Headlines

Ambenali ghat accident scorpio car falls into 1000 feet valley 8 youths died on the spot; साताऱ्यातील पर्यटकांची स्कॉर्पियो कार थेट 1000 फूट दरीत कोसळली, 8 तरुणांचा जागीच मृत्यू

रायगड: कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जोडणाऱ्या पोलादपूर महाबळेश्वर घाटात रविवारी रात्री उशिरा भीषण अपघात झाला आहे. आंबेनळी घाटात एक स्कॉर्पिओ काल खोल दरीत कोसळून झालेल्या या भीषण अपघातात तब्बल आठ जणांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्ह्यातील आजगाव येथील आठ युवक दापोली येथे पर्यटनाचा आनंद लुटून पुन्हा आपल्या गावाकडे निघाले असताना हा अपघात झाला. आंबेनळी घाटात…

Read More

रायगड परिसरात बेसुमार वृक्षतोड; जानेवारी ते मे महिन्यापर्यंत डोंगर उजाड झाले, वनविभागाचं मात्र दुर्लक्ष| Maharashtra Times

Tree Cutting in Raigad: रायगड परिसराती जंगल काही काळात नष्ट होतील अशी भीती नागरिक व्यक्त करत असून वनविभागाचं या वृक्षतोडीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, चिपळूण: रायगड जिल्ह्यातील महाड, रायगड परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणारा रायगड किल्ल्यापासून थेट समर्थ दासबोधांची समाधी…

Read More

Poladpur Mahabaleshwar Ambenali Ghat Accident 8 Youths Die Scorpio first Photo After Accident; स्कॉर्पिओचा अक्षरश: चक्काचूर झाला, 1000 फूट दरीत तरुण बेवारस पडलेले; आंबेनळी घाटातील भयावह दृश्य समोर

Raigad Ambenali Ghat Scorpio Accident : साताऱ्यातील आसगाव येथील तरूणांच्या स्कॉर्पिओ गाडीचा पोलादपूर आणि महाबळेश्वर दरम्यान असलेल्या आंबेनळी घाटात भीषण अपघात झाला. आंबेनळी घाट स्कॉर्पिओ अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) रायगड : साताऱ्यातील आसगाव येथील तरूणांच्या स्कॉर्पिओ गाडीचा रायगडमधील पोलादपूर आणि महाबळेश्वर दरम्यान असलेल्या आंबेनळी घाटात भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 8 तरुणांचा जागीच मृत्यू झाला. स्कॉर्पिओ…

Read More

Eight Youths Killed in Ambenali Ghat Horrific Accident Revives Dark Memories of 2018

कोकणात आंबेनळी घाटात झालेल्या अपघातात 8 जीवलग मित्रांचा मृत्यू झाला आहे. आंबेनळी घाटात अशाप्रकारे अपघातात इतक्या जणांचा जीव जाणारी ही पहिली दुर्घटना नाही. आजच्या या अपघाताने 2018 साली झालेल्या भीषण अपघाताच्या काळ्याकुट्ट आठणवी जाग्या केल्या आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रसाद रानडे, रायगड : पोलादपूर आणि महाबळेश्वर दरम्यान आंबेनळी घाटात झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू…

Read More

सावकाश, इथे धोका आहे! Mumbai-Goa राष्ट्रीय महामार्गावर तीन ठिकाणी दरड कोसळण्याची टांगती तलवार

रायगडमध्ये आंबेनळी घाटात भीषण दुर्घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरलं होतं. असं असताना आगामी काळात पावसाळा सुरु होणार आहे. पावसाळ्यात दरड कोसळून अपघाताच्या घटना घडतात. सध्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील तीन ठिकाणी अशी परिस्थिती आहे जिथे दरड कोसळण्याची टांगती तलवार आहे. Source link

Read More

Poladpur Mahabaleshwar Road Ambenali Ghat Scorpio Accident Eight Youth from Satara Died all the Bodies Recovered after 22 Hours; आंबेनळी घाटातील रेस्क्यू ऑपरेशन 22 तासांनी संपलं, 8 बॉडीज दरीतून बाहेर; दृश्य बघून सगळ्यांचाच कंठ दाटला

Raigad Ambenali Ghat Accident : रायगडमधील आंबेनळी घाटातील रेस्क्यू ऑपरेशन तब्बल 22 तासांनी संपलं. दरीतून 8 तरुणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. सातारा तरुण अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुधीर पाटील, रायगड : महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात स्कार्पिओ 1000 फूट खोल दरीत कोसळून तब्बल 8 जणांचा मृत्यू झाला. शेवटचा मृतदेह रात्री 8 वाजता दरीतून बाहेर काढण्यात यश आलं…

Read More

Raigad Accident: साताऱ्यातील तरुणांच्या स्कॉर्पिओला आग लागली? कारचा पत्रात जळालेल्या अवस्थेत, घाटात नेमकं काय घडलं?

Ambenali Ghat Accident: क्रॅश बॅरियर भक्कम नसल्याने तरुणांची स्कॉर्पिओ कार थेट दरीत कोसळल्याचे सांगण्यात येते. Source link

Read More

Ambenali Ghat Dangerous For Passengers Due To Delayed of Work

आंबेनळी घाटात घडलेल्या अपघाताच्या घटनेमुळे संपूर्ण राज्य हळहळलं आहे. या अपघातात आठ तरुणांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर पुन्हा एकदा आंबेनळी घाटातून प्रवास करणाऱ्या प्रवशांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर चर्चा होत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रायगड : सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर आणि रायगड जिल्ह्यातील पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात सातारा जिल्ह्यातील आठ मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर हा घाट…

Read More

Raigad News : गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा जलवाहतूक बंद, पावसाळ्यात आता एसटीच 'लाईफलाईन'!

गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा असा दररोज जलवाहतूकीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा हिरमोड झाला आहे. कारण ही जलवाहतूक पावसाच्या निमित्ताने बंद करण्यात आली आहे. अर्थात हा निर्णय प्रवाशांच्या सुरक्षेच्या कारणास्तवच घेण्यात आला आहे. पण यानंतर आता एसटी प्रशासनाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी काळजी घेतली जात आहे. प्रवाशांची संख्या वाढण्याचा अंदाज पाहता अतिरिक्त बसेस सोडण्याची तयारी केली जात असल्याची…

Read More

Mumbai Goa Highway Accident; गावी सुट्टी संपवून दापोलीला निघाले, पण वाटेत कंटेनरला कारची धडक; पत्नी-मुलीचा मृत्यू, डॉ. अनिल मरकड गंभीर

Accident News: रायगडमधील पोलादपूरजवळ मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर उभ्या कंटेनरला कारची भीषण धडक बसल्याने आई आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला. डॉ. अनिल मरकड गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रायगड: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांची मालिका सुरूच असून शनिवारी दुपारी पोलादपूरजवळ झालेल्या भीषण अपघातात आई-मुलीचा जागीच मृत्यू झाला. तर कार चालक…

Read More