गुजरातच्या शाळेत 147 विद्यार्थिनी आजारी:अन्न विषबाधेची शक्यता, सर्वांची प्रकृती स्थिर; अन्नाचे नमुने तपासणीसाठी पाठवले
गुजरातच्या सुरेंद्रनगर जिल्ह्यातील एका सरकारी निवासी शाळेत शुक्रवारी संशयित अन्न विषबाधेमुळे १४७ विद्यार्थिनी आजारी पडल्या. सर्व विद्यार्थिनींची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांना पोटदुखी, अतिसार आणि उलट्यांची तक्रार झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुख्य जिल्हा आरोग्य अधिकारी बी.जी. गोहिल यांनी सांगितले की, कस्तूरबा गांधी बालिका विद्यालयातील (KGBV) २१५ विद्यार्थिनींपैकी १४७ जणींची तब्येत बिघडली….
