Headlines

Raigad foot route closed two days; शिवराज्याभिषेक सोहळ्यापूर्वी रायगडावर विशेष मोहीम; दोन दिवस पायरी मार्ग बंद, पण रोपवे सुरू

Raigad fort foot route: शिवराज्याभिषेक सोहळ्याआधी रायगड किल्ल्यावर 30 आणि 31 मे रोजी पायरी मार्ग पूर्ण बंद राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. हा निर्णय धोकादायक दगड हटवण्यासाठी घेण्यात आला आहे. याबद्दल प्रशासनाने अधिकची काय माहिती दिली आहे? (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रायगड: किल्ले रायगडावर यावर्षीचा शिवराज्याभिषेक सोहळा तारखेनुसार दिनांक 6 जून व तिथीनुसार…

Read More

Vaibhav Naik vs Nilesh Rane | मच्छीमारांना बांधकामाबाबत नोटीस, वैभव नाईक- निलेश राणेंमध्ये जुंपली – vaibhav naik vs nilesh rane over fisherman notice

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•19 Feb 2026, 9:14 am Follow स्थानिक मच्छीमारांना बांधकामाबाबत नोटीस आल्यानं आजी माजी आमदारांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालं.स्थानिक मच्छीमारांना बांधकामाबाबत नोटीस आल्यानं वैभव नाईक यांनी टीका केली.निलेश राणे यांच्या कारकिर्दीतच स्थानिकांना नोटीस कशा येतात? असा वैभव नाईकांनी सवाल केला.स्थानिक मच्छीमारांच्या बांधकामांना हात लावला तर गाठ आमच्याशी असा वैभव नाईक यांनी इशारा दिला. वैभव…

Read More

आजोबा पोलीस शिपाई, पण नातवानं करुन दाखवलं; आदिवासीबहुल जिल्ह्यातील युवकाने UPSC परीक्षेत मारली बाजी – nagpur ips rahul atram clears upsc again to fulfill his dream of becoming ias pri

UPSC Success Story: दोन वेळा यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करत आधी आयपीएस (भारतीय पोलीस सेवा) आणि आता आयएएसला (भारतीय प्रशासकीय सेवा) गवसणी घातली आहे. rahul atram(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) गडचिरोली : ज्या आजोबांनी गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज, आरमोरी पोलीस ठाण्यांमध्ये पोलीस शिपाई म्हणून काम केले. त्यांच्या नातवाने दोन वेळा यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करत आधी आयपीएस (भारतीय पोलीस सेवा)…

Read More

Sarangkheda Yatra Chetak Festival 2025 Turnover of 1.5 Crores From Horse Sales

महाराष्ट्रातलं एक गाव सध्या चर्चेत आहे. या गावात सुरु झालेल्या यात्रेमुळे हे गाव सर्वत्र चर्चेत आहे. विशेष म्हणजे देशभरातून हजारो घोडे या ठिकाणी दाखल झाले आहेत. हे गाव म्हणजे सारंगखेडा. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) महेश पाटील, नंदुरबार : भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा अश्व बाजार अशी ओळख असलेल्या सारंगखेडा यात्रेत देशभरातून मोठ्या प्रमाणावर घोडे दाखल झाले आहेत. या…

Read More

Monsoon 2026 Arrives: आनंदमेघ नि चिंतेचे मळभ – monsoon has finally arrived in maharashtra on tuesday 23 june 2026

पंधरा दिवसांच्या विलंबाने का होईना, राज्यात मान्सूनच्या आगमनाची आनंदवार्ता मिळाली. त्यामुळे राज्यातील नागरिक सुखावून जाणे साहजिकच. गेले काही दिवस कोरड्या वाऱ्यांमुळे मान्सून कोकणातच रेंगाळला होता. आता पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांनी त्याच्या प्रवासाला गती मिळाली. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, खान्देश आणि विदर्भ-मराठवाड्यात मान्सूनचे ढग पोहोचले आहेत. येत्या दोन दिवसांत उर्वरित भागांतही ते दाखल होतील. त्यानंतर…

Read More

भारताचा टॉस जिंकत बॉलिंगचा निर्णय, टीममध्ये 2 मोठे बदल; वैभवला संधी नाहीच

IND vs IRE Playing 11 News : भारत आणि आयर्लंडमधील दुसरा टी-२० सामना पार पडत आहे. या सामन्यामध्ये भारताने टॉस जिंकला असून बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. आजही वैभव सूर्यवंशी याची निवड झालेली नाही. पण टीममध्ये दोन मोठे बदल झाले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : भारत आणि आयर्लंडमधील दुसऱ्या टी-२० सामन्यातही भारतीय संघाचा कर्णधार श्रेयस…

Read More

नोएल टाटा नोव्हेंबरमध्ये व्होल्टासच्या अध्यक्षपदावरून पायउतार होतील:आज 72व्या एजीएममध्ये घोषणा; भागधारकांना सांगितले- ही माझी शेवटची वार्षिक सर्वसाधारण सभा

नोएल टाटा या वर्षी नोव्हेंबरमध्ये 70 वर्षांचे झाल्यानंतर व्होल्टासच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देतील. मंगळवारी कंपनीच्या 72व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) त्यांनी स्वतः भागधारकांना ही माहिती दिली. भागधारकांना संबोधित करताना, व्होल्टासचे अध्यक्ष नोएल टाटा म्हणाले की, “आपल्या सर्वांना कदाचित माहीत असेलच, अध्यक्ष म्हणून ही माझी शेवटची वार्षिक सर्वसाधारण सभा आहे.” टाटा समूहाच्या धोरणामुळे निर्णय, ट्रेंटमधूनही बाहेर पडले…

Read More

बंगालपासून काश्मीरपर्यंत 1500 किमी लांब मान्सून पट्टा तयार झाला:यामुळे उत्तर भारतात 1 ते 4 जुलैपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता, 26 राज्यांमध्ये पोहोचला मान्सून

मान्सूनने मंगळवारी दुपारी जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशात प्रवेश केला आहे. देशात आतापर्यंत 26 राज्यांना व्यापले आहे. यापूर्वी 24 जून रोजी मध्य प्रदेश-गुजरातमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर 6 दिवस तो तिथेच थांबला. यामुळे अनेक राज्यांमध्ये उष्णता आणि दमटपणा कायम आहे. दुसरीकडे, दिल्ली आणि उत्तर भारतासाठी दिलासादायक बातमी येत आहे. उपग्रहाच्या छायाचित्रांमध्ये सुमारे 1,500…

Read More

‘कच्चा आम’ वेब सीरिजची चर्चा, मराठमोळ्या दिग्दर्शकानं रील्सस्टार्सकडून असा करून घेतला अभिनय

Rohit Shilwant Director: ‘कच्चा आम’ या युट्यूब सीरिजची सध्या चर्चा सुरू आहे. सीरिजसोबत एक मराठमोळं नाव चर्चेत आलं ते म्हणजे रोहित शिलवंत . (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अदिती पवार, जे. पी लॉ कॉलेज‘नथा है वह!’ या ‘टाइमपास’ चित्रपटातला संवाद सगळ्यांना आठवत असेल. तो संवाद म्हणणारा रोहित शिलवंत यानं त्याच चित्रपटातून सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सुरुवात केली. त्याचा…

Read More

एकट्याने पक्ष सोडूनही सचिन अहिर एकदम सेफ!:अपात्रतेची कारवाई होणार नाही; जाणून घ्या कायदेशीर बाजू, असीम सरोदे यांनी सांगितले कारण

ठाकरे कुटुंबाचे अत्यंत विश्वासून आणि निष्ठावान नेते मानले जाणारे सचिन अहिर यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. या पक्षप्रवेशानंतर सचिन अहिर यांना थेट विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी विराजमान केले जाणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. एकीकडे ठाकरे गटाने या बंडखोरीवर संताप व्यक्त करत अहिर यांच्यावर कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. मात्र, कायदेतज्ज्ञांच्या मते सचिन…

Read More