Headlines

Mira Bhayandar Married Woman Asmita Mishra ends life over dowry High Court orders CBI enquiry Crime News; विवाहितेने आयुष्य संपवलं, अस्मिताच्या वडिलांचे गंभीर आरोप, पोलिसांचा तपास संशयास्पद, हायकोर्टाचा मोठा निर्णय

Mira Bhayandar Crime News : अस्मिताचं लग्न नोव्हेंबर २०२१ मध्ये झालं. रीतीरिवाजाप्रमाणे मे २०२२ पासून ती पती आणि सासरच्यांसोबत राहू लागली. त्यानंतर तिचा हुंड्यासाठी छळ सुरु झाला (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. विशेष प्रतिनिधी, मिरा रोड : सुमारे तीन वर्षांपूर्वी हुंड्याची मागणी व छळवणुकीमुळे महिलेचा मृत्यू झाल्याच्या आरोप प्रकरणात काशीमिरा पोलिसांचा तपास संशयास्पद असल्याचे ताशेरे…

Read More

सुतळी बॉम्ब तयार करताना कारखान्यात भीषण स्फोट, दोघांचा जागीच मृत्यू; चार महिला गंभीर जखमी| Maharashtra Times

Illegal Firecracker Factory Explosion: पालघर जिल्ह्यात मंगळवारी दुपारी एका अनधिकृत फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, पालघर: पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कोन्सई गावात मंगळवारी (२१ एप्रिल २०२६) दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास फटाके तयार करणाऱ्या तात्पुरत्या युनिटमध्ये भीषण स्फोट होऊन दोन जणांचा मृत्यू झाला, तर…

Read More

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर तासंतास कोंडी! वाहतूक नियोजनाचे वाजले बारा; समस्यांमुळे प्रवासी त्रस्त| Maharashtra Times

National Highway 48: मुंबई, ठाणे, पालघर, मिरा-भाईंदरला जोडणाऱ्या मुंबई अहमदाबाद महामार्गावर पुन्हा वाहतूक कोंडीच्या समस्या सुरू झाल्या आहेत. अपघातांचे प्रमाणसुद्धा वाढत असून रस्ते सुरक्षेची कामं अपुरी आहेत (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) वैष्णवी राऊत, वसई: राष्ट्रीय महामार्ग ४८ म्हणजेच, मुंबई-अहमदाबाद महामार्ग हा मुंबई आणि गुजरातला जोडणारा महत्त्वाचा महामार्ग सध्या विविध समस्यांच्या विळख्यात सापडला आहे. प्रशासनाकडून वाहतूक नियोजनाचे…

Read More

सी लिंक, बोगदा आणि कनेक्टरसह बांधणार ‘मुंबई-वाढवण एक्सप्रेसवे’; MMRDAकडून भूसंपादनाला सुरुवात| Maharashtra Times

Uttan-Virar Sea Link Project: वाढवण बंदर आणि प्रस्तावित विमानतळाला मुंबईशी जोडण्यासाठी मुंबई-वाढवण कनेक्टिव्हीटी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात सी लिंकचा विकास होणार आहे. त्यासाठी MMRDAने भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात केली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पालघर: उत्तन-विरार सी लिंक प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या प्रकल्पासाठी तब्बल ५८,७५४ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. एमएमआरडीएने उत्तन गावातील…

Read More

वाढवण बंदराला चालना! पालघर जिल्ह्यातील 124 ग्रामस्थांनी स्वेच्छेने जमीन सोपवली; कसा होणार बंदराचा विकास?| Maharashtra Times

India’s First Offshore Port: देशातील महत्वाकांक्षी वाढवण बंदरावरील पायाभूत सुविधांच्या विकासाला वेग मिळणार आहे. पालघर जिल्ह्यातील हे बंदर 2034पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पालघर: जिल्ह्यातील वाढवण बंदर प्रकल्पाला अखेर वेग मिळाला आहे. पालघरमधील 124 ग्रामस्थांनी सरकारी अटी मान्य करून स्वच्छेने त्यांच्या जमिनीची ताबा जिल्हा प्रशासनाकडे सोपवला आहे. त्यामुळे देशाला जागतिक सागरी व्यापारात…

Read More

महामुंबईतील तिसरं विमानतळ, देशात पहिल्यांदाच समुद्रात उभारणार; कुठे-कसा असेल प्रकल्प?| Maharashtra Times

Third Mumbai Airport: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पालघर येथे महामुंबईतील तिसरं आणि देशातील पहिलं ऑफशोअर विमानतळासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.टा. वृत्तसेवा, पालघर: पालघर जिल्ह्यातील कोरे या गावच्या किनाऱ्यावर देशातील पहिले ऑफशोअर विमानतळ उभारण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला गती मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी प्रस्तावित विमानतळाच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी…

Read More

जगातील ‘टॉप १०’ बंदरांपैक एक, सर्वांत मोठी जहाजे येणार; ‘वाढवण’मुळे विकासाला वेग मिळणार असा मुख्यमंत्र्यांचा विश्वास| Maharashtra Times

Vadhavan Port Project: रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वाढवण बंदराची पाहणी केली. या बंदरामुळे पालघर जिल्ह्यासह संपूर्ण राज्याला मोठा फायदा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पालघर जिल्ह्यातील इतर प्रकल्पांचीही त्यांनी यावेळी पाहणी केली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.टा. वृत्तसेवा, डहाणू: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दुपारी डहाणूच्या चिंचणी समुद्रकिनाऱ्यावरून वाढवण बंदर प्रकल्पाचा आढावा घेतला. ‘पुढील ३०…

Read More

वसईतील वाहतूक कोंडीवर उपाय! शहरात चार नवे रेल्वे पूल उभारणार; कुठे असतील मार्ग?| Maharashtra Times

Vasai Rail Over Bridges: वसई शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी नव्या रेल्वे उड्डाणपुलांना गती मिळण्याची शक्यता आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार नवीन मार्गांची गरज वाढत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, वसई: वाढती आणि वसई-विरार महापालिका क्षेत्रातील लोकसंख्या वाहतूककोंडी लक्षात घेता प्रस्तावित चार रेल्वे उड्डाणपुलांच्या प्रकल्पाला गती मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. या प्रकल्पांसंदर्भात लोकप्रतिनिधी व महापालिका अधिकाऱ्यांनी…

Read More

वाढवण बंदराचं भविष्य धोक्यात? जमीन संपादन प्रक्रियेत दिशाभूल, 40 हजार झाडांची कत्तल; अनेक आरोपांमुळे प्रकल्पाला विरोध| Maharashtra Times

Vadhvan Port Land Acquisition: पालघर येथे वाढवण बंदरासाठी जमीन संपादन प्रक्रिया सुरू झाली असताना प्रशासन दिशाभूल करत असल्याचे अनेक आरोप केले जात आहेत. तसेच, 40 हजार झाडांचा बळी जाणार असल्यामुळे प्रकल्पासाठी विरोध वाढत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा/विशेष प्रतिनिधी, पालघर: प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्पासाठी जमीन संपादन प्रक्रियेत जिल्हा प्रशासन जनतेची दिशाभूल करत असल्याचा…

Read More

तिसऱ्या मुंबईचा कणा, 104 गावांमधून मार्ग, 6 महामार्गांना जोडणार; 14 पदरी ‘विरार-अलिबाग कॉरिडोर’ला मंजुरी| Maharashtra Times

Virar-Alibaug Corridor Phase 1: ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांमधील 104 गावांमधून विरार-अलिबाग कॉरिडोर बांधला जाईल. यामुळे प्रवासाचा वेळ 90 मिनिटांनी कमी होणार आहे. राष्ट्रीय महामार्गांना जोडणाऱ्या या मार्गामुळे मोठा फायदा होईल (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पालघर: विरार-अलिबाग कॉरिडोरच्या पहिल्या टप्प्याला राज्य सरकारकडून मंजुरी मिळाली आहे. या मार्गामुळे मुंबई शहरासह नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटल सेतू आणि…

Read More