![]()
भारत-पाकिस्तानमधील तणावामुळे पाकची हवाईक्षेत्रबंदी आणि होर्मुझच्या पेचामुळे हवाई इंधनाचे कडाडलेले भाव याचा आर्थिक फटका विमान कंपन्यांना बसला आहे. एकूणच भारतातील प्रवासी हवाई वाहतूक उद्योग हा अत्यंत कमी मार्जिनवर कटोविकटी चालतो.
Source link
‘हवाई’ प्रश्नांच्या घिरट्या
