Headlines

डहाणू-नाशिक रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला वेग, पश्चिम घाटातून जाणार मार्ग; आदिवासी व ग्रामीण भागांचा विकास| Maharashtra Times

Palghar-Nashik Rail Line: पालघर जिल्ह्यातील डहाणू ते नाशिकपर्यंत रेल्वे मार्ग तयार करण्यासाठी गेली अनेक वर्ष मागणी केली जात आहे. या प्रकल्पाच्या सर्वेक्षणाला वेग मिळत असल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. म. टा. वृत्तसेवा, पालघर: पालघर-नाशिक रेल्वे मार्गाच्या मागणीसाठी पालघर, नाशिक तसेच विक्रमगड, जव्हार, मोखाडा भागातील नागरिक गेली अनेक वर्ष पाठपुरावा करत आहेत. आता…

Read More

Ratnagiri bank employee goes missing letter indicating death police search underway; चारपानी पत्र लिहून ३३ वर्षीय बँक कर्मचारी बेपत्ता, चिठ्ठीत चौघांची नावं; धरणाजवळ दुचाकी सापडल्याने धाकधूक

Ratnagiri News: चिपळूण पोलिसांकडून या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली असून कोळकेवाडी केव्हा परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. चारपानी पत्र लिहून ३३ वर्षीय बँक कर्मचारी बेपत्ता, चिठ्ठीत चौघांची नावं(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. बँक कर्मचारी असलेल्या 33 वर्षीय युवकाने पोलिसांसाठी चार पानांचे पत्र लिहून तो बेपत्ता…

Read More

Mahendra Dalvi यांची लेक विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात, अपक्ष उमेदवार अर्ज भरला – juili dalvi, daughter of mla mahendra dalvi, filed her nomination for the legislative council as an independent.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•30 May 2026, 7:57 pm #mahendradalvi #juilidalvi #shivsena #raigad #aniltatkare #eknathshindeशिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्या मुलगी जुईली दळवी हिनं अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला.त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय..या सर्व प्रकरणावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं म्हणणं काय असेल हे पाहणं उत्सुक्तेच ठरेल पण त्याआधी जुईली दळवी काय म्हणाल्या पाहुया Source link

Read More

Sindhudurg Girl Pranjal Birodkar ends life relative Abhijeet Birodkar breathes last in minutes Crime News; 18 वर्षांच्या युवतीने जीव दिला, 27 वर्षांच्या नातेवाईकानेही काही मिनिटातच आयुष्य संपवलं, कोकणात खळबळ

Sindhudurg Crime : प्रांजल बिरोडकर (वय १८) हिने दुपारी अडीचच्या सुमारास राहत्या घरातील बंद खोलीत ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून घेतल्याचे उघडकीस आले. यानंतर काही वेळातच संबंधित मुलीच्या जवळच्या नात्यातील अभिजीत बिरोडकर (वय २७) या मुलाने देखील घरापासून काही अंतरावर असलेल्या चिवार टेकडी परिसरात एका उंच झाडावर साडीच्या सहाय्याने गळफास घेतला (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सिंधुदुर्ग :…

Read More

Ashok Kharat Wife Kalpana Kharat Bought Land Worth 57 Lakhs in Raigad Uran while his was Absconding; कल्पना खरातचा नवीन पराक्रम, फरार असतानाही जमिनीचा व्यवहार; रायगडमध्ये लाखोंची जमीन खरेदी

Kalpana Kharat Land Purchase in Uran : कल्पना खरातने उरणमध्ये जमीनखरेदी केली आहे. विशेष म्हणजे अटकेच्या दिवशीच व्यवहाराची नोटीसही मिळाली. कल्पना खरात फरार असतानाही ओळख प्रक्रिया कशी झाली? यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कल्पना खरात उरण जमीनखरेदी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : भोंदूगिरी प्रकरणाचा मुख्य सूत्रधार अशोक खरात याचे आता उरणशीही…

Read More

मुंबई महापालिका उभारणार नवे सभागृह, ३५० आसनक्षमता, अधिकारी, पत्रकारांसाठी विशेष व्यवस्था; कधी होणार भूमिपूजन?| Maharashtra Times

म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मुंबई महापालिकेचे सध्याचे ब्रिटिशकालीन सभागृह नगरसेवक, अधिकाऱ्यांसाठी अपुरे पडत असल्याने नवे सभागृह उभारण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. सध्याच्या मुख्यालयासमोरील जिमखान्याच्या जागी चार मजली इमारत उभारली जाणार असून त्यात वरच्या मजल्यावर हे सभागृह साकारण्याचा अंतिम आराखडा तयार करण्यात आला आहे. ३५० क्षमता, नगरसेवक, अधिकारी, पत्रकारांसाठी व्यवस्था, विविध सुविधांनी युक्त असे हे सभागृह…

Read More

कल्याणवरून थेट नवी मुंबईपर्यंत प्रवास शक्य, ‘कळवा ते ऐरोली रेल लाइन’चा मार्ग मोकळा; मध्य रेल्वेकडून काम सुरू| Maharashtra Times

Central Railway: मध्य रेल्वेच्या ट्रान्स-हार्बर मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. कळवा ते ठाणे रेल्वे स्थानकांदरम्यान अतिक्रमण हटवण्याचं काम सुरू झालं असून लवकरच कळवा ते ऐरोली रेल्वे मार्गाचं बांधकाम सुरू होईल अशी अपेक्षा आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ठाणे: कल्याण-कसाराच्या दिशेने राहणारे अनेक नागरिक नवी मुंबईला दररोज प्रवास करतात. यावेळी त्यांना ठाण्याहून ट्रान्स-हार्बर मार्गावरील पनवेल किंवा…

Read More

Palghar Railway Accident Three Youths Die on the Spot After Hits Goods Train; हृदयद्रावक! रेल्वे ट्रॅक ओलांडताना अनर्थ, मालगाडीच्या धडकेत तिघांचा करुण अंत; नातेवाईकांचा पोलिसांवर गंभीर आरोप

Palghar Railwy Accident Three Youth Died : पोलिसांच्या भीतीने रेल्वे रुळ ओलांडून पळत असताना मालगाडीच्या धडकेत तिन्हा तरुणांचा जीव गेल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पालघर मालगाडीच्या धडकेत तीन तरुणांचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, पालघर : पालघरमध्ये रेल्वे अपघात संपूर्ण शहरात शोककळा पसरवणारा ठरला आहे. पालघर रेल्वे स्थानकाजवळील…

Read More

कोकणात अणुऊर्जा प्रकल्प, पटलं नाही तर विरोध करू, प्रमोद जठार थेट बोलले – bjp leader pramod jathar takes clear stand on konkan nuclear power project

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•24 May 2026, 10:59 am मुख्यमंत्र्यांनी कोकणासाठी तीन अणुऊर्जा प्रकल्पांचे करार केले आहेत. यापूर्वी रिफायनरी व जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध झाला होता. अशातच आता पुन्हा तीन नवीन अणुऊर्जा प्रकल्प कोकणात येणार आहेत. यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार असल्याचे प्रमोद जठार यांनी सांगितलं. रत्नागिरी-सिंधुदुर्गचे पालकमंत्री व पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होईल, असे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांची भूमिका…

Read More

Shivrajyabhishek Ceremony 2026 Ban on heavy vehicles near raigad fort

अमुलकुमार जैन, रायगड : महाराष्ट्रासाठी 6 जून हा अत्यंत गौरवाचा दिवस मानला जातो. कारण या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ले रायगड येथे राज्याभिषेक झाला होता. त्यामुळे शिवप्रेमींसाठी हा खूप मोठा दिवस आहे. दरवर्षी किल्ले रायगड येथे राज्याभिषेक सोहळा दिनाच्या निमित्ताने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येतं. राज्यासह देशभरातील लाखो शिवप्रेमी यावेळी रायगडवर दाखल होतात. दरवर्षी वेगवेगळ्या…

Read More