Headlines

मौलानाचे वादग्रस्त विधान- श्रीकृष्ण दिवसातून 5 वेळा नमाज पठण करायचे:लखनौमध्ये आंदोलन, संतांनी सांगितले – मौलानाची जीभ कापणाऱ्याला 10 लाख बक्षीस देऊ

यूपीमधील इटावा येथील मौलाना जर्जिस अन्सारी यांनी भगवान श्रीकृष्णावर वादग्रस्त विधान केले आहे. मौलाना म्हणाले, भगवान श्रीकृष्ण धर्माने मुस्लिम होते आणि दिवसातून 5 वेळा नमाज अदा करत होते. जर योगी रामाचे मोठे भक्त बनतात, जर त्यांनी आमचे पुस्तक वाचले तर त्यांना इस्लामवर प्रेम वाटू लागेल. मौलानांच्या विधानाचा व्हिडिओ गुरुवारी सोशल मीडियावर आल्यानंतर हिंदू संघटनांनी तीव्र…

Read More

मी पाहून घेतो! विराट सलग दोनदा शून्यावर बाद झालेला, कोचला सांगून पुढच्या सामन्यात टप्प्यात कार्यक्रम केलेला, किंग कोहलीचा किस्सा चर्चेत

Virat Kohli News : सलग दोन वेळा शून्यावर बाद झाल्यानंतर विराट कोहलीने स्वतःच्या तयारीवर आत्मविश्वास ठेवला. माजी फलंदाजी प्रशिक्षक अभिषेक नायर यांनी त्यामागचा एक खास किस्सा उलगडला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : विराट कोहलीला जागतिक क्रिकेटमधील महान फलंदाजांपैकी एक मानलं जातं. अनेक वर्षांच्या अनुभवातून त्याने स्वतःची तयारी आणि खेळाची पद्धत विकसित केली आहे. त्यामुळे…

Read More

VIDEO | वाहनाच्या टपावर चढून पैशांची उढळण,पोलिसांकडून कायद्याचा बडगा – case registered by police after the squandering of money

VIDEO | वाहनाच्या टपावर चढून पैशांची उढळण,पोलिसांकडून कायद्याचा बडगाVIDEO | वाहनाच्या टपावर चढून पैशांची उढळण,पोलिसांकडून कायद्याचा बडगा Source link

Read More

Amravati Crime: अमरावतीत दिवसाढवळ्या 20 वर्षीय तरुणाला संपवलं; हाताचा पंजाच छाटला, प्रेमप्रकरणातून हल्ल्याचा संशय – amravati 20 yrs old youth killed over love affair five suspects captured on cctv

Amravati Crime: अफाक हा सोशल मीडियावर रील तयार करीत होता. तो शहरातील एका युवतीच्या संपर्कात होता आणि त्यातूनच हे हत्याकांड घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अमरावती क्राईम(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, अमरावती: शहराच्या मध्यवर्ती आणि गजबजलेल्या रुख्मिणीनगर भागातील राजेंद्र कॉलनी परिसरातील पोरवाल रोडवर बुधवारी सकाळी साडेआठ वाजता एका २० वर्षीय तरुणाची दिवसाढवळ्या अत्यंत निर्घृणपणे हत्या…

Read More

Rain Update IMD Issues YelloW Alert to Many Districts on Maharashtra

महाराष्ट्रात पुढच्या पाच दिवसांमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये मुळधार पावसाची शक्यता आहे. या काळात वाऱ्याचा वेग हा ताशी 40 ते 50 किमी असा असणार आहे. यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाच्या सरी बरसणार आहेत. हवामान विभागाकडून राज्यातील अनेक जिल्ह्यांना आता पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे….

Read More

Spider Man Swings Through Mumbai in Viral AI Video Ahead of Brand New Day Release | मुंबई लोकल स्पायडरमॅनच्या जाळ्यात अडकली, CSMT रेल्वे स्टेशनवरील AI व्हिडीओ व्हायरल, पाहून व्हाल अचंबित

Spider Man Video: स्पायडरमॅन: ब्रँड न्यू डेच्या प्रमोशनसाठी AI च्या मदतीने तयार करण्यात आलेला एक मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये स्पायडरमॅनने मुंबई लोकल, बस, टॅक्सी आणि मेट्रो आपल्या जाळ्याच्या मदतीने हवेत लटकवल्याचं दाखवण्यात आलं आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अचंबित व्हाल. (फोटो सौजन्य – mayankesh_vfx/Instagram) स्पायडरमॅन: ब्रँड न्यू डे हा…

Read More

पावसाळ्यामध्ये वाढतात फूड पॉयझनिंगचे रुग्ण:ही 7 लक्षणे दुर्लक्षित करू नका, डॉक्टरांकडून जाणून घ्या बचावासाठीच्या 12 खबरदारी

पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढते. यामुळे खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये बॅक्टेरिया आणि व्हायरस लवकर वाढतात. हेच कारण आहे की, या हंगामात फूड पॉयझनिंगचे प्रमाण जास्त असते. सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ आणि ‘फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया’ (FSSAI) नुसार, मान्सूनमध्ये ई. कोली आणि साल्मोनेलासारखे बॅक्टेरिया वेगाने पसरतात. वाढलेली आर्द्रता, पाणी साचणे आणि दूषित अन्न-पाणी ही याची मुख्य कारणे…

Read More

रामपाल म्हणाला-राम मूर्तीत प्राण असते तर चोर पकडले गेले असते:रामाने चोरांना बाण का मारला नाही, प्रेमानंद महाराजांसारखे धर्मगुरू ढोंगी; भाजप नेत्या हसत राहिल्या

देशद्रोह आणि खुनाच्या प्रकरणात तुरुंगातून सुटलेला संत रामपालने राम मंदिरातील देणगी चोरी आणि भगवान श्रीराम यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली. भाजपच्या प्रवक्त्या नेहा धवन रामपालला भेटण्यासाठी त्याच्या सोनीपत येथील धनाना आश्रमात गेल्या होत्या, जिथे रामपाल म्हणाला की अयोध्या मंदिरात फक्त मूर्ती आहे, ते भगवान नाहीत. रामपाल म्हणाला- आमचे धर्मगुरू आजपर्यंत आम्हाला मूर्ख बनवत आहेत. ते म्हणतात…

Read More

Sonam Wangchuk : उपोषणाच्या १९व्या दिवशी कोर्ट काय म्हणालं? सरकार अजूनही दखल का घेत नाही ? – sonam wangchuk hunger strike

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•16 Jul 2026, 4:28 pm #SonamWangchuk #HungerStrikeDay19 #SonamWangchukProtestपर्यावरणवादी, शिक्षणतज्ञ, शास्रज्ञ सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा १९ वा दिवस असूनही सरकारकडून अद्याप त्यांची दखल घेतली जात नाहीये. आज हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेत त्यांना सक्तीनं अन्न, पाणी दिले जावे यावर सुनावणी झाली. यावर कोर्टानं काय म्हटलंय. आणि स्वतःला पडद्यावर हीरो म्हणणारे आमिर खान आणि अमिताभ बच्चनसारखे अभिनेते…

Read More

रामाच्या नावावर सत्ता, श्रद्धेचा बाजार नाही:अयोध्या राम मंदिर देणगी प्रकरणावरून अरविंद सावंतांचा भाजपवर हल्लाबोल

अयोध्येतील राम मंदिरातील कथित देणगी गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने भाजपविरोधातील आक्रमक भूमिका आणखी तीव्र केली आहे. खासदार अरविंद सावंत यांनी मुंबईत राम मंदिरासमोर रामरक्षा आणि हनुमान चालीसा पठण कार्यक्रमात सहभागी होत भाजपवर जोरदार टीका केली. “प्रभू रामचंद्रांच्या नावावर श्रद्धेचा बाजार मांडून सत्ता मिळवणाऱ्यांना हिंदूंनी ओळखण्याची वेळ आली आहे,” असा घणाघात त्यांनी केला….

Read More