Headlines

Raigad bridge collapse; अवजड वाहतुकीमुळे पूल कोसळला; पावसाळ्याच्या तोंडावर आदिवासी वाड्यांचा संपर्क तुटला, शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांचं काय?

रायगडच्या सुधागड तालुक्यातील आमणोली गावाकडे जाणारा महत्त्वाचा प्रवासी पूल अचानक कोसळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. क्षमतेपेक्षा जास्त वजनाच्या अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे हा पूल कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रायगड: सुधागड तालुक्यातील आमणोली गावाकडे जाणारा महत्त्वाचा प्रवासी पूल अचानक कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. क्षमतेपेक्षा अधिक वजनाची मालवाहतूक करणाऱ्या…

Read More

Raigad SP Anchal Dalal Cycle Journey raises awareness for fuel conservation

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचं आवाहन केल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. मुख्यमंत्री आज थेट दुचाकीने विधान भवनात दाखल झाले. तर रायगडमध्ये पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनीदेखील सायकलने प्रवास करत एसपी कार्यालय गाठलं. त्यांच्या या कृतीचं कौतुक होत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रायगड : लाल दिव्याच्या गाड्या,…

Read More

Mumbai Raigad Ferry Service Closed from May 25 Maharashtra Maritime Board; पर्यटकांसाठी मोठी बातमी; अलिबाग फेरीला पावसाळी ब्रेक, कधीपासून सेवा बंद? पर्यटकांची नाराजी

Alibaug Ferry Service Closed from May 25 : मुंबईकरांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. 25 मेपासून फेरी सेवेला थांबा मिळणार आहे. येणाऱ्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई अलिबाग फेरीसेवा २५ मेपासून बंद(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रायगड : मुंबई ते अलिबाग प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी आणि पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबईतील…

Read More

Pen-Panvel Local: पेण तालुक्यात ‘तिसरी मुंबई’; तरी थेट पेण-पनवेल लोकलची प्रतीक्षाच, हजारो प्रवाशांचे दररोज हाल

Third Mumbai in Pen: पेण तालुक्यातील हजारो प्रवासी दररोज व्यावसाय आणि शिक्षणासाठी मुंबई आणि नवी मुंबईच्या दिशेने प्रवास करत असताना त्यांना अनियमित एक्सप्रेस, मेमू गाड्या आणि एसटी वसवर अवलंबून रहावं लागतं. वैभव भोळे, अलिबाग: आकर्षक गणेशमूर्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या, रायगड जिल्ह्यातील पेण परिसराचे रुपांतर आता ‘ तिसरी मुंबई ‘ मध्ये करण्याची तयारी सुरू झाली आहे. यासाठी…

Read More

Raigad Breaking News Landslide in Ambenali Ghat Due to Heavy rainfall

राज्यात सर्वदूर पाऊस पडत आहे. मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील आंबेनळी घाटात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रायगड : मुंबई, ठाण्यासह रायगड जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळे आंबेनळी घाटात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावर आंबेनळी घाटात…

Read More

Janjira Fort Will Close For Three Months From May 26

तब्बल 350 वर्ष अजिंक्य राहिलेला जंजिरा किल्ला हा पुढचे तीन महिने बंद राहणार आहे. त्यामुळे पर्यटक शेवटच्या काही दिवसांमध्ये अजिंक्य किल्ला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी करताना दिसत आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली. शिवरायांनी अथक परिश्रम करुन स्वराज्य स्थापन केलं. शिवरायांच्या जीवनात अनेत उतारचढाव आले. पण शिवरायांनी लढायचं कसं ते…

Read More

Local People Allegations of Tree Cutting Near Raigad Fort

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रात वृक्षतोडीवर स्पष्ट निर्बंध असूनही रायगड किल्ल्यापासून कही अंतरावर पाचाड परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरू असल्याचा प्रकार समोर येत आहे. याचबरोबर ऐतिहासिक किल्ले रायगड परिसरातील कोळशा भट्ट्यांमुळे प्रदूषणात वाढ होत असल्याचा आरोप केला जात आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रात वृक्षतोडीवर स्पष्ट निर्बंध असूनही किल्ले रायगड…

Read More

रायगडकरांना ‘टोलमाफी’ नाहीच! खारपाडा नाक्यावर स्थानिकांकडूनही टोलवसुली; मुंबई-गोवा महामार्गावर प्रवास महागला| Maharashtra Times

Mumbai-Goa National Highway: मुंबई-गोवा महामार्गाचं काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले असून आता खारपाडा टोलनाक्यामुळे नागरिकांच्या खिशाला कात्री लागत आहे. यानंतर नागोठाणे येथेही एक टोलनाका सुरू करण्यात येणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.टा. वृत्तसेवा, अलिबाग: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खारपाडा टोलनाका सुरू झाल्यानंतर, रायगड जिल्ह्यातील एमएच-०६ आणि एमएच-४६ पासिंगच्या वाहनांना टोलमाफी दिल्याबाबत मोठा गाजावाजा करण्यात आला. मात्र…

Read More

Raigad foot route closed two days; शिवराज्याभिषेक सोहळ्यापूर्वी रायगडावर विशेष मोहीम; दोन दिवस पायरी मार्ग बंद, पण रोपवे सुरू

Raigad fort foot route: शिवराज्याभिषेक सोहळ्याआधी रायगड किल्ल्यावर 30 आणि 31 मे रोजी पायरी मार्ग पूर्ण बंद राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. हा निर्णय धोकादायक दगड हटवण्यासाठी घेण्यात आला आहे. याबद्दल प्रशासनाने अधिकची काय माहिती दिली आहे? (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रायगड: किल्ले रायगडावर यावर्षीचा शिवराज्याभिषेक सोहळा तारखेनुसार दिनांक 6 जून व तिथीनुसार…

Read More

Mumbai-Goa Highway People Stuck Two Hours in Traffic Jam

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. रविवार असल्या कारणास्तव अनेक पर्यटक फिरायला निघाले आहेत. पण या पर्यटकांचा सर्वाधिक वेळ हा वाहतूक कोंडीत अडकून वाया जात आहे. यामुळे अनेक वाहन चालक हे त्रस्त झाले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रायगड : रायगड जिल्ह्यातील मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रखडलेल्या कामाचा फटका पुन्हा एकदा वाहनचालक आणि…

Read More