Headlines

Uddhav Thackeray Samana Interview with Sanjay Raut on Gen Z Protest Union Education Minister Dharmendra Pradhan Resigns; ‘जेन झी’ आंदोलन ते केंद्र सरकावर जोरदार घणाघात, उद्धव ठाकरेंची बेधडक मुलाखत; ‘त्या’ तरुणीची आठवण करुन दिली

Uddhav Thackeray Samana Interview : ‘आम्ही तुम्हालाच बदलून टाकू, उखडून टाकू देशातून या एका निश्चयानं जनता आता रस्त्यावर उतरलीय आणि हे आता घाबरून बिळात गेले’, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केलीय. उद्धव ठाकरे सामना मुलाखत(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनानं देशात इतिहास घडवला. मोदी सरकारमधील एखाद्या केंद्रीय मंत्र्यानं पहिल्यांदाच राजीनामा दिला. गेल्या…

Read More

शिक्षणव्यवस्थेची वाट लावणाऱ्यांचे कौतुक कशाला?:प्रधानांच्या पाठीशी उभे राहणे हीच अंधभक्ती, फडणवीसांच्या प्रतिक्रियेवर पवारांचा संताप

नीट पेपरफुटीप्रकरणी कॉकरोच जनता पार्टीच्या तीव्र आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 25 जुलै रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला. या राजीनाम्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या कामाचे कौतुक करत संपूर्ण भाजप परिवार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे ट्विट केले होते. फडणवीसांच्या याच ट्विटचा समाचार घेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित…

Read More

Maharashtra Live News 26th July 2026: नाशिक जिल्ह्यात मध्यरात्री भूकंपाचे सौम्य धक्के; विविध तालुक्यांत हादरे, जीवित-वित्तहानी नाही

Marathi News Live: पेपरफुटी रोखण्यासाठी दोन वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेला कायदा आता कठोर करण्यात येणार असून, सुधारणा विधेयक सोमवारी लोकसभेत मांडण्यात येणार आहे. पेपरफुटीच्या प्रकरणांचा तपास दोन महिन्यांत पूर्ण करण्यासह जलदगती न्यायालये स्थापन करणे आणि वाढीव शिक्षेची तरतूद या विधेयकात आहे. ‘तरुणांनी देशाला भयाच्या छायेतून बाहेर काढले आहे. या देशात लोक शिल्लक नाहीत, आहेत ती…

Read More

Akola Balapur Police Officer Repeatedly Abusing House Owner Daughter Pretext of Marriage Minor Girl Dies; भाड्याने राहणाऱ्या पोलिसाकडून घरमालकाच्या मुलीला लग्नाचं आमिष, वारंवार नको ते केलं, अल्पवयीन मुलीचा मृत्यू; चॅटवरुन प्रकरणाचा उलगडा

Akola Crime News : अकोल्यातील घडलेल्या संतापजनक घटनेच्या निषेधार्थ नातेवाईकांसह गावकऱ्यांचा पोलीस उपविभागीय कार्यालयावर ठिय्या आंदोलन केलं आहे. आरोपी पोलीस फरार असल्याने त्याचा शोध घेणं सुरु आहे. घरमालकाच्या मुलीवर अत्याचार मुलीचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रियंका जाधव, अकोला : अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथे एका पोलीस कर्मचाऱ्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या अल्पवयीन पीडित तरुणीचा काल शनिवारी…

Read More

पुण्यात १२ ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पांचं बांधकाम सुरू; ४५९ किमी लांब नेटवर्क; एका वर्षात काम करण्याचं उद्दिष्ट| Maharashtra Times

Pune Missing Links: पुणे महापालिकेने शहरातील १२ मिसिंग लिंक प्रकल्पांचं अखेर काम सुरू केलं आहे. वर्षभरात हे मार्ग तयार करून शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्याचं महापालिकेचं उद्दिष्ट आहे. पुणे: पुण्यातील रस्त्यांचं नेटवर्क सुधारण्यासाठी पुणे महापालिकेने पुढील वर्षभरात 12 महत्त्वाचे ‘मिसिंग लिंक’ रस्ते प्रकल्प पूर्ण करण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली ही कामं पूर्ण…

Read More

हवामान विभागाचा टेन्शन वाढवाणारा अंदाज जाहीर, महाराष्ट्रात जुलैअखेरीस सरासरीहून कमी पाऊस; ऑगस्टमध्ये स्थिती काय?| Maharashtra Times

Maharashtra Monsoon: २६ जुलै रोजी बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्याच्या किनाऱ्यावरील काही भागांत मुसळधार पाऊस होणार असला तरी या प्रणालीचा महाराष्ट्रावर फारसा परिणाम होणार नाही. जुलैच्या अखेरीस पावसाचा जोर आणखी कमी होण्याची शक्यता आहे. मुंबई: भारतीय हवामान विभागाच्या ताज्या अंदाजामुळे राज्यातील शेतकऱ्यांची चिंता पुन्हा वाढणार आहे. महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस होणार असला तरी…

Read More

अन्नत्याग आंदोलन मागे:विद्यार्थ्यांनी सकाळी फुंकले रणशिंग; संध्याकाळी सांगता, नीटसह भरतीतील गैरप्रकारांवर तरूणाई आक्रमक‎

एमपीएससी, युपीएससी, नीट, एसएससी,शिक्षक भरत, विविध स्पर्धा परीक्षा व भरती प्रक्रियेत सातत्याने होत असलेल्या गैरव्यवहार, परीक्षेच्या व्यवस्थेविरोधात विद्यार्थ्यांनी शनिवारी सकाळी रणशिंग फुंकले. मात्र संध्याकाळी मागण्या मान्य झाल्याने अन्नत्याग आंदोलन मागे घेण्यात आले. शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचारविरोधात निर्णायक आंदोलनाचा बिगुल वाजवत तरुणाई जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकवटली होती. रोज एका विद्यार्थ्यांने उपोषण करीत अन्य युवक या अन्नत्याग सहत्याग्रहात सहभागी…

Read More

सिल्लोड येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात आषाढी दिंडी सोहळा:विद्यार्थ्यांना संस्कृतीची ओळख व्हावी या उद्देशाने आयोजन‎

येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा करत विठ्ठल-रखुमाईच्या जयघोषात, टाळ-मृदंगाच्या गजरात आषाढी एकादशीनिमित्त दिंडी काढली. सोबतच शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम, कीर्तन, भजन आयोजित करण्यात आले. विठू नामाच्या गजराने आणि टाळ-मृदंगाच्या नादाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. शाळेच्या प्रांगणातून विठ्ठल-रुक्मिणीच्या प्रतिमेचे पूजन करून पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. ‘ज्ञानोबा माउली तुकाराम’ आणि ‘पुंडलिक वरदे…

Read More

Pandharpur: पंढरीत भाविकांची मांदियाळी! सुमारे 25 लाखांहून अधिक संख्या; दर्शनासाठी 30 ते 32 तासांचा वेळ – over 2.5 million devotees had arrived in pandharpur for ashadhi ekadashi 2026 celebration

Pandharpur Ashadhi Wari: प्रशासनाने भाविकांना चांगल्या सुविधा दिल्या असल्यामुळे भाविकांनी समाधान व्यक्त केले. मागील वर्षी साधारण २२ लाख भाविक आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरीत होते. पंढरपूर(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, सोलापूर : आषाढी एकादशी सोहळ्यासाठी पंढरपुरात सुमारे २५ लाखांहून अधिक भाविक दाखल झाले होते. यामुळे हरिनामाच्या गजराने पंढरी दुमदुमून गेली होती. दर्शनाला सुमारे ३० तास…

Read More

शिक्षण खात्याची जबाबदारी प्रल्हाद जोशींकडे, मग फडणवीस तातडीनं दिल्लीत का? महायुतीच्या बड्या मंत्र्यांनं दिलं उत्तर

Dharmendra Pradhan Resignation Impact On Maharashtra : धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणावर त्याचा काय परिणाम होणार? यावर चर्चा सुरु आहे. आता महाराष्ट्रातल्या मोठ्या मंत्र्याने यावर भाष्य केलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीसह देशपातळीवरील राजकारणात खळबळ उडाली असली, तरी याचा महाराष्ट्रातील राजकारणावर यत्किंचितही प्रभाव पडणार नाही, असा…

Read More