Headlines

Nashik Rain: नाशिकमध्ये पावसाचे धुमशान! गोदावरीला यंदा पहिलाच पूर; जिल्ह्यात दोघांचा करुण अंत, आज ‘यलो अलर्ट’ – rains wreak havoc in nashik godavari river flood imd yellow alert issued for today 24 july 2026

म. टा. प्रतिनिधी, नाशिक: नाशिक जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांपासून झालेल्या मुसळधार पावसाने गुरुवारी जनजीवन विस्कळीत झाले. शहरात गेल्या चोवीस तासांत १३२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गोदावरी नदीने प्रथमच धोक्याची पातळी ओलांडल्याने यंदाच्या वर्षातील पहिल्या पुराची अनुभूती नाशिककरांना मिळाली. रामसेतू पूल पाण्याखाली गेला, तर दुतोंड्या मारुतीच्या हनुवटीपर्यंत गोदेचे पाणी पोहोचले आहे. वाढत्या पाण्यामुळे सोमेश्वर धबधबाही…

Read More

संत मेळा:'विठ्ठल-रुक्मिणीं'चे प्रायश्चित्त, संन्याशाच्या मुलांचे शुद्धीपत्रक, वेदाचा खरा अर्थ सांगणारे ज्ञानेश्वर आणि नेवासा येथील पैस खांब!

संत ज्ञानेश्वरांचा जन्म इसवी सन 1275 मधला. तेव्हा महाराष्ट्रात यादव वंशाचे राजा रामदेवराय यांचे राज्य होते. ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायात याचा उल्लेख येतो. त्या काळी अंधश्रद्धा पराकोटीला पोहचलेली. भूत, नवससायास, जादूटोणा, कर्मकांडाचे महत्त्व प्रचंड वाढलेले. ज्ञानेश्वरांसह त्यांच्या सर्व भावंडांना ‘संन्याशाची मुले’ म्हणून वाळीत टाकले गेले. मग इतरांची काय अवस्था असेल? त्यांच्या पिळकवणुकीला तर पारावार नव्हता. याच…

Read More

Marathwada Rain : मराठवाड्यातील 7 जिल्ह्यांमध्ये खूप कमी पाऊस, 929 धरणात केवळ 25 टक्के पाणीसाठा

राज्यात पालघर, ठाणे जिल्ह्यांना पावसाचा रेड अर्लट जारी केला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. असं असलं तरी मराठवाड्यात अपेक्षित पाऊस पडलेला नाही. मराठवाड्यात सरासरीच्या खूप कमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. Source link

Read More

Sanjay Raut Slams Government Over FIR Against NEET Protest Students

नीट परीक्षा घोटाळा, पेपरफुटी आणि केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलीस यंत्रणेकडून होत असलेल्या कठोर कारवाईवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खासदार संजय राऊत अत्यंत आक्रमक झाले आहेत. मुंबईत १५०० आंदोलक विद्या . संजय राऊत यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हणतात, “मुंबई पोलिसांनी मुंबईत आंदोलन केलेल्या सुमारे १५०० विद्यार्थ्यांवर एफआयआर दाखल केली आहे. जवळपास यातील…

Read More

Digital Arrest : IPS बोलत असल्याचं भासवलं, अटक करण्याची भीती दाखवत घाबरवलं, 12 लाखांनी गंडवलं

छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. एका 69 वर्षीय वृद्धेला फोन करुन दिल्ली पोलीस असल्याचं भासवत डिजीटल अरेस्ट करण्यात आलं. आपण आयपीएस बोलत असल्याचं भासवून अटकेची भीती दाखवून तब्बल 12 लाखांनी लुबाडल्याचा प्रकार समोर आला आहे. Source link

Read More

नांदगावात डाव्या आघाडीची निदर्शने:दिल्लीतील विद्यार्थी लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ बंद पाळला

नांदगाव खंडेश्वर येथे गुरुवार, २३ जुलै रोजी दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ आणि त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी डाव्या आघाडी व वंचित बहुजन आघाडीने निदर्शने केली. या आंदोलनादरम्यान शहरात बंदही पाळण्यात आला. डावी आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी येथील बसस्थानक चौकात जोरदार निदर्शने केली. त्यांनी शहरातून मोर्चा काढत व्यापारी, दुकानदार, कामगार, शेतकरी तसेच सामान्य…

Read More

अमरावतीत तिसऱ्या दिवशीही 'नीट' गैरव्यवहाराविरोधात आंदोलन:धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काँग्रेस, वंचित, कम्युनिस्ट रस्त्यावर

अमरावतीमध्ये ‘नीट’ परीक्षेतील गैरव्यवहाराविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशीही उमटले. शहरात विविध ठिकाणी धरणे, निदर्शने आणि घोषणाबाजी करण्यात आली. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली. ‘नीट’ परीक्षेतील गैरव्यवहार समोर आल्यानंतर दिल्लीतील जंतर-मंतरवर गेल्या आठवड्यापासून विद्यार्थी संघटनांनी आंदोलन सुरू केले…

Read More

पेपरफुटीविरोधात विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी सर्वपक्षीय एकजूट:तिवस्यात बाजारपेठ बंद, केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी

तिवसा येथे गुरुवारी सर्वपक्षीय व सर्व संघटनांनी एकदिवसीय बंद पाळला. दिल्लीत पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आला होता. या बंदला व्यापारी, विद्यार्थी, पालक, शिक्षक, शेतकरी, युवक आणि विविध सामाजिक संघटनांसह सर्वसामान्य नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सकाळपासूनच शहरातील मुख्य बाजारपेठ, व्यापारी संकुले आणि किरकोळ दुकाने बंद होती. व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद…

Read More

अचलपूर तालुक्यातील वडुरावासीयांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन:घरकुल योजनेच्या लाभासाठी प्रशासनाकडे तातडीने मागणी

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातल्या पांढरी ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या वडुरा गावातील रहिवाशांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदन दिले आहे. घरकुल योजनेचा लाभ तातडीने मिळावा, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. सामाजिक कार्यकर्ते सुनील घटाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. निवेदनानुसार, संबंधित कुटुंबे आदिवासी आणि गरीब असून, गेल्या १५ वर्षांपासून झोपड्यांमध्ये राहत आहेत. त्यांच्या झोपड्या…

Read More

सिद्धेश्वर काळुसे यांचे निलंबन रद्द:अमरावती जिल्हा परिषदेत शिक्षणाधिकारी म्हणून नियुक्ती

नागपूर जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर काळुसे यांचे निलंबन राज्य शासनाने रद्द केले आहे. त्यांची अमरावती जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षणाधिकारी पदावर पुनर्रस्थापना करण्यात आली असून, काळुसे यांनी दोन दिवसांपूर्वीच अमरावतीत आपल्या नव्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. शासनाच्या आदेशानुसार, सिद्धेश्वर काळुसे यांना २४ सप्टेंबर २०२५ रोजीच्या आदेशान्वये निलंबित करण्यात आले होते. महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व…

Read More