Headlines

Sindhudurg Crime : शिकारीच्या नादात ‘जनावर’ समजून थेट तरुणांवर गोळीबार; एकाचा जागीच मृत्यू, एक गंभीर, वैभववाडीत खळबळ

Vaibhavwadi firing incident: वैभववाडी तालुक्यातील आचिर्णे येथे शिकारीच्या नादात झाडलेल्या गोळीने एका २६ वर्षीय तरुणाचा बळी घेतला आहे. जनावर असल्याचे समजून केलेल्या या गोळीबारात सागर पोटळे याचा मृत्यू झाला असून याप्रकरणात एक जण गंभीर जखमी झाला आहे. शिकार समजून युवकावर गोळीबार, युवकाचा मृत्यू; सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घटना(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रसाद रानडे, सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पंधरा…

Read More

ठाणे-बेलापूर मार्गावर उड्डाणपूल, खोदकामामुळे वाहतूककोंडीचे ग्रहण! नवी मुंबईहून पुणे, गोवा, कोकणात जाणारे प्रवासी हैराण| Maharashtra Times

Thane-Belapur Road: नवी मुंबईहून अनेक महत्त्वाच्या भागांना जोडणाऱ्या ठाणे-बेलापूर रस्त्यावर सध्या उड्डाणपुलाचं काम सुरू आहे. त्यामुळे सुरू असलेल्या खोदकामामुळे वाहतूक कोंडी वाढली आहे. मनीषा ठाकूर-जगताप, नवी मुंबई: नवी मुंबईला ठाणे शहरासोबत जोडणाऱ्या ठाणे-बेलापूर रस्त्याला लागलेले वाहतूककोंडीचे ग्रहण काही केल्या सुटत नाही. ठाणे-बेलापूर रस्त्याला लागून असलेल्या रेल्वे स्थानकाबाहेर असलेली चुकीची वाहन पार्किंग व्यवस्था आणि प्रवाशांच्या गर्दीमुळे…

Read More

Sandeep Deshpande : पक्ष बदलायचा असल्यास लोकप्रतिनिधींनी जनमत चाचणी करावी, संदीप देशपांडेंची मागणी – mns leader sandeep deshpande on public referendum

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•27 Jun 2026, 9:44 am Follow मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ज्या खासदारांनी पक्ष बदलला आहे किंव्हा ज्या लोकप्रतिनिधींना निवडून आल्यावर पक्ष बदलायचा आहे त्यांनी जनमत चाचणी करून घ्यावी अशी मागणी केली आहे. Source link

Read More

ट्रेन 5 तास विलंबाने, तिकीट असूनही प्रवाशाकडून 500 रुपयांचा दंड केला वसूल; कल्याण रेल्वे स्थानकावर काय घडलं?| Maharashtra Times

Kalyan Station Expired Ticket: कल्याण रेल्वे स्थानकावरील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. प्रवाशाच्या प्लॅटफॉर्म तिकीटाची वैधता संपल्यामुळे त्याचाकडून 500 रुपयांचा दंड आकारण्यात आला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ठाणे: कल्याण रेल्वे स्थानकावर झालेल्या एका घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. एका प्रवाशाच्या प्लॅटफॉर्म तिकिटाची वैधता संपल्यामुळे त्याला 500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता….

Read More

Mumbai Ahmedabad Highway Two Wheeler Accident Three Members of the Same Family Dead; भरधाव वाहनाची बाईकला धडक, तिघांचा जागीच मृत्यू; त्रिकोणी कुटुंबाचा क्षणार्धात करुण अंत

Palghar Accident News : ढेकाळे येथील वाघोबा परिसरात एक भीषण अपघात झाला आहे. एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. क्षणार्धात त्रिकोणी कुटुंबाचा अंत झाला आहे. पालघर अपघात तिघांचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पालघर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील ढेकाळे येथील वाघोबा खिंड परिसरात एका भीषण अपघाताची घटना घडली आहे. या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे….

Read More

Ratnagiri 30 year old youth dies after returning from mumbai; मुंबईतून आल्यावर भावाने आवाज दिला, पण प्रतिसाद नाही; दरवाजा उघडताच कुटुंबाला धक्का

Ratnagiri News: दरवाजा वाजवल्यानंतर प्रतिसाद न दिल्यामुळे कुटुंबातील सदस्यांनी दरवाजा उघडून पाहिलं तेव्हा पंकज टेबलावर निपचित अवस्थेमध्ये पडलेला दिसून आला. मुंबईतून आल्यावर भावाने आवाज दिला, पण प्रतिसाद नाही; दरवाजा उघडताच कुटुंबाला धक्का(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) रत्नागिरी: अलीकडे युवकांमध्येही हृदयविकारासह विविध आजारांचं प्रमाण वाढत असून अकाली मृत्यूंचे प्रमाण वाढत आहे. अशीच एक दुर्दैवी घटना चिपळूण तालुक्यात गोळकोट…

Read More

juili dalvi withdraw nomination from raigad mlc election

रायगडमधील महायुतीमधील बंड शमवण्यात महायुतीला मोठं यश आलं आहे. शिवसनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी यांनी अर्ज मागे घेतला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रायगड : कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांचा विजयाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या…

Read More

Leopard Sleeping Inside House in Sindhudurg

सिंधुदुर्गात थेट स्वयंपाकघरात बिबट्या झोपलेला बघायला मिळाला. विशेष म्हणजे संबंधित घरातील सदस्यांना जेव्हा याबाबत माहिती मिळाली तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. संपूर्ण गावात या घटनेमुळे खळबळ उडाली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रसाद रानडे, सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गात एका गावात धक्कादायक प्रकार बघायला मिळाला. वेंगुर्ला तालुक्यातील दाभोली गावात बिबट्याने शिरकाव केला. पण बिबट्या गावात शिरल्याची बातमी लगेच समोर…

Read More

Air India Inability to Start Major Services at Navi Mumbai Airport

नवी मुंबई विमानतळ प्रवाशांसाठी सुरु झालं आहे. येत्या काळात लवकरच नवी मुंबई विमानतळावरुन आंतरराष्ट्रीय उड्डाणदेखील होणार असल्याची माहिती आहे. असं असताना एक अनपेक्षित बातमी समोर आली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, नवी मुंबई : देशातील हवाई वाहतूक क्षेत्रातील एका ऐतिहासिक पर्वाची सुरुवात २५ डिसेंबरला झाली असून, बहुप्रतिक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवासी सेवा अधिकृतरीत्या…

Read More

Thane textile businessman ends life due to debt stress at worli sea link; ठाण्यातील उद्योजक टॅक्सीतून निघाला, वरळी सी-लिंकवर पोहोचताच खोटं कारण देत उतरला अन् क्षणात सगळं संपलं

अमुलकुमार जैन, मुंबई: ठाण्यातील एका कापड व्यावसायिकाने मुंबईतील वरळी सी-लिंक येथून समुद्रात उडी घेत आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली आहे. भावेश नवीनचंद्र मजेठिया असे ५१ वर्षीय मृत व्यावसायिकाचं नाव असून ते ठाण्यातील श्रीनगर परिसरात कुटुंबासह वास्तव्यास होते, तर घाटकोपर इथं त्यांचा कपड्याचा व्यवसाय होता. मिळालेल्या माहितीनुसार, भावेश मजेठिया हे गेल्या सहा…

Read More