india vs australia womens t20 world cup semifinal equation; फक्त ऑस्ट्रेलियाला हरवणं पुरेसं आहे का? सेमीफायनल गाठण्यासाठी टीम इंडियाला नेमकं काय करावं लागेल?
IND W vs AUS W : महिला टी-२० विश्वचषकात २०२६ मध्ये उद्या भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध निर्णायक सामना आहे. भारताने हा सामना जिंकल किवा भारताचा पराभव झाला किंवा पावसामुळे सामना रद्द करावा लागला तर भारताच्या सेमीफायनलची संधी कशा बदलतील, कसं असेल संपूर्ण समीकरण? (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : भारतीय महिला संघासमोर आता विश्वचषकातील सर्वात मोठी परीक्षा आहे….
