Headlines

Judicial Pendency In India: न्यायालयांचा विलंबित ख्याल

Judicial Pendency In India: प्रचंड लोकसंख्येच्या आपल्या देशात न्यायालयाच्या पायरीवर न्यायाच्या प्रतीक्षेत कित्येकांची उमेदीची वर्षे निघून जातात. कधी कधी गुन्ह्यासाठी असलेल्या शिक्षेपेक्षा अधिक काळ कच्च्या कैदेत निघून जातो अन् अरोपीला सोडून देण्याची नामुष्की ओढवते…न्याविलंबामागची कारणं शोधणारा लेख… Source link

Read More

युरोप का तापला आहे?| Maharashtra Times

– डॉ. प्रतीक कडभारतात मान्सूनच्या संथ प्रगतीची चर्चा सुरू असताना, हजारो किलोमीटर दूर युरोपमध्ये आणखी चिंताजनक हवामान संकट उभे राहिले आहे. फ्रान्ससह अनेक युरोपीय देशांमध्ये तापमान ४४ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले असून, आरोग्य यंत्रणांवर ताण वाढला आहे, वाहतूक व्यवस्थेत अडथळे निर्माण झाले आहेत आणि बदलत्या हवामानाविषयीच्या चिंतेला नव्याने खतपाणी मिळाले आहे. ही उष्णतेची लाट केवळ…

Read More

दिल्लीचे हरित वळण| Maharashtra Times

दिल्लीचे नवे ई-वाहन धोरण प्रदूषण कमी करण्यासाठी आक्रमक पाऊल मानले जात असून, टप्प्याटप्प्याने पेट्रोल-डिझेल व सीएनजीवरील दुचाकी-रिक्षांऐवजी केवळ ई-वाहनांची नोंदणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) जगातील सर्वांत प्रदूषणकारी शहरांमध्ये गणना होणाऱ्या दिल्लीने जाहीर केलेले ‘इलेक्ट्रिकल व्हेइकल’ धोरण, हे प्रदूषणमुक्तीच्या दिशेने आक्रमक पाऊल आहे. आजवर प्रोत्साहन व अनुदानापाशीच घुटमळणारी धोरणे फारशी परिणामकारक ठरत…

Read More

कृत्रिम सौजन्यशीलता आणि आपण| Maharashtra Times

कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित चॅटबॉट्स वापरकर्त्यांशी नेहमी विनम्र, संयमी आणि सकारात्मक पद्धतीने संवाद साधतात, त्यामुळे माहिती मिळवण्याचा अनुभव अधिक सुखद ठरतो. मानवी अभिप्रायावर आधारित प्रशिक्षणामुळे वापरकर्त्यांचे समाधान वाढवणारी उत्तरे देण्याकडे या तंत्रज्ञानाचा कल असतो. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) – श्रीधर लोणी विनयशीलता कमी होत असल्याची तक्रार एकीकडे मोठ्या प्रमाणावर ऐकू येत असताना, अत्यंत अदबीने आणि आपल्या सर्व…

Read More

Need Spiritual Awakening Amidst Rising Religious Clash

Marathi News Opinion Pandit Vijayshankar Mehta: Need Spiritual Awakening Amidst Rising Religious Clash 6 तासांपूर्वी कॉपी लिंक बाजाराच्या जगात असे म्हटले जाते की, जग हे मुलांचे अर्थशास्त्र‎आहे. म्हणूनच बाजाराने मुले, तरुण व महिलांना नियोजनबद्ध पद्धतीने‎आपला ग्राहक आणि हळूहळू हे ग्राहक स्वतः बाजारातील वस्तू बनले.‎आता हाच विचार कुटुंबाला लागू केला, तर कुटुंबाचे अर्थशास्त्र मुलांवर‎अवलंबून असते. कुटुंबाचे…

Read More

मेघना पंत यांचा कॉलम:मार्ग वेगवेगळे झाले याचा अर्थ मनांतही अंतर असावे असा होत नाही‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎

जेव्हा आमिर खानला त्यांची पहिली पत्नी, दुसरी पत्नी‎आणि होणारी पत्नी यांच्यासोबत एकाच कारमध्ये प्रवास‎करताना पाहिले गेले, तेव्हा साहजिकच खळबळ उडाली.‎काहींनी याला आधुनिक म्हटले, तर काहींना ते विचित्र‎वाटले. अनेकांना तर हे समजलेच नाही. पण कदाचित‎आपण एक मोठी गोष्ट दुर्लक्षित करत आहोत.‎ आपण मिश्र कुटुंब ही संकल्पना उदयाला येताना पाहत‎आहोत. ही कल्पना पाश्चात्त्य समाजांत अनेक काळापासून‎सामान्य आहे,…

Read More

आरती जेरथ यांचा कॉलम:भारतीय नागरिकत्व सिद्ध करणारे‎ नेमके ग्राह्य दस्तऐवज कोणते?‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎बंगाल आणि बिहारमध्ये एनआरसीवर झालेल्या तीव्र‎वादामुळे बहुतेक भारतीय या प्रक्रियेकडे मोठ्या शंकेने पाहत‎होते. अशातच एनआरसीचा तिसरा टप्पा सुरू होताच‎नागरिकतेच्या पुराव्याबाबत सरकारने दिलेल्या परस्परविरोधी‎विधानांनी संभ्रम अधिक वाढवला. अलीकडेच परराष्ट्र‎मंत्रालयाने म्हटले की, 1955 च्या नागरिकता कायद्यानुसार‎पासपोर्ट हा नागरिकतेचा कायदेशीर दस्तऐवज नाही. 1967‎च्या पासपोर्ट कायद्यानुसार, हा केवळ प्रवासाचा एक‎दस्तऐवज आहे व त्याचा उद्देश आंतरराष्ट्रीय प्रवास सुलभ‎करणे हा आहे.‎…

Read More

प्रियदर्शन यांचा कॉलम:देश, समाज, जीवनाची काळजी देखील शिक्षणाचा महत्त्वाचा भाग आहे

‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎देशात लवकरच विदेशी विद्यापीठांचे कॅम्पस सुरू होणार‎आहेत. ही बातमी अशा विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक‎आहे, ज्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठित विद्यापीठांत‎शिकण्याची इच्छा आहे, पण परदेशात राहण्याचा खर्च‎पेलणे त्यांना शक्य नाही. येत्या काही वर्षांत अशा‎विद्यार्थ्यांना या विद्यापीठांचा लाभ मिळू शकतो. पण,‎यामुळे भारतीय उच्च शिक्षणाच्या वातावरणात गुणात्मक‎बदल होईल का? झारखंडमधील एका विद्यापीठाच्या‎प्राध्यापिका सांगतात की, तिथे आता मानसशास्त्र‎विषयाचा अभ्यास बंद झाला आहे….

Read More

शेखर गुप्ता यांचा कॉलम:दंगलीच्या कारणांवर चर्चा करणे गरजेचे‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎माल्टा येथे जन्मलेले अमेरिकन व्यंगचित्रकार जो सॅको‎यांनी त्यांच्या अनोख्या ‘कॉमिक्स जर्नलिझम’च्या जोरावर‎जगभरात लोकप्रियता मिळवली आहेच, पण आता त्यांनी‎आपल्या समृद्ध बायोडाटात ‘द वन्स अँड फ्युचर रायट’ या‎ताज्या पुस्तकाची भर घातली आहे. मात्र, प्रकाशकाने या‎पुस्तकाचे वितरण थांबवले आहे. हे पुस्तक 2002 च्या‎गुजरात दंगलींनंतर झालेल्या सर्वात मोठ्या मुझफ्फरनगर‎दंगलीवर आधारित आहे.‎ प्रथम आपण तथ्यांवर नजर टाकूया. भारतात पुस्तकांवर‎बंदी येण्याचा…

Read More

एन. रघुरामन यांचा कॉलम:शिक्षण म्हणजे केवळ पदवी नव्हे, ज्ञान तर सागरातच मिळते

गेल्या आठवड्यात माझ्या एका मित्राने मला व्हिडिओ कॉल केला. तो हिरव्यागार डोंगरदऱ्यात उभा असावा असे वाटत होते. पण प्रत्यक्षात तो एका मठातील वर्गात होता. विद्यार्थी डोळे मिटून जमिनीवर मांडी घालून बसले होते. लांब कुठेतरी घंटा वाजत होत्या, खोलीत पूर्ण शांतता होती आणि एक बौद्ध भिक्खू ध्यानासह दिवसाचा पहिला तास सुरू करत होते. ते तिबेटी भाषेत…

Read More