Headlines

अटल सेतू ते मुंबई-पुणे महामार्ग ‘सिग्नल फ्री’ प्रवास! नव्या उन्नत कनेक्टरमुळे टेन्शन मिटणार; मार्गाची डेडलाइन समोर| Maharashtra Times

Mumbai-Pune Expressway: दक्षिण मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतूवरून आता द्रुतगती महमार्गावर पोहोचणे शक्य होणार आहे. या कनेक्टरमुळे मुंबई ते पुणे अंतर 90 मिनिटांत पार करणं शक्य होणार आहे. नवी मुंबई: पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग आणि अटल सेतूदरम्यान कनेक्टर तयार करण्यात येत आहे. या कनकेक्टरच्या कामाला गती मिळाली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (…

Read More

कोकणात सर्वदूर पाऊस सक्रिय, पुण्यातही मेघगर्जनेसह कोसळणार; ४८ तासांसाठी मुंबई, ठाण्यात ‘ऑरेंज अलर्ट’| Maharashtra Times

Mumbai Orange Alert: काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर मान्सून राज्यात पुन्हा सक्रिय झाला आहे. मुंबईत रविवारपासून पावसाने जोर पकडला असून जुलै महिन्यात आणखी वाढण्याची शक्यता आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: गेल्या काही दिवसांपासून रुसलेल्या मोसमी पावसाने रविवार रात्रीपासून मुंबई आणि महानगर परिसरात झोकात पुनरागमन केले. नभांतून बरसलेल्या अमृतधारांनी अवघा कोकणपट्टा सुखावला आहे. मुंबई,…

Read More

Married Woman Ola Cab Driver found dead in car 3 years old son says mom killed Crime News; कॅबमध्ये ओळख, बदलापूरची विवाहिता आणि चालकाची बॉडी गाडीत सापडली, लहान मुलाने गाडीतून उतरुन नातेवाईकांना सांगताच हलकल्लोळ

Badlapur Woman Cab Driver Death : चालकाने आधी महिलेची हत्या करून नंतर स्वतःवर वार करून जीवन संपवल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, बदलापूर : बदलापूर पूर्व पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ज्युवेली गावाजवळ गुरुवारी दुपारी एक महिला आणि ॲपआधारित कॅब चालकाचे शव पार्क केलेल्या गाडीत आढळल्याने एकच खळबळ उडाली. मृत महिलेचा…

Read More

Mumbai-Dahanu Local फेऱ्या अपुऱ्या! दररोज रेटारेटीत प्रवास; नव्या वेळापत्रकात चर्चगेट, विरार फेऱ्या वाढणार का?

Western Railways: पश्चिम रेल्वेच्या विरार, चर्चगेट, वैतरणा ते डहाणूदरम्यान प्रवासी संख्या वाढली आहे. पण लोकल फेऱ्या अपुऱ्या पडत असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. म. टा. वृत्तसेवा, पालघर: पश्चिम रेल्वेच्या डहाणू विभागात डहाणू लोकल सेवा सुरू होऊन १३ वर्षे पूर्ण झाली आहेत. या कालावधीत वैतरणा ते डहाणूदरम्यान प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून ती सातत्याने वाढत…

Read More

जीवनावश्यक वस्तूंचे दरही भडकण्याची आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या अभ्यासकांकडून भीती व्यक्त – international affairs analyst vinay joshi expressed concern that war-like conditions could cause prices of essential goods to surge.

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•21 May 2026, 7:56 pm Follow गेल्या अडीच महिन्यांपासून मध्य पूर्वेत संघर्षाची स्थिती आहे. अमेरिका-इराण यांच्यातील युद्ध थांबलेलं असलं तरी संघर्ष कायम आहे. या संघर्षामुळे जागतिक तेल बाजारात चिंताजनक स्थिती आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी तेलाची वाहतूक विस्कळीत झाल्यानं जगभरात इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना हे युद्ध थांबायला…

Read More

Mumbai Goa Highway Accident; गावी सुट्टी संपवून दापोलीला निघाले, पण वाटेत कंटेनरला कारची धडक; पत्नी-मुलीचा मृत्यू, डॉ. अनिल मरकड गंभीर

Accident News: रायगडमधील पोलादपूरजवळ मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर उभ्या कंटेनरला कारची भीषण धडक बसल्याने आई आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला. डॉ. अनिल मरकड गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रायगड: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांची मालिका सुरूच असून शनिवारी दुपारी पोलादपूरजवळ झालेल्या भीषण अपघातात आई-मुलीचा जागीच मृत्यू झाला. तर कार चालक…

Read More

Sindhudurg Karul Ghat Cement Truck Accident Father Son Death; सिमेंटने भरलेला भरधाव ट्रक दरीत कोसळला, भीषण अपघाताने कुटुंबावर दु:खाचा डोंगर; बाप-लेकाचा करुण अंत

Sindhudurg Karul Ghat Accident Father Son Death : सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेनं संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटेनत वडील आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. करुळ घाट ट्रक अपघात वडील मुलाचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कारूळ घाटात भीषण अपघात झाला असून या अपघातात बाप-लेकाचा…

Read More

नवी मुंबई विमानतळावरून घरी जाताना प्रवाशांची कसरत! अनियमित बस-टॅक्सी सेवा, कॅबसाठी 6,000 रुपयांपर्यंत भाडं| Maharashtra Times

Navi Mumbai Airport Passengers: नवी मुंबई विमानतळावरून घरी जाण्यासाठी प्रवाशांना कसरत करावी लागते. आता प्रवाशांची संख्या वाढणार असून काय उपाययोजना केल्या जातील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नवी मुंबई: बाहेर गावावरून येणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सहसा विमानतळावर पोहचून संपतो. पण नवी मुंबई विमानतळावर दाखल झालेल्या प्रवाशांची खरी परीक्षा तर त्यानंतर सुरू होते. नवी…

Read More

नव्या कोस्टल रोडसाठी झाडांची पुनर्लागवड पूर्ण झाल्याचा दावा, पण वास्तव वेगळंच; ४५ हजार खारफुटींचं काय?| Maharashtra Times

Coastal Road Mangroves: २६ किमी लांब वर्सोवा ते भाईंदर सागरी किनारा मार्गासाठी ४५ हजार खारफुटींची झाडे तोडण्याची परवानगी महापालिकेला दिल्यानंतर झाडांची पुनर्लागवड होत नसल्याचं चित्र समोर आलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.टा. प्रतिनिधी, मुंबई: ‘नियोजित वर्सोवा-भाईंदर सागरी किनारा मार्गाच्या प्रकल्पात अडथळा ठरणारी खारफुटीची सुमारे ४५ हजार झाडे तोडण्याची परवानगी मिळवण्यात आली असली तरी त्याविषयीच्या कायदेशीर…

Read More

Ahmedabad London Air India Plane Crash Cabin Crew Deepak Pathak Family devastated; …तर आमचा दीपकही वाचला असता का? क्रू मेंबर पाठकच्या निधनानं आई खचली, रडून डोळ्यांचा आजार, वस्तू पाहून जखमा खोल

Air India Crash Victim Deepak Pathak Family : एअर इंडियामध्ये क्रू मेंबर म्हणून कार्यरत असलेले दीपक पाठक विमान अपघातात मृत्युमुखी पडले, त्यानंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, बदलापूर : एअर इंडियाच्या विमान अपघातात आपला एकुलता एक मुलगा गमावलेल्या बदलापूरच्या पाठक कुटुंबाचे दुःख वर्षभरानंतरही कायम आहे. अपघाताला वर्ष पूर्ण झाले असले…

Read More