Jalna Antarwali Sarati Maratha Reservation Manoj Jarange Patil Hunger Strike 30 May; रखरखत्या उन्हात उपोषण, ना अन्न-पाणी ना चप्पल, बळी गेल्यास सरकार जबाबदार; मनोज जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम
Maratha Reservation Manoj Jarange Patil Hunger Strike : ‘कितीही जीवाची लाही लाही झाली तरी हरकरत नाही, कारण माझ्या समाजाच्या लेकरांच्या आयुष्याचा उन्हाळा झालाय, तर आपण आपली कदर का करायची’, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं. अंतरवाली सराटी मनोज जरांगे पाटील उपोषण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) जालना : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक…
