Headlines

एन. रघुरामन यांचा कॉलम:वस्तू फेकून देण्यापूर्वी, स्वतःला विचारा की त्यांच्यात कोणती कहाणी दडलेली आहे

जुलै 1969 मध्ये जेव्हा मानवाने पहिल्यांदा चंद्रावर पाऊल ठेवले, तेव्हा संपूर्ण जगाने आश्चर्याने तो क्षण पाहिला होता. नील आर्मस्ट्राँग आणि बज एल्ड्रिन चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले. परंतु इतिहास जिथे या मूनवॉकचा उत्सव साजरा करतो, तिथे यानंतर आलेल्या जीवन-मरणाच्या एका संकटाबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. जेव्हा दोन्ही अंतराळवीर लूनर मॉड्यूलमध्ये परतले आणि काही वेळ झोपण्याचा विचार…

Read More

Vikram-1 Rocket Lauch: 'इस्त्रो'मधील 'ब्रेन ड्रेन'

Vikram-1 Rocket Lauch: ‘विक्रम १’चे आज उड्डाण होत आहे, ते तयार करण्यात तरुणांचा वाटा मोठा आहे. तरुणांचा अवकाश अशा प्रकारे विस्तारत जाणे ‘विकसित भारता’साठी महत्त्वाचे आहे. Source link

Read More

South Central Railway: बैठक नवी, प्रश्न तेच! – meeting of mps from marathwada on railway issues at south-central railway nanded divisional office

-मकरंद कुलकर्णी दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड विभागीय कार्यालयात मराठवाड्यातील खासदारांची रेल्वेप्रश्नांवर बैठक झाली. दर वर्षी एक औपचारिकता म्हणून बैठक घेतली जाते की काय, असा प्रश्न पडतो. कारण बैठकीत मांडलेल्या मुद्द्यांचे पुढे काय झाले, याची माहिती कधीच समोर येत नाही. मराठवाड्यातील आठही जिल्हे कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर थोड्याफार प्रमाणात का होईना रेल्वेसेवेच्या नकाशावर उमटले आहेत. छत्रपती संभाजीनगर, जालना,…

Read More

सगुण- निर्गुण: तळटीप – ganesh mohite sagun nirgun special article on footnote

-डॉ. गणेश मोहिते खरा तो एकचि धर्म , जगाला प्रेम अर्पावे… या भूमीतून किती नितांत सुंदर वैश्विक जगण्याची रीत सानेगुरुजींनी वर्णिली. परंतु प्रत्यक्षात ‘न कळे विंचासी कुरवाळीले अंग, आपले ते रंग दावितसे’ हा तुकोबांचा अनुभव आजच्या जीवनव्यवहारात सार्वत्रिक आहे. मनाने समृद्ध असणारी माणसे अवतीभवती दिसेनात. अनेकांचा आता चांगुलपणावर विश्वास नाही. उलट चांगुलपणा अंगी असणाऱ्याबाबत लोक…

Read More

Indus Waters Treaty: पाकिस्तानची जलकोंडी

Indus Waters Treaty: भारताने सिंधू जलवाटप करार स्थगित केल्यानंतर विविध पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. त्याबाबत पाकिस्तान कितीही आदळआपट करीत असला, तरी भारताशी चर्चा करण्याखेरीज त्याच्याकडे काहीही पर्याय नाही. Source link

Read More

Electricity Bill Waiver: थकबाकीवर माफीची मात्रा – maharashtra farmer electricity bill of rs 48 thoudand crore waiver special explained

राज्यातील शेतीपंपांच्या वीजबिलांची थकबाकी माफ करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा हा शेतकऱ्यांच्या जुन्या दुखण्यावरील इलाज म्हणता येईल. दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जे माफ केल्यानंतर सरकारने शेतकऱ्यांना दिलेला हा दुसरा दिलासा आहे. यामुळे सुमारे ४८ हजार कोटी रुपयांची थकबाकी माफ होणार असून, सुमारे ३० लाख शेतीपंपधारक शेतकऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळेल, असे फडणवीस यांनी म्हटले आहे….

Read More

Balraj Sanghai Column; Understanding Life Values and Human Instincts

2 तासांपूर्वी कॉपी लिंक सर्वच प्राणीमात्रांच्या काही प्रवृत्ती असतात. त्यात मूळ प्रवृत्ती म्हणून काही उल्लेख आहेत. जसे की आहार, निद्रा, भय आणि कामसेवन. या मूळ प्रवृत्ती आहेत, त्या सर्वच प्राण्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात विद्यमान असतात. एकइंद्रिय ते पंचेंद्रीय प्राण्यांमध्ये या प्रवृत्तींमध्ये अनुक्रमे अत्याधिकता दिसून येते. सर्वच प्राण्यांच्या बाल्य आणि संगोपन अवस्थेमध्ये आहार, निद्रा आणि भय या…

Read More

नीरज कौशल यांचा कॉलम:जन्मसिद्ध नागरिकत्वाच्या प्रश्नावर गंभीर चर्चा गरजेची

इतर देशांनी भारतीयांचे स्वागत करावे, त्यांना कायमस्वरूपी वास्तव्याचा हक्क द्यावा आणि अखेरीस नागरिकत्वही द्यावे, अशी आपली अपेक्षा असते. मात्र भारताच्या स्वतःच्या नागरिकत्व कायद्यांमध्ये तितकाच खुला दृष्टिकोन आहे का, हा प्रश्न आपण क्वचितच विचारतो. स्थलांतरितांच्या हक्कांबाबतची आपली चिंता अनेकदा स्वतःच्या सीमांपर्यंतच मर्यादित राहते. हा विरोधाभास स्पष्टपणे दिसून आला. जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्या कार्यकाळाच्या…

Read More

पवन के. वर्मा यांचा कॉलम:कलेचे स्वातंत्र्य गरजेचेच आहे; पण देशाच्या सार्वभौमत्वापेक्षा मोठे नाही

स्वातंत्र्यानंतर भारताविरुद्धची कोणतीही फुटीरतावादी चळवळ यशस्वी झालेली नाही. याचे श्रेय लोकशाहीने उपलब्ध करून दिलेल्या साधनांबरोबरच आवश्यक परिस्थितीत राज्याने दिलेल्या ठाम प्रतिसादालाही जाते. ‘सतलज’ या चित्रपटावरून निर्माण झालेला वाद याच संदर्भात पाहिला पाहिजे. कलात्मक स्वातंत्र्यामध्ये स्वतंत्र भारतातील सर्वाधिक रक्तरंजित दहशतवादी चळवळींपैकी एका चळवळीचा इतिहास अत्यंत निवडक स्वरूपात मांडण्याचाही अधिकार समाविष्ट आहे का? दुसरीकडे राज्याला त्याच्या प्रदर्शनावर…

Read More

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:मैत्रीला आपुलकीने आकार द्या

आजच्या जीवनशैलीत मैत्रीचे नातेही नवे रूप घेत आहे. सामाजिक माध्यमांमुळे मैत्रीवर परिणाम झाला आहे. संपर्क वाढला तरी भावनिक जवळीक मात्र कमी झाली आहे. अनेकदा मैत्री ही केवळ वेळ घालवण्याचे साधन बनली आहे. भगवान श्रीरामांनी सुग्रीवाला मैत्रीची सहा लक्षणे सांगताना एक महत्त्वाची ओळ म्हटली होती. “जे न मित्र दुःख होहिं दुखारी.’ म्हणजे मित्राच्या दुःखाने दुःखी होत…

Read More