Headlines

admin

कामगार कल्याण मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन:मान्यवरांची व्याख्याने, वृक्षारोपण; गुणवंत कामगारांचा सत्कारही झाला

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा ७३ वा वर्धापन दिन स्थानिक कार्यालयातर्फे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे, मान्यवरांच्या व्याख्यानांचे आणि वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. व्याख्याने आणि सांस्कृतिक कार्यक्रम कामगार कल्याण मंडळाच्या रामनगर येथील ललित कला भवन येथे आयोजित करण्यात आले होते. या सोहळ्याला युवा स्वाभिमान पक्षाचे सुनीलभाऊ राणा, अमरावती महानगरपालिकेच्या…

Read More

मेळघाटात पेसा अंतर्गत ८० कंत्राटी शिक्षकांची तात्पुरती पदस्थापना:जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या पुढाकाराने प्रक्रिया पूर्ण

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने मेळघाटातील धारणी आणि चिखलदरा येथील शाळांसाठी ‘पेसा’ कायद्यांतर्गत ८० कंत्राटी शिक्षकांची तात्पुरती भरती केली आहे. या पुढाकारामुळे मेळघाटासारख्या दुर्गम भागातील शिक्षणाचा स्तर सुधारण्यास मदत होणार आहे. ही पदस्थापना प्रक्रिया समुपदेशनाने आणि अत्यंत पारदर्शकपणे डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात पार पडली. या प्रक्रियेत विज्ञान विषयातील दोन शिक्षकांसह भाषा विषयातील २५ शिक्षकांना नवीन ठिकाणी…

Read More

Aamir Khan Wedding आमिर खानचे तिसरे लग्न संपन्न, गौरीशी लग्नबंधनात अडकला

अभिनेता आमिर खानने त्याची पत्नी गौरी स्प्रॅटशी लग्न केले आहे. या जोडप्याने विवाहसोहळ्यात स्वाक्षरी करून पती-पत्नी म्हणून त्यांच्या नवीन प्रवासाला सुरुवात केली आहे. सुरुवातीच्या फोटोनंतर आता त्यांच्या लग्नाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू इरफान पठाणने आमिर खान आणि गौरी स्प्रॅटच्या लग्नाचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये, हे जोडपे लग्नाचे विधी…

Read More

Online Fraud & Digital Arrests Can Rise; WhatsApp Username Deadline Extended

Marathi News Business Govt Warns: Online Fraud & Digital Arrests Can Rise; WhatsApp Username Deadline Extended नवी दिल्ली1 तासापूर्वी कॉपी लिंक इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने व्हॉट्सॲपच्या वादग्रस्त युझरनेम फीचरवर उत्तर देण्यासाठी मेटाची मुदत तीन दिवसांनी वाढवली आहे. एका सरकारी अधिकाऱ्याने रविवारी सांगितले की, आता कंपनीला 9 जुलैपर्यंत आपले उत्तर सादर करावे लागेल. यापूर्वी सरकारने…

Read More

Raigad Heavy Rain Flood Water Enter in Pali Ballaleshwar Temple

मुसळधार पावसाचा फटका आता प्रसिद्ध देवस्थानांदेखील बसत आहे. रायगडमध्ये जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसाने पालीतील ऐतिहासिक अष्टविनायक श्री बल्लाळेश्वर मंदिरात पाणीच पाणी बघायला मिळत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रायगड : मुसळधार पावसामुळे पाली येथील अष्टविनायक तीर्थक्षेत्र श्री बल्लाळेश्वर मंदिरात रविवारी रात्री मोठ्या प्रमाणात पाणी घुसले. मंदिरासमोरील पूर्व भागात असलेल्या ओढ्याला (ओव्हळ) पूर आल्याने…

Read More

Mumbai-Ahmedabad Bullet Train: मुंबईच्या पोटात उतरलं 500 हत्तींच्या वजनाचं TBM मशीन; समुद्राखालच्या बोगद्याच्या कामाला सुरुवात, रेल्वेमंत्र्यांनी बुलेट ट्रेनची डेडलाईन दिली

Bullet Train Project, TBM Machine : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात आणखी एक मोठी घडामोड घडली आहे. देशातील सर्वात मोठ्या मशीनपैकी एक आता कामाला लागले असून, यानंतर प्रकल्पाच्या पुढील टप्प्यांना वेग मिळण्याची शक्यता आहे. नेमकं हे मशीन किती मोठं आहे आणि त्याचं काम काय? (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाने आणखी एक महत्त्वाचा…

Read More

जयशंकर दहा दिवसांसाठी 6 देशांच्या दौऱ्यावर रवाना, इराण-अमेरिका तणाव निवळल्यानंतर भारत सक्रिय

► वृत्तसंस्था नवी दिल्लीइराण आणि अमेरिका यांच्यातील सुरू असलेला लष्करी तणाव निवळल्याने, भारताने आपला जागतिक राजनैतिक प्रभाव वाढवण्यास सुरुवात केली आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर रविवार, 5 जुलै 2026 रोजी एका महत्त्वपूर्ण 10 दिवसीय बहुराष्ट्रीय दौऱ्यावर रवाना झाले. हा दौरा पश्चिम आशियाई देशांशी भारताचे संबंध दृढ करण्यासोबतच संयुक्त राष्ट्र आणि युरोपियन युनियनसारख्या जागतिक मंचांवर भारताचे स्थानही…

Read More

दिल्लीत नवविवाहितेचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू:अडीच महिन्यांपूर्वी झाले होते लग्न; कुटुंबाने हुंड्यासाठी हत्येचा आरोप केला

दिल्लीतील लोधी कॉलनीमध्ये एका नवविवाहितेच्या मृत्यूचे प्रकरण समोर आले आहे. पोलिसांनी सांगितले की, शनिवारी एनडीएमसी (NDMC) फ्लॅट्सच्या तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने २८ वर्षीय आकृती सुतार गंभीर जखमी झाल्या होत्या. एम्समध्ये नेल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनुसार, आकृती दक्षिण दिल्लीतील पुष्प विहार येथील रहिवासी होत्या आणि छतरपूरमधील एका खासगी कंपनीत सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत होत्या….

Read More

माजी पंतप्रधान चंद्रशेखर जन्मशताब्दीनिमित्त परिसंवादास चांगला प्रतिसाद:अरुण श्रीवास्तव: समाजवादी विचार पुढे नेण्याची आज गरज

माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पुण्यात ‘चंद्रशेखर: विचार आणि सद्यस्थिती’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादाला चांगला प्रतिसाद मिळाला. ज्येष्ठ समाजवादी नेते अरुणकुमार श्रीवास्तव यांनी समाजवादी विचार पुढे नेण्याची आज कधी नव्हे इतकी गरज असल्याचे मत व्यक्त केले. एस. एम. जोशी फाऊंडेशन, नवी पेठ, पुणे येथे रविवारी हा परिसंवाद पार पडला. कार्यक्रमाच्या…

Read More

अप्पर वर्धा धरणाच्या जलसाठ्यात 48 तासांत 5.13% वाढ:मध्य प्रदेश सीमेवरील पावसामुळे 28.70 दलघमीने वाढला जलसाठा

अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणाच्या जलसाठ्यात गेल्या ४८ तासांत ५.१३ टक्क्यांची वाढ झाली आहे. मध्यप्रदेशच्या सीमावर्ती भागात आणि धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे हा जलसाठा २७.७० दशलक्ष घनमीटरने (दलघमी) वाढला आहे, ज्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दोन दिवसांपूर्वी धरणाचा जलसाठा २५७.७१ दलघमी (४५.६० टक्के) होता. आता तो २८६.१५ दलघमीवर पोहोचला आहे. जलसंपदा…

Read More