पावसाचा जोर वाढणार, २५ जिल्ह्यांना यलो अलर्ट; कोकण ते विदर्भ कुठे किती बरसणार? IMDचा अंदाज समोर| Maharashtra Times
Weather Alert: राज्यात पावसाचं पुनरागमन झालं असून जुलैपासून पावसाचा जोर वाढणार आहे. महामुंबई परिसरात सोमवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून राज्यात अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्टही देण्यात आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: हवामान विभागाने २ जुलैपासून कोकण विभागात आणि घाट परिसरामध्ये पावसाचा जोर वाढेल,…
