मेघ पाठव कालिदासा… – the arrival of the month of ashadh has brought to mind kalidas meghaduta
-अतुल पांडे ‘आषाढस्य प्रथम दिवसे…’ म्हणजे महाकवी कालिदासांच्या स्मरणाचा दिवस. विरहातील यक्ष, त्याच्या प्रेयसीसाठी निरोप घेऊन निघालेला मेघ, त्याचे प्रवासवर्णन, ‘मेघदूत’मधील शब्दकळा या सगळ्यांचा आठव करण्याचा दिवस. हा दिन कुठे साहित्यरूपाने साजरा होतो, कुठे त्यावर नाट्यकृती सादर होते; तर कुठे चित्र रंगविली जातात. ज्या रामटेकच्या गडावर बसून कालिदासांनी ‘मेघदूत’ रचले असे मानले जाते, त्या गडावर…
