Headlines

Raigad Breaking News Landslide in Ambenali Ghat Due to Heavy rainfall

राज्यात सर्वदूर पाऊस पडत आहे. मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील आंबेनळी घाटात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रायगड : मुंबई, ठाण्यासह रायगड जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळे आंबेनळी घाटात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावर आंबेनळी घाटात…

Read More

कमळाला पाडणाऱ्या अदृश्य हातांना बाजूला करण्याची वेळी आलीय; निकालानंतर नितेश राणेंचा इशारा – nitesh rane s warning after the victory of bjp rebel independent candidates

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•10 Feb 2026, 9:00 am सिंधुदुर्गातील महायुतीच्या यशस्वी विजयानंतर मंत्री नितेश राणेंनी मतदारांचे आभार मानले. नारायण राणेंच्या ७५ व्या वाढदिवसाचं हे गिफ्ट आहे, असे नितेश राणेंनी म्हटले. मात्र विजयाच्या आनंदासोबतच राणेंनी नाराजी व्यक्त करत इशारा देखील दिला. काही सावंतवाडीत पाच अपक्ष उमेदवार निवडून आल्याबाबत राणे बोलत होते. भाजपच्या बंडखोर अपक्ष उमेदवार निवडून आल्याप्रकरणी राणेंनी…

Read More

vasai crime friend killed over money dispute ; व्यवसायातील वादातून मित्राला निर्घृणपणे संपवलं; पार्थिव नदीत फेकलं, पोलिसांचा ड्रोनद्वारे तपास, आठ तासांत आरोपीला अटक

वसईत पैशांच्या वादातून मित्रानेच मित्राचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अशोक राजपूत यांचा शिरच्छेद करून पुरावे लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेने परिसर हादरला आहे. वसईत पैशांच्या वादातून मित्राचा खून(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, वसई : वसईतील ही खळबळजनक घटना अत्यंत क्रूर आणि हादरवून टाकणारी ठरली आहे. पैशांच्या वादातून एका तरुणाने आपल्या…

Read More

Eknath Shinde: ठाकरेसेनेतून शिंदेसेनेत नव्हे, कायम शिवसेनेतच! भाईंचा ‘गोऱ्हे पॅटर्न’ नेमका काय? ठाकरे नामोहरम

Eknath Shinde: गेल्या आठवड्यात लोकसभेच्या सहा खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर आता विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी शिंदेंच्या पक्षात प्रवेश केला आहे. पण त्यांचा प्रवेश खासदारांपेक्षा वेगळा ठरला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उबाठाचे विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर…

Read More

कल्याण पूर्व-पश्चिम उड्डाणपुलाचा मार्ग मोकळा, रेल्वे पुलांवरील वाहतूक सुरळीत होणार; नागरिकांना मोठा फायदा| Maharashtra Times

Kalyan East-West Flyover: कल्याणमधील चार पदरी पूर्व-पश्चिम उड्डाणपूल वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. पण या पुलाच्या मार्गावरील अडथळे हटवून बांधकामासाठी ही जागा एमएमआरडीएच्या ताब्यात देण्यात आली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, कल्याण: शहरातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी उभारल्या जाणाऱ्या कल्याण पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या उड्डाणपुलाच्या कामात अडथळा ठरलेले जागा महापालिकेने ताब्यात घेतली. त्या ठिकाणी तात्पुरती बांधलेली शेड तोडण्यात…

Read More

18 yrs old shailesh vagdada died due to lack of road in tilonda jawhar; भीषण वास्तव! रस्त्याअभावी 18 वर्षीय युवकाचा मृत्यू; झोळी बांधून दवाखान्यात नेताना वाटेतच सोडला जीव

Palghar News: वेळेत उपचार न मिळाल्याने एका १८ वर्षीय युवकाला आपला जीव गमावावा लागल्याची घटना जव्हारमध्ये घडली आहे. palghar news(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, जव्हार: जव्हार तालुक्यातील तिलोंडा (आंबेपाडा) येथे रस्त्याअभावी युवकाला जीव गमवावा लागला. १८ वर्षीय शैलेश मगन वागदडा हा युवक गंभीर आजारी असताना वेळेवर उपचार न मिळाल्याने मंगळवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला….

Read More

Chemical Tanker Overturns On Jagbudi River Bridge in Ratnagiri

रत्नागिरीत जगबुडी नदीच्या पुलावर एक केमिकलने भरलेला टँकर पलटी झाला आहे. यानंतर या अपघातग्रस्त टँकरमधून केमिकल नदीपात्रात पडताना बघायला मिळालं आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती स्थानिकांकडून व्यक्त होत आहे. या प्रकरणी आता प्रशासनाकडून काय कारवाई केली जाते, ते पाहणं आता महत्त्वाचं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रसाद रानडे, रत्नागिरी : चार…

Read More

Janjira Fort Will Close For Three Months From May 26

तब्बल 350 वर्ष अजिंक्य राहिलेला जंजिरा किल्ला हा पुढचे तीन महिने बंद राहणार आहे. त्यामुळे पर्यटक शेवटच्या काही दिवसांमध्ये अजिंक्य किल्ला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी करताना दिसत आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली. शिवरायांनी अथक परिश्रम करुन स्वराज्य स्थापन केलं. शिवरायांच्या जीवनात अनेत उतारचढाव आले. पण शिवरायांनी लढायचं कसं ते…

Read More

Sindhudurg zilla-parishad-election-2026-winner-list-maharashtra-zp-election-result-winning-candidates | Sindhudurg ZP Election Winner List : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा A टू Z निकाल, वाचा संपूर्ण विजयी उमेदवारांची यादी

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद पुन्हा एकदा भाजपाचा झेंडा फडकला आहे.सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत भाजपा 27 शिंदेसेना 13, ठाकरेसेना 3 अपक्ष 7 याप्रमाणे पक्षीय बलबल आहे. आम्ही तुम्हाला सर्व विजयी उमेदवारांची यादी देणार आहोत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रसाद रानडे, सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या 50 जागांसाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भाजपला सर्वात मोठं यश आलं आहे. सिंधुदुर्ग…

Read More

नवी मुंबई महापालिकेची श्रीमंती वाढली; ठाणे, पालघर आणि रायगडमधील सर्वांत मोठा अर्थसंकल्प सादर – navi mumbai is richest municipality in mumbai metropolitan region after bmc

श्रीकांत सावंत, नवी मुंबई: मुंबई महानगरपालिकेनंतर मुंबई महानगर प्रदेशातील सर्वांत श्रीमंत महापालिका म्हणून नवी मुंबई महानगरपालिका उदयास आली आहे. या महापालिकेने यंदा २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा सुमारे ६ हजार ७०४ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. तर नवी मुंबईपेक्षा दहा वर्षे आधी निर्माण झालेल्या ठाणे महापालिकेने ६ हजार २२१ कोटींचा अर्थसंकल्प सादर करून दुसरा क्रमांक पटकावला….

Read More