NEET Agitation| धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता विरोधकांना हवीय पंतप्रधान मोदींची माफी
पत्रात राहुल गांधींनी पुढे म्हटले आहे की, शांततापूर्ण आंदोलन हा लोकशाहीचा पाया आहे आणि आंदोलकांचे संरक्षण करणे व संवादाद्वारे त्यांच्या तक्रारींचे निराकरण करणे ही सरकारची जबाबदारी आहे. हेही वाचा :Justice Bhuyan|”गंगेत कोंबडी खाण्याबद्दल कोणताही कायदा नाही” वादग्रस्त प्रकरणावर न्यायमूर्ती भुयान यांचं वक्तव्य काँग्रेसची पंतप्रधानांच्या माफीची मागणी काँग्रेसने शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याला विद्यार्थ्यांचा विजय म्हटले…
