Headlines

सगुण-निर्गुण: अवघा रंग एक झाला! – ganesh mohite sagun nirgun article on pandharpur ashadhi wari

-डॉ. गणेश मोहिते पंढरीची आषाढवारी म्हणजे चैतन्याचा सोहळा. राज्याच्या कानाकोपऱ्यातून माहेरओढीने आलेला वारकरी पंढरीच्या वाळवंटी आज विसावला असेल. उद्या प्रत्यक्षात पांडुरंगाचरणी लीन होण्याचे अतर्क्य समाधान त्याला लाभेल. आषाढीला येऊन विठ्ठलदर्शने धन्य होणे या आत्मिक आनंदापोटी शेकडो वर्षे पंढरीत वारकऱ्यांचा मेळा जमतो. उदंड पाहिले उदंड ऐकिले। उदंड वर्णिले क्षेत्र महिमे॥ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर।ऐसा विटेवर देव कोठे॥…

Read More

Trump Tariff On Generic Drugs: टेरिफची कडू मात्रा

Trump Tariff On Generic Drugs: भारतातून अमेरिकेला निर्यात होणाऱ्या जेनेरिक औषधांचे प्रमाण लक्षात घेता हा निर्णय भारताच्या दृष्टीने निश्चितच महत्त्वाचा आहे त्यामुळे त्यावर साकल्याने विचार करणे अगत्याचे ठरते. Source link

Read More

Lucknow Mitra Sisters Entrepreneurship Story; Turning Board Games Into Business

Marathi News Opinion Lucknow Mitra Sisters Entrepreneurship Story; Turning Board Games Into Business 35 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक जेव्हा आयुष्य थांबल्यासारखे वाटते, चिंता वाढू लागते आणि तुम्ही स्वतःला चार भिंतीत अडकल्यासारखे अनुभवता, तेव्हा तुम्ही काय करता? मी ही परिस्थिती अनेकदा विद्यापीठातील नवीन विद्यार्थ्यांमध्ये, विशेषतः वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये पाहतो, ज्यांना रविवारी नवीन शहरात नक्की काय करावे हेच…

Read More

थॉमस एल. फ्रीडमन यांचा कॉलम:जगातील 3 मोठ्या नेत्यांच्या चुकांतून काय शिकता येईल?

डोनाल्ड ट्रम्प, बेंजामिन नेतन्याहू आणि व्लादिमिर पुतीन यांची व्यक्तिमत्त्वे वेगवेगळी असली तरी त्यांच्यात एक समान धागा आहे. कोणत्याही बैठकीत सर्वांत बुद्धिमान व्यक्ती आपणच आहोत, असा त्यांचा समज आहे. तिघांनीही आपल्या आजूबाजूला स्तुतिपाठकांची मंडळी जमा केली. परिणामी ते एका संघर्षांत अडकले आहेत. यातून बाहेर पडण्याचा स्पष्ट मार्ग दिसत नाही. सर्वात आधी नेतन्याहूंचा विचार करू. त्यांनी वास्तवापासून…

Read More

आरती जेरथ यांचा कॉलम:देशाला युवा आणि विद्यार्थी आंदोलनांचा मोठा इतिहास

देशात विद्यार्थी आंदोलनांच्या रूपाने सरकारसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. युवकांचे आंदोलन दिल्लीपुरते मर्यादित न राहता देशातील अनेक शहरांत पसरले आहे. इतिहासाचा मागोवा घेतला तर विद्यार्थी आंदोलने अनेकदा सत्ताधाऱ्यांसाठी धोक्याची घंटा ठरली आहेत. 1973 मध्ये गुजरातमधील मोरबी महाविद्यालयात भोजनालयाच्या शुल्कवाढीविरोधात विद्यार्थ्यांनी सुरू केलेले आंदोलन अल्पावधीतच देशव्यापी जनआंदोलनात रूपांतरित झाले. या आंदोलनामुळे दोन मुख्यमंत्र्यांना पद सोडावे…

Read More

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:निसर्गाचा सन्मान केल्यास परमेश्वराचाही सहज सन्मान

मनुष्याने निसर्गाला निर्जीव मानून त्यात जीवन शोधण्याचा प्रयत्न केल्यास यातून अनेक विचित्र आणि चिंताजनक परिस्थिती निर्माण होतील. यंदा बाबा अमरनाथ अवघ्या पाच दिवसांत अंतर्धान पावले. सलग तिसऱ्या वर्षी घडलेली ही घटना जणू एकच संदेश देत आहे— निसर्गाचा सन्मान करा, अन्यथा माझे दर्शनही अपूर्णच राहील. परमेश्वराने स्वतःचे अस्तित्व निसर्गातूनच प्रकट केले आहे. आता निसर्गाशी छेडछाड थांबवली…

Read More

Sikkim Tunnel Tragedy: सिक्कीमच्या निमित्ताने… – 20 workers died in hydropower project tunnel collapse landslide accident in sikkim

Sikkim Tunnel Tragedy: प्राथमिक निरीक्षण असे की, सोमवारी दुपारी बोगद्यातील खडकांमध्ये संचय असलेल्या मिथेन वायूची अचानक मोठ्या प्रमाणात गळती होऊन स्फोट झाला. त्या स्फोटाने काही प्रमाणात भूस्खलन झाले. सिक्कीम(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून दिल्लीत रण पेटलेले असताना सिक्कीममधील जलविद्युत प्रकल्पाच्या बांधकामाधीन बोगद्यात झालेली दुर्घटना कदाचित काहीशी दुर्लक्षित राहू शकते. त्यात किमान २० जणांनी…

Read More

सगुण-निर्गुण: देवपूजा

​​संतांनी देवाकडे केलेली भक्तिप्रेमाची, ज्ञान-वैराग्याची मागणी त्याला खुणावत असे. स्वामी विवेकानंदांप्रमाणे, ‘आई, ज्ञान दे, भक्ती दे, वैराग्य दे’ असे तो कधी कधी देवाकडे मागत असे. Source link

Read More

Will Pakistan Shrink to Punjabistan? Balochistan Independence Crisis Explained

Marathi News Opinion Will Pakistan Shrink To Punjabistan? Balochistan Independence Crisis Explained 48 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पाकिस्तानच्या एकूण भूभागापैकी 44 टक्के भाग‎बलुचिस्तानमध्ये आहे. या प्रदेशात सुमारे 1.4 कोटी‎विखुरलेली लोकसंख्या राहते. ती पाकिस्तानच्या 25‎कोटींहून अधिक लोकसंख्येच्या तुलनेत फार कमी आहे.‎मार्च 1948 मध्ये पाकिस्तानने बलुचिस्तानवर ताबा‎मिळवल्यापासून हा प्रांत स्वातंत्र्यासाठी संघर्ष करत आहे.‎1947 च्या फाळणीच्या वेळी बलुचिस्तान हे…

Read More