जोखमीच्या हंगामात आता राज्यात सुधारित पीक विमा योजना, ३१ जुलैपर्यंत नोंदणी सुरू| Maharashtra Times
‘एल निनो’मुळे सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस होण्याचा अंदाज आहे. खरीप व रब्बी हंगामात वाढलेल्या जोखमीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सुधारित ‘प्रधानमंत्री पीक विमा योजना’ लागू करण्यात आली असून, शेतकऱ्यांना ३१ जुलैपर्यंत योजनेत सहभागी होता येणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: यंदा कमी पर्जन्यमानामुळे खरीप व रब्बी हंगामात अधिक जोखीम असल्यामुळे राज्यात सुधारीत ‘ प्रधानमंत्री…
