Headlines

Udhayanidhi Stalin Controversy: बोलघेवड्यांच्या फडात…

बेलगाम वक्तव्ये करण्याची उदयनिधी यांची ही पहिलीच वेळ नाही; पूर्वीही सनातन धर्माबाबत अशीच विधाने करून त्यांनी देशव्यापी वाद ओढवून घेतला होता. Source link

Read More

रजनीश गुप्ता अन् विपुल अनेकांत यांचा काॅलम:सायबर ठकांची मोठी शक्ती म्हणजे आपली शांतता, निष्क्रियता‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎दररोज हजारो नागरिकांना सायबर ठकांचे संशयास्पद‎फोन, संदेश किंवा व्हॉट्सअॅपवरील लिंक येतात. यापैकी‎बहुतांश लोक फसवणुकीचे बळी ठरत नाहीत. ते फोन‎कट करतात किंवा संदेशाकडे दुर्लक्ष करतात. तरीही‎अशा फसवणुकीच्या प्रयत्नांची तक्रार करणाऱ्यांचे प्रमाण‎अंदाजे 5 टक्क्यांपेक्षाही कमी आहे. यामागे अनेक कारणे‎आहेत. लोकांकडे वेळ नसतो. अनेकांचा यंत्रणांवर‎विश्वास नसतो. काही जण नोकरशाहीची उदासीनता‎किंवा अधिकाऱ्यांच्या नकारात्मक अनुभवांमुळे तक्रार‎करण्याचे टाळतात. मात्र याचा परिणाम…

Read More

नवनीत गुर्जर यांचा कॉलम:सत्तासुंदरीची खिचडी आणि निवडणुका‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎गुरू गोरखनाथ आणि त्यांच्या सहकारी योगींच्या‎भारतभर अनेक कथा प्रचलित आहेत. आज‎गोरखपूरमध्ये असलेल्या गोरखनाथ मंदिर भागात पूर्वी‎दाट झाडी होती. कथेनुसार एका नेपाळी सुंदरीने गुरू‎गोरखनाथ यांना भोजनासाठी आमंत्रित केले. योगी फक्त‎खिचडी खातात हे तिला ठाऊक होते. त्यामुळे तिने‎विविध पक्वान्नांच्या ताटांऐवजी खिचडीची ताटे वाढली.‎दूर बसलेल्या गुरू गोरखनाथांना मात्र त्या सुंदरीच्या‎मनातील खोट जाणवली. ते गोरखपूरजवळील दाट‎झाडीत ध्यानस्थ होऊन बसले.‎…

Read More

राजदीप सरदेसाई यांचा कॉलम:सीजेपी ‘दबाव गट''च राहणार‎ राजकारणातही उतरणार?

‎‎‎‎‎‎‎‎‎‎कधी कधी अशक्य वाटणाऱ्या कहाण्याही‎आश्चर्यकारकरीत्या सत्यात उतरतात. रोज कोट्यवधी‎लोक व्यवस्था बदलण्याचे स्वप्न पाहतात. पण त्यात‎फारच थोड्यांना यश मिळते. त्यामुळे 30 वर्षीय‎अभिजित दिपके यांच्या अनपेक्षित उदयाकडे गांभीर्याने‎पाहिले पाहिजे. 16 मे रोजी ‘कॉक्रोचनी एकत्र यावे” असे‎आवाहन करणारे त्यांचे एक ट्विट देशभरातील‎युवकांच्या आंदोलनात रूपांतरित होईल आणि अखेरीस‎एका प्रभावशाली केंद्रीय मंत्र्याला राजीनामा द्यावा‎लागेल, असे कुणाला वाटले होते का? काही‎काळापूर्वीपर्यंत…

Read More

डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:कराचे अडथळे कमी केले तरच नवसंशोधनास गती मिळणे शक्य‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎देशात करप्रणालीला नवसंशोधनाच्या क्षेत्रात ‘टॅक्स‎टेररिझम” असे संबोधले जाऊ लागले आहे. पंतप्रधान‎वारंवार सांगतात की, भारताचे भविष्य केवळ ग्राहक‎बाजारपेठ बनण्यात नसून तंत्रज्ञान क्षेत्रातील नेतृत्व‎मिळवण्यात आहे. उद्योजकता आणि नवसंशोधनाला‎चालना देण्यासाठी सरकारने स्टँड-अप इंडिया आणि‎स्टार्ट-अप इंडिया यांसारख्या योजना सुरू केल्या.‎त्यामुळे भारतीय संशोधकांना प्रोत्साहनही मिळाले. मात्र‎सरकारी करप्रणालीने अनेक नकारात्मक अडथळे‎निर्माण केले. हे तीन उदाहरणांतून समजून घेता येईल.‎ पहिले उदाहरण एंजेल…

Read More

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:सत्ताधाऱ्यांनी विरोध ऐकावा,‎ विरोधकांनी मर्यादा सोडू नये

सध्या देशात आंदोलनांचे पर्व सुरू आहे. कधी विद्यार्थी, कधी शेतकरी,‎तर कधी विरोधक विविध प्रश्नांवर आंदोलन करत आहेत. प्रत्येकजण‎आपल्या पद्धतीने हे सांगण्याचा प्रयत्न करीत आहे की, सत्तेशी‎असहमती म्हणजे देशद्रोह नाही आणि सत्तेशी सहमती म्हणजे‎देशभक्तीही नाही. सत्तेला विरोध करणाऱ्यांची इच्छाही अनेकदा‎सत्तेपर्यंत पोहोचण्याचीच असते. बहुतेक जण सत्तेत आल्यानंतर‎सत्तेबाहेर असताना मांडलेली तत्त्वे विसरून जातात. सत्तेला विरोध‎करण्याची परंपरा भारतात प्राचीन…

Read More

एन. रघुरामन यांचा कॉलम:प्रत्येक पालकाने या दोन गोष्टी आपल्या मुलांना नक्की सांगायला हव्यात

या दोन्हींच्या कथांची सुरुवात वेगवेगळी आहे, मात्र शेवट असाधारण आहे. त्यांच्या कथा अमेरिकेतील फ्लोरिडा आणि भारतातील लखनऊमध्ये हजारो किलोमीटरच्या अंतरावर सुरू झाल्या. नॅथन थॉमसची कथा फ्लोरिडातून तर दीप्ती कनोजियाची लखनऊमधील एका खोलीच्या घरातून सुरू झाली. नॅथन गणितीय समीकरणांच्या मध्ये लहानाचा मोठा झाला, तर दीप्ती अनिश्चिततेत मोठी झाली. नॅथन 19 व्या वाढदिवसापूर्वीच जगातील सर्वात कमी वयाचा…

Read More

सगुण-निर्गुण: समयासी सादर व्हावे – the power of time is immense extraordinary and unfathomable

​​सभ्यता, आतिथ्यभाव शोभा वाढविणारा सद्गुण होय. चांगले बोलावे, चांगले वागावे, माणुसकी जपावी यात मोठेपणा आहे. आनंद आहे. सगुण निर्गुण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) -डॉ. सुनील शिंदेकाळवेळ ही बलशाली असते. काळाचा महिमाही अपार, विलक्षण आणि अनाकलनीय असतो. समयासी सादर व्हावे, असे म्हटले जाते. भगवंत ठेवील तसे राहावे, असेही अनेक संत-सज्जनांनी म्हटले आहे. हत्ती, पालखी, ऐश्वर्य, गाडीघोडे, नोकरचाकर, बंगले…

Read More

Mumbai-Agra Highway Potholes: महाराष्ट्रातले मरणमार्ग

Mumbai-Agra Highway Potholes: पोलिस दलही ‘बाळांनो, नीट खड्डे पाहून वाहने चालवा,’ असे काळजीने सांगते. केंद्र आणि राज्य सरकारकडून राज्यात महामार्ग बांधण्याचा सपाटा सुरू आहे. अटल सेतू झाला, कनेक्टिंग लिंक झाली, समृद्धी महामार्गही झाला आणि आता शक्तिपीठ महामार्गाचे नियोजन सुरू आहे. Source link

Read More

एन. रघुरामन यांचा कॉलम:सोशल बफर्सच्या नावाखाली बॉट्सचा वापर म्हणजेच ‘स्वयं-अविश्वासाची’ महामारी

संशोधक म्हणून अजय आपल्या कामात एआयचा वापर करतो, पण लॅबच्या बाहेरही एआय टूल त्याचा संभाषण-प्रशिक्षक बनले आहे. तो संध्याकाळच्या पार्ट्यांमध्ये संभाषणाची सुरुवातीची वाक्ये, पाहुणे व मित्रांना शुभेच्छा देण्याच्या आयडियाज लिहिण्यातही त्याची मदत घेतो. तो विचारतो की, जर कोणी असा अवघड प्रश्न विचारला की ‘लग्न कधी करत आहेस?’ तेव्हासुद्धा समोरच्या व्यक्तीला उत्तर देण्यासाठी एआय त्याची मदत…

Read More