शहर तुंबते याला जबाबदार कोण? उच्च न्यायालयाचा महापालिकेला थेट सवाल
Nagpur News : नाले आणि जलवाहिन्यांच्या साफसफाईचे दावे करणाऱ्या महापालिकेच्या कामकाजावर मुंबई न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त केली. दरवर्षी पावसापूर्वीची कामे पूर्ण करण्याच आश्वासन दिली जातात. कामे केली जातात तरी देखील पावसात शहरे तुंबतात याला जबाबदार कोण असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.प्रतिनिधी , नागपूर : शहरातील पाणी साचण्याच्या समस्येवर आतापर्यंत…
