‘भारत छोडो’त पेटले होते नागपूर; दगडफेक, जाळपोळ अन् इंग्रजांच्या गोळीबाराने शहर हादरले होते
निखिल भुते, नागपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ८ ऑगस्ट १९४२ रोजी दिलेल्या ‘भारत छोडो’च्या हाकेला नागपूरनेही तीव्र प्रतिसाद दिला होता. स्वातंत्र्याच्या या निर्णायक लढ्यात शहरात ठिकठिकाणी निदर्शने, हरताळ, दगडफेक, जाळपोळ आणि ब्रिटिश पोलिसांचा गोळीबार अशा घटनांनी नागपूर हादरले होते. भारत छोडो आंदोलनादरम्यान ९ आणि १० ऑगस्ट १९४२ रोजी नागपुरात कडकडीत हरताळ पाळण्यात आला. शहरात…
