कोल्हापूर, सांगलीसाठी 3,200 कोटींचा आराखडा:सोशल मीडियावरील पोस्टमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती, नागरिकांना दिलासा
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांमध्ये वारंवार निर्माण होणाऱ्या पुराच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३,२०० कोटी रुपयांच्या पूर व्यवस्थापन मोहिमेची घोषणा केली. महाराष्ट्र रिझिलियन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम (एमआरडीपी) अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा उद्देश पावसाच्या पाण्याची साठवणूक वाढवणे आणि कृष्णा व पंचगंगा नद्यांची पाणी वाहून नेण्याची क्षमता वाढवणे हा आहे. सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये फडणवीस…
