Headlines

Bank Holidays July 2026: जुलैमध्ये 12 दिवस बँकांचे कामकाज बंद पडणार; सुट्ट्यांची यादीच पाहूनच कामाचे प्लॅनिंग करा

RBI July 2026 Bank Holidays in India: आरबीआयने राज्यातील सण, रविवार आणि शनिवार यांना जोडून असलेली जुलै 2026 मधील बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. मात्र, बँक हॉलिडेच्या दिवशी नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, यूपीआय आणि एटीएम यांसारख्या डिजिटल सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहतील जेणेकरून ग्राहकांना कोणत्याही अडचणीला सामोरे जावे लागू नये. जुलैमध्ये 12 दिवस बँकांना सुट्टी(फोटो–…

Read More

Preparations for cable car to Amarnath Cave from 2029, work will start from April 2027, will reach the cave via Baltal in just 30 minutes

Marathi News National Preparations For Cable Car To Amarnath Cave From 2029, Work Will Start From April 2027, Will Reach The Cave Via Baltal In Just 30 Minutes बृजेंद्र सरवरिया | बालटाल21 तासांपूर्वी कॉपी लिंक येत्या दोन-तीन वर्षांत १३ हजार फूट उंचीवर असलेल्या पवित्र अमरनाथ गुफेपर्यंत भाविकांना केबल कार (रोप-वे) द्वारेही जाता येणार आहे. या…

Read More

Kayadu Lohar : ‘माझा संयम सुटला’, शाळकरी वयात छेड काढणाऱ्या गुंडांना अभिनेत्रीनं शिकवलेला धडा, सांगितला प्रसंग

Kayadu Lohar : दाक्षिणात्य अभिनेत्री कयादू लोहार शाळेत असताना काही गुंडांनी तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी अभिनेत्रीनं त्यांना चांगलाच धडा शिकवलेला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – दक्षिणात्य अभिनेत्री कयादू लोहारनं मोजक्याच काही सिनेमांमध्ये काम करून प्रसिद्धी मिळवली. अभिनेत्रीनं केवळ आठ सिनेमांमध्ये काम केलं असलं तरी ती एक स्टार म्हणून ओळखली जाते. अशातच आता…

Read More

तिवस्यात उपवर्गीकरणाविरोधात एल्गार मोर्चा:अनेक महिला-पुरुष रस्त्यावर, सरकारच्या धोरणांविरोधात तीव्र निषेध

अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे मंगळवार, ३० जून रोजी अनुसूचित जाती (SC) संवर्गातील ५९ जातींच्या उपवर्गीकरणाविरोधात एल्गार मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक महिला आणि पुरुषांनी सहभाग घेतला. आंदोलकांनी सरकारचा तीव्र निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली. मोर्चाची सुरुवात शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून झाली. आंदोलनाच्या शेवटी, राष्ट्रपतींना उद्देशून एक निवेदन तिवसा तहसीलदारांमार्फत पाठवण्यात…

Read More

Crime Diary Mumbai Murder Story Santacruz Businessman Kamalkant Shah Murder By Wife And Lover With Slow Poison; सासू अन् पतीला रोज थोडं-थोडं करून मारणारी मुंबईची सून; वाचा सायलंट किलर ‘सौ’ची कहाणी

Mumbai Murder Case Latest News : क्राइम डायरी या आमच्या खास मालिकेत आज गुन्ह्याची अशी घटना तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत, ज्याचा तुम्ही विचारही करू शकणार नाही. म्हणजे अशी हत्या जी सुरुवातीला हत्या वाटलीच नाही. मुंबईच्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलिसही यामुळे थक्क झाले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : तिला अशी हत्या करायची…

Read More

Kolhapur Gokul Dudh Sangh Elections Held within 90 Days Supreme Court Orders; गोकुळ दूध संघ निवडणूक; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश, आदेशात काय म्हटलंय?

Kolhapur Gokul Dudh Sangh Politics : गोकुळवर प्रशासन नेमण्याच्या निर्णयाविरोधात काही संचालकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने काही निर्देश दिले आहेत. कोल्हापूर गोकूळ दूध संघ निवडणूक(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाने कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीबाबत महत्त्वपूर्ण आदेश जाहीर केला आहेत. न्यायमूर्ती पी. एस….

Read More

दुर्दैवी! ‘तू घरी जा, मी नंतर येतो!’ पत्नीला घरी पाठवलं; पण काळाने शेतमजुराची वाट अडवली, रस्त्यात नको ते घडलं – two people died after being drown in river flood in yavatmal ghatanji taluka

Yavatmal Two People Drown: आत्राम हे पत्नी शांता यांच्यासोबत श्रावण पवार यांच्या शेतात मजुरीचे काम करीत होते. सकाळी ८.३०च्या सुमारास दोघे शेतात गेले होते. दिवसभर काम केल्यानंतर पत्नी शांता घरी परतली, मात्र संभाजी हे शेतातच थांबले. yavatmal flood(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.वृत्तसेवा, यवतमाळ: घाटंजी तालुक्यात झालेल्या संततधार पावसामुळे नदी, नाल्यांना आलेल्या पुरात वाहून गेल्याने दोघांचा मृत्यू…

Read More

अनिल देशमुखांवरील हल्ला कोणी केला? खदखद फेम कराळे गुरूजींचा खळबळजनक दावा, म्हणाले… – guruji nitesh karale talk in anil deshnukh attacked case in nagpur vidhan sabha nivadnuk

Nitesh karale on anil Deshmukh : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी घडलेल्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. हा हल्ला कोणी केला याबाबत प्रसिद्ध गुरूजी नितेश कराळे यांनी खळबळजनक दावा केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) वर्धा : विधानसभा निवडणुकीला प्रचाराच्या शेवटच्या दिवशी गालबोट लागलं. माजी…

Read More

दृष्टीहीन वारकऱ्यांची पंढरपूर वारी; वाशिमहून १५ वारकऱ्यांचा ३५ दिवसात ४०० किमीचा पायी प्रवास! – 15 visually impaired warkari from washim on a journey towards pandharpur on foot

Edited by: महाराष्ट्र डेस्क|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•1 Jun 2025, 2:14 pm Follow आषाढी एकादशी म्हटलं की वारकऱ्यांना वेध लागतात. वाशिम जिल्ह्यातून सुद्धा शेकडो पायदळ दिंड्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत. मात्र यातील एक दिंडी आगळी वेगळी असून या पायदळ दिंडीत सहभागी झालेले….पंधरा वारकरी पूर्णतः दृष्टीहीन आहेत. हे १५ दिव्यांग वारकरी ३५ दिवसात ४०० किलोमीटर….पायी प्रवास करणार असून हा…

Read More

Harshwardhan Sapkal : माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला, फडणवीसांवर सपकाळांचा घणाघात – harshwardhan sapkal slams devendra fadnavis over tipu sultan controversy

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•16 Feb 2026, 6:58 pm Follow काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या टीपू सुलतान यांच्याबाबतच्या वक्तव्यानं वाद पेटला.माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.मी जे वक्तव्य केले नाही, ते वक्तव्य भाजपा माझ्या तोंडी घालण्याचा प्रयत्न करत आहे असं सपकाळ म्हणाले.मी भाजप, देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात बोललो म्हणून गप्प बसवण्याचा प्रयत्न आहे…

Read More