Supreme Court Big Statement on Two Child Rule in Gram Panchayat Election in Buldhana Mangla Ingale Case
बुलढाण्याच्या माजी सरपंच मंगला इंगळे अपात्रता प्रकरणावर सुप्रीम कोर्टाने मोठी टिप्पणी केली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना दोन अपत्यांच्या अटीचा नियम बेकार असल्याचं सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने म्हटलं आहे. या निर्णयावर सु्प्रीम कोर्टाने चिंता देखील व्यक्त केली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नवी दिल्ली/ बुलढाणा : दोन पेक्षा जास्त अपत्य राहिल्यास संबधित व्यक्तीला राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक…
