Headlines

वाघोलीत २३० कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना, ३० महिन्यांपासून काम सुरू; पण पाण्याचा कोटाच मंजूर नाही| Maharashtra Times

Wagholi Water Supply Project: वाघोली परिसरात पाणीपुरवठा करण्यासाठी पाणीपुरवठा योजनेवर गेल्या ३० महिन्यांपासून काम सुरू असून जल वाहिन्यांचे जाळेही उभारले आहे. उदय ब्राम्हणे, शिरूर: वाघोली आणि परिसरातील वाढत्या लोकसंख्येची तहान कायमची भागविण्याचा दावा करीत सुरू करण्यात आलेल्या २३० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे ३० महिन्यांपासून काम सुरू आहे. कोट्यवधी खर्च झाला, वाहिन्यांचे जाळे उभे राहिले; पण…

Read More

Chandrashekhar Bawankule | मुलं झाली कुणाला ? अन् बारसं कोण करतंय? बावनकुळेंनी उडवली ठाकरेंची खिल्ली

#chandrashekharbawankule #bjp #devendrafadnavis #uddhavthackeray #shivsenaएमपीएससी पेपरफुटी वरून ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे आक्रमक झाल्यात..यासंदर्भात त्यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली,,पेपरफुटीची तक्रार करणाऱ्या विद्यार्थ्यावर दबाव आहे..४ ते ५ दिवसापूर्वी त्याचा फोन सुरू होता मात्र आता फोन बंद असल्याचा आरोप सुषमा अंधारेंनी केलाय..पाहुया Source link

Read More

Rhiya Ahir: …तर आणखी गंभीर समस्या निर्माण होतील! पोलीस व्हॅन एकहाती रोखणारी तरुणी पुन्हा चर्चेत; तक्रार दाखल

Rhiya Ahir: विद्यार्थ्यांच्या आंदोलनावेळी मुंबईत पोलिसांची व्हॅन एकहाती रोखून धरणाऱ्या आणि ताब्यात घेण्यात आलेल्या आंदोलकांची सुटका करणाऱ्या रिया अहिरनं पोलीस स्टेशन गाठलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात विद्यार्थी आंदोलनाच्या दरम्यान पोलिसांचं वाहन रोखणारी २७ वर्षीय मॉडेल रिया अहीर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. रिया अहीरनं महाराष्ट्र सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली…

Read More

बटाटा , भेंडी , काकडी स्वस्त ; बहुतांश फळभाज्या आणि पालेभाज्यांचे दर स्थिर

Pune News: आषाढी एकादशीनंतर घाऊक बाजारात भाज्यांची आवक वाढल्याने काही भाज्यांचे दर सुमारे दहा टक्क्यांनी कमी झाले . फळभाज्या आणि पालेभाज्यांचे दर स्थिर झाले आहेत. फुलांची आवक आणि मागणी सारखीच असल्याने फुलांचे दर देखील स्थिर आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.प्रतिनिधी ,पुणे: आषाढी एकादशीनंतर घाऊक बाजारात भाज्यांची आवक वाढल्याने बटाटा, भेंडी, काकडी, फ्लॉवर, शिमला मिरचीचे दर…

Read More

आमच्या आरक्षणात ढवळाढवळ खपवून घेणार नाही!:SC उपवर्गीकरणावरून आनंदराज आंबेडकरांचा सरकारला इशारा; म्हणाले- राज्यात सध्या 'साडेतीन टक्केवाल्यांचे' राज्य

राज्यात सध्या आरक्षणाच्या आणि जात पडताळणीच्या मुद्द्यांवरून सामाजिक आणि राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एका बाजूला अनुसूचित जातीच्या (SC) उपवर्गीकरणाला रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी तीव्र विरोध दर्शवत सरकारवर ‘साडेतीन टक्केवाल्यांचे राज्य’ असल्याची घणाघाती टीका केली आहे. तर दुसरीकडे, राज्य सरकारने अनुसूचित जमातीतील (ST) नागरिकांची जात पडताळणी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एका…

Read More

Pune Railway Station:पाण्याच्या दरावरून प्रवाशांची आर्थिक लूट; पुणे रेल्वे स्थानकावरील प्रकार ,रात्रीच्या वेळी रेलनीर ऐवजी इतर ब्रँडच्या बाटल्यांची विक्री

Pune Railway Station: पुणे रेल्वे स्टेशनवर एक लिटर पाणी पाच रुपयांत तर बाटलीसह आठ रुपयांत असताना देखील काही ठिकाणी प्रवाशांकडून १५ रुपये उकळण्यात येत असल्याचे आढळून आले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा. प्रतिनिधी ,पुणे: पुणे रेल्वे स्थानकावर स्वस्त दरांत पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात आलेल्या वॉटर वेंडिंग मशिनमधून प्रवाशांकडून निर्धारित दरापेक्षा जादा पैसे आकारले…

Read More

Navnath Waghmare On Manoj Jarange | जरांगेंचा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना कसली डील? गंभीर आरोप – navnath waghmare criticizes manoj jarange patil

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•27 Jul 2026, 1:28 pm Follow मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी २९ जुलै रोजी अंतरवाली सराटीत मराठा समाजाची बैठक बोलावली आहे.या बैठकीतून मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची पुढील रणनिती ठरवण्यात येणार आहे.यासंदर्भात ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंची प्रतिक्रिया घेतली असता.त्यांनी मनोज जरांगेंचा एकेरी उल्लेख करत गंभीर आरोप केलेत.त्यांनी राज्य सरकारवरही सडकून टीका केली आहे.आपण पाहूयात…

Read More

आता थांबणार नाही, तरुणांच्या पाठी भक्कमपणे उभे; ऑनलाइन परीक्षेवरून रोहित पवार आक्रमक – rohit pawar raises voice against mpsc online examination system

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•27 Jul 2026, 1:13 pm शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली आहे. सीजेपी आंदोलनानंतर रोहित पवारांनी रस्त्यावर उतरण्याची घोषणा केलीय. नीट परीक्षा पेपरफूटी आणि गैरव्यवहार प्रकरणाचे आरोप करत देशभरात संताप व्यक्त केला जात असताना रोहित पवारांनी ऑनलाइन परीक्षा घेण्यावर आक्षेप नोंदवला आहे. Source link

Read More

थरार महामार्गाचा!:दारूच्या नशेत सुसाट पिकअप, डॅशकॅममध्ये कैद झाला खळबळजनक VIDEO आणि माळशेज घाटातील धोक्याची घंटा!

कल्याण-मुरबाड-अहिल्यानगर महामार्गावर नुकताच एका बेजबाबदार आणि मद्यधुंद चालकाच्या भीषण थराराचा अनुभव स्थानिकांनी घेतला. शिवळे गावाच्या परिसरात भाजीपाल्याची वाहतूक करणाऱ्या एका पिकअप चालकाने दारूच्या धुंदीत गाडी चालवत महामार्गावर अक्षरशः तांडव घातला. महामार्गावर ‘नागमोडी’ थरार: दुचाकीस्वार बालंबाल बचावले भरधाव वेगात असलेली ही पिकअप गाडी रस्त्यावर विचित्र पद्धतीने नागमोडी वळणे घेत धावत होती. समोरून येणाऱ्या दोन दुचाकीस्वारांना या…

Read More

कोकण-पश्चिम महाराष्ट्राची कनेक्टिव्हिटी वाढणार; जयगड-चिपळूण-सातारा द्रुतगती महामार्गासाठी NHAIकडून हालचाली सुरू| Maharashtra Times

Jaigad-Chiplun-Satara Highway: कोकण ते पश्चिम महाराष्ट्रात अंतर आता कमी होणार आहे. जयगड बंदरापासून साताऱ्यापर्यंत द्रुतगती महामार्ग बांधण्यासठी सरकराने हालचाली सुरू केल्या आहेत. या मार्गाची व्यवहार्यता तपासली जाणार आहे. रत्नागिरी: कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अंतर कमी करण्यासाठी आता एका नव्या प्रकल्पाचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. जयगड बंदर-चिपळूण-सातारा द्रुतगती महामार्गासाठी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण ( NHAI )…

Read More