकात…

Mark Zuckerberg Apology To PM Modi: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधातील आक्षेपार्ह पोस्ट हटवण्याच्या ‘मेटा’ व इतर कंपन्यांना उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांकडे त्याच चष्म्यातून पाहता येईल. Source link

Read More

विरोधी पक्षांनी प्रशांत किशोर यांच्याकडून काय शिकावे?:बिहारच्या बांकीपूर निवडणुकीत नॅरेटिव्हची लढाई कशी जिंकली?, वाचा…

काही वर्षांपूर्वी मांझी-माउंटन मॅन नावाचा चित्रपट आला होता. या चित्रपटात डोंगर तोडून रस्ता बनवणाऱ्या दशरथ मांझी यांची कथा आहे. ज्यावेळी मांझी, हाताने डोंगर तोडायला निघाले होते त्यावेळी लोक त्यांची गंमत करत होते. पण एक दिवस त्या डोंगरातून रस्ता जातो.. यात एक डायलॉग आहे… जब तक तोडेंगे नहीं तबतक छोडेंगे नहीं..अशीच स्थिती बिहारच्या राजधानी पाटणा येथील…

Read More

एन. रघुरामन यांचा कॉलम:आजचे बिशू आणि सूरज उद्याचे वेलुसामी बनू शकतात

‘शुभ सकाळ विद्यार्थ्यांनो… तुमच्यापैकी प्रत्येकाप्रमाणेच दरवर्षी प्रवेश प्रक्रियेदरम्यान हजारो विद्यार्थी आपल्या पाठीवरील बॅगपेक्षा कितीतरी मोठे ओझे घेऊन विद्यापीठात प्रवेश करतात. कधी वर्गात बसण्याची संधीच मिळाली नाही, अशा पालकांची स्वप्ने घेऊन काहीजण येतात. आजवर कुणीही पदवीदानाचा गाऊन परिधान केला नाही अशा कुटुंबातील काही जण असतात. अनेक जण स्वतः न निवडलेलीही जबाबदारी घेऊन आलेले असतात. तुमच्यापैकी कुणाचीही…

Read More

मिन्हाज मर्चंट यांचा कॉलम:सकारात्मकतेवर भर देणारे राजकारणच निरोगी ठरते

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याकडे भारतासाठी एखादी दूरदृष्टी असू शकते; मात्र ती नेमकी काय आहे हे स्पष्टपणे दिसून येत नाही. विरोधी पक्षनेते झाल्यानंतर त्यांनी केलेल्या भाषणांमध्ये भारताविषयीची त्यांची स्पष्ट भूमिका मांडलेली दिसत नाही. त्यांनी विविधतेचा, सहिष्णुता आणि सर्वसमावेशकता यांसारख्या सर्वपरिचित मुद्द्यांचाच पुनरुच्चार केला. उदाहरणार्थ- राहुल गांधी यांची आर्थिक दृष्टी काय आहे? एकविसाव्या शतकातील भारतासाठी…

Read More

शशी थरूर यांचा कॉलम:लोकशाहीत जनता जनार्दनाच्या हाती सत्तेची खरी सूत्रे असतात

भारताच्या लोकशाहीकडे केवळ निवडणुकीतील लढती किंवा संस्थांच्या कमकुवत होण्याच्या इशाऱ्यांच्या दृष्टिकोनातून पाहण्याची सवय लागलेल्यांसाठी गेल्या काही आठवड्यांतील घडामोडी ताजेतवाने चित्र ठरल्या असाव्यात. ऑनलाइन उपरोध म्हणून सुरू झालेली घटना आधुनिक भारतीय इतिहासातील सर्वाधिक उल्लेखनीय आणि यशस्वी तरुणांच्या नेतृत्वाखालील राजकीय आंदोलनांपैकी एक बनली. ‘कॉक्रोच जनता पार्टी’ या व्यंगात्मक गटाची घोषणा होती-‘आळशी आणि बेरोजगारांचा आवाज.’ मात्र काही दिवसांत…

Read More

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:नात्याचे मैत्रीत रूपांतर करायचे तर श्रीकृष्ण -अर्जुनांकडून शिका

मित्र कधीच खूप जास्त नसतात. थोडेफार असतात. तेही दोन प्रकारचे—अंतरंग आणि बहिरंग. मैत्रीत समानता, संयम व संस्कार या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. तुम्हाला मित्र जोडण्याची इच्छा असेल आणि मैत्रीच्या बाबतीत एकटेपणा जाणवत असेल तर एक प्रयोग करून पाहा. आपल्या नातेसंबंधांतून मैत्री शोधा. त्यामुळे ते किमान ओळखीचे व पारखलेले असतील. हा प्रयोग अर्जुन व श्रीकृष्ण यांनी…

Read More

DY Patil: द्रष्टा शिक्षणयोगी – padmashri d y patil passes away visionary educationist and former governor dies at 90

DY Patil: पुणे, मुंबई, कोल्हापूरसह अनेक शहरांत जागतिक दर्जाच्या विद्यापीठांची आणि रुग्णालयांची निर्मिती केली. ग्रामीण आणि गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची कवाडं खुली करून देऊन त्यांनी हजारो तरुणांच्या भविष्याला आकार दिला. ज्ञानेश्वर यशवंतराव पाटील हे नाव देशभर परिचित होतं ते डॉ. डी. वाय. पाटील म्हणून. भविष्याचा वेध घेत राज्याच्या शिक्षण क्षेत्राला देशात आघाडीवर घेऊन जाण्यात त्यांचं…

Read More

सगुण-निर्गुण: देव मला भेटेल का ? – gajanan natekar sagun nirgun article on god and prayer

एका महान सत्पुरुषाकडून ऐन तारुण्यात त्यांना मंत्रदीक्षा मिळाली होती. त्यांचा सहवासही काही प्रमाणात लाभला होता. त्यांनी स्वहस्ते काही सद्ग्रंथ सदिच्छापूर्वक दिले होते. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) -डॉ. गजानन नाटेकर ‘मला आत्मज्ञान करून द्या,’ मोठ्या काकुळतीने त्या वयोवृद्ध व्यक्तीने गुरूंना विनवणी केली. गुरू आश्चर्य आणि अनुकंपेसहित त्यांच्याकडे पाहत राहिले. भावनेचा आवेग ओसरल्यानंतर ते सद्गृहस्थ पूर्वेतिहास सांगू लागले….

Read More