जंतरमंतरवर जल्लोष-आनंदोत्सव
आंदोलक-विद्यार्थ्यांकडून जोरदार घोषणाबाजी : दीपके यांच्याकडून उपस्थितांना मार्गदर्शन वृत्तसंस्था नवी दिल्ली शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची बातमी शनिवारी दुपारी पसरताच जंतरमंतरवर जल्लोष सुरू झाला. विद्यार्थ्यांनी ‘विद्यार्थी ऐक्य चिरायू होवो’ अशा घोषणा देतानाच राष्ट्रगीतही गायले. तसेच नीट पेपरफुटीत प्राण गमावलेल्या विद्यार्थ्यांसाठी दोन मिनिटांचे मौन पाळण्यात आले. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास सरकार आणि ‘सीजेपी’ यांच्यात पुन्हा चर्चा सुरू…
